🏰🏰आजचे शिवदिनविशेष🏰🏰
*****************************
५ जुलै इ.स.१६६७
*छत्रपती शिवरायांनी कोल्हापूर जिल्ह्यातील "मनोहरगड" जिंकला.*
🏰🏰🏰🏰🏰🏰🏰🏰🏰🏰🏰
कोकण प्रदेशातील महत्वाच्या किल्ल्यांपैकी एक महत्वाचा किल्ला.दक्षिण कोकणातील अदिलशाहीशी लढण्यासाठी हा गड अतिशय महत्वाचा होता आणि महाराजांनी आजच्या दिवशी हा गड स्वराज्यात आणला होता जिंकला होता.
सध्याच्या कोल्हापुर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सिमेवर हा गड आहे. बरीच वर्षे शिवरायांनी अदिलशाहीशी या गडावरून झुंज दिली. १८४४ साली कोल्हापुरचे भोसले तसेच सावंतवाडीचे सावंत यांचे इंग्रजांविरूद्ध युद्ध याच गडावर झाले होते !!!
आजही गडावर मोठे वाड्यांचे अवशेष आहेत तसेच एक शिवकालीन तलाव आहे तीथं वर्षभर पाणी असते.. !!
शिवाजी महाराजांनी ब-याच वेळा या गडावर वास्तव्य केल्याच सांगीतलं जातं !
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳
५ जुलै इ.स.१६७७
दक्षिण दिग्विजय मोहीम
"छत्रपती शिवराय" दक्षिणेत पराक्रम गाजवत असतानाच दक्षिणेतील अनेक किल्ले,किंमती
सामान स्वराज्यात येत होते.अशातच २६ जून १६७७ रोजी पळून गेलेला "शेरखान" आज महाराजांसमोर हजर झाला आणि त्याने शरणागती पत्करली.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳
जय जगदंब जय जिजाऊ
जय शिवराय जय शंभूराजे
जय गडकोट
!! हर हर महादेव !!
🏰🏰🏰🏰🏰🏰🏰🏰🏰🏰🏰
संकलन -)गजानन गोपेवाड
उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा