रविवार, २६ सप्टेंबर, २०२१

काय? कसे व कधी खायचे

 कुठलेही मेसेजेस फॉरवर्ड करण्यापेक्षा हा मेसेजेस केला तर जनजागृती आणि एखाद्याला फायदा नक्कीच होईल.


मित्रांनो 

कॅन्सर होतो तरी कशामुळे

आणि त्यावर उपाय काय?


माधव आचार्यने पाठवलेला महत्त्वाचा लेख.-२


१) रात्री उशिरा जेवणं करण्याच्या सवयीमुळे 

पोटाचा कॅन्सर होऊ शकतो.


२) आठवड्यात चार पेक्षा जास्त अंडी खाऊ नयेत.


३) चिकन खाताना कोंबडी चा पार्श्वभाग खाणे टाळावे.


४) जेवणानंतर फळं खाणं टाळावं.. 

जेवायच्या आधी खाल्लेली चालेल.


५) मासिकपाळी च्या वेळी चहा पिणे टाळावे.


६) थोडेसे सोयामिल्क साखर अंडं न टाकता घ्यावें.


७) अनुशापोटी टमाटे खाऊ नयेत.


८) रोज सकाळी उठून एक ग्लास पाणी प्यावे. 

ब्लॅडर स्टोन होत नाहीत.


९) झोपण्यापूर्वी ३ तास आधी जेवावे


१०) दारुमुळे डायबिटीस हायपर टेन्शन मध्ये वाढ होते 

म्हणून थोडीच दारु प्यावी. अथवा बंद ची करावी.


११) अतिशय गरम पोस्ट खाऊ नयेत.


१२) झोपताना जवळ मोबाईल ठेवू नये.


१३) ब्लॅडर कॅन्सर टाळण्यासाठी दिवसातून 

किमान १० ग्लास पाणी प्यावे.


१४) दिवसा जास्त तर रात्री कमी पाणी प्यावे.


१५) इन्सोमॅनिया आणि गॅस प्रॉब्लेम टाळण्यासाठी 

दिवसातून २ पेक्षा जास्त कॉफी पिऊ नये


१६) तेलकट कमी खावे.कारण असे जेवण पचण्यासाठी 

५ ते ७ तास लागतात. आणि त्यामुळे थकवा येऊ शकतो.


१७) सायंकाळी ५ नंतर कमी खावे.


१८) केळी, द्राक्षे, स्पिनीच,भोपळा,पिच 

अशाप्रकारची सहा फळे खावीत.


१९) कमी झोप ही आपल्या मेंदूस अपायकारक असते 

म्हणून किमानपक्षी दिवसात आठ तास तरी झोप घ्यावी.

सुंदर स्वास्थ्यासाठी दुपारी १ तास वामकुक्षी करावी.


२०) टमाटे वाफवून शिजवून खावेत.कच्चे टमाटे खाऊ नयेत.


२१) गरम लिंबूपाणी


गरम लिंबूपाण्यामुळे दिर्घायुष्य लाभते.

कॅन्सरच्यापेशी नष्ट होतात.

रोज गरम लिंबूपाणी प्यावे.

थंड लिंबूपाण्यात फक्त व्हिटॅमिन सी असते. 

कॅन्सर नष्ट करण्याची क्षमता नसते.

हे संशोधनातून स्पष्ट झाले आहे.


गरम लिंबूपाणी हे कॅन्सर वरचा रामबाण उपाय ठरले आहे.

कारण ते फक्त कॅन्सरच्यापेशीच नष्ट करते.बाकी पेशींना अपाय पोहचवत नाही. आणि 


लिंबातील सायट्रिक ऍसिड, पॉलिफिनॉल 

उच्च रक्तदाब कमी करते.

मुख्य रक्तवाहिन्यातील रक्तप्रवाह सुरळीतपणे चालतो. 

आणि रक्ताच्या गुठळ्या कमी करतो.


डॉ.गुरुप्रसाद रेड्डी बी.व्ही.,

ओश स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी ऑफ मॉस्को, रशिया                              [] ‪+91 94057 29311‬:             सीताफळाचे पान मीठाच्या पाण्याने धुऊन चघळा शुगर जाते

[] ‪+91 94057 29311‬: तुप कोमट करुन नाकात थेंब टाका घोरन बंद

[] ‪+91 94057 29311‬: अपचन मुखदुर्गंधी जाते १ आंब्याचे पान खा ३ महीने

[] ‪+91 94057 29311‬: थाॅयराईड नारळाची मुळी मीठाचा पाणयाने धुऊन रात्रभर पाण्यात ठेवाते दुसर्यादीवशी उकळुन प्या

[] ‪+91 94057 29311‬: तीळ रोज खा १ महीना हाड मजबुत

[] ‪+91 94057 29311‬: पेरुच पान खा विस्मरन होत नाही दात दुखत नाही स्मरणशक्ती वाढते

[] ‪+91 94057 29311‬: लींबु सेंदवमिठ टाकुन खा मुळव्याध जाते

[] ‪+91 94057 29311‬: गाजराचा रस सलग १५ दीवस घ्या कोणताहीकॅंसर होत नाही

[] ‪+91 94057 29311‬: *कर्करोग.......(कॅन्सर)*



प्रिय मित्रानो

_*हा संदेश भारतातील 125 कोटी  जनतेपर्यंत पोहोचवा आणि उर्वरित ईतरांपर्यंतही पोहचवा.*_


*'कर्क्यूमिनॉइड्स'* एक प्रमाणित औषध आहे


 

सर्वांना जागरुक करा.

याने कदाचित एखाद्या गरजुस मदत होईल

आपण सर्व  शक्य जितके करू शकता तितके फॉरवर्ड करा,

त्यासाठी आपणास नक्की कोणताही खर्च येणार नाही.                       

 👉एक दुर्मिळ व अत्यंत गरजेची मिळालेली माहिती जनसामांन्यापर्यंत पोहचविण्यासाठी धन्यवाद ..!                  👏👏👏👏🙏गजानन गोपेवाड 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...