*************************************
*२६ सप्टेंबर - ईश्वरचंद्र विद्यासागर जन्मदिन*
*************************************
*जन्म - २६ सप्टेंबर १८२०*
स्मृती - २९ जुलै १८९१
प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसुधारक ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा आज जन्मदिन.
त्यांनी स्त्री शिक्षणाला चालना दिली आणि विधवा विवाहाच्या विरोधात आवाज उठवला.
१८३९ मध्ये त्यांनी कायद्याचा अभ्यास केला. १८४१ मध्ये वयाच्या २१ व्या वर्षी ते फोर्ट विलियम कॉलेज मध्ये संस्कृत विभाग प्रमुख म्हणून रुजू झाले.
स्थानिक भाषा आणि मुलींच्या शिक्षणासाठी ईश्वरचंद्र यांनी शाळांची एक साखळी उघडली आणि कोलकात्यात मेट्रोपॉलिटन कॉलेजची स्थापना केली.
*त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे विधवा पुर्नविवाहाचा कायदा १८५६ मध्ये संमत झाला.*
*🙏🙏विनम्र अभिवादन..🙏🙏*
🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏
संकलन -)
गजानन गोपेवाड
उमरखेड जिल्हा - यवतमाळ ४४५२०६
*************************************
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा