#स्वातंत्र्य_म्हणजे_काय?
"स्व" व "तंत्र" या दोन शब्दांपासुन "स्वतंत्र" किंवा "स्वातंत्र्य" हे भाषिक व्याकरणात्मक शब्द तयार होतात.जे भावनावाचक आहेत."स्वत:च्या तंत्राने वागणे जगणे अाहार विहार विचार करणे म्हणजे स्वातंत्र्य." असा ढोबळमानाने अर्थ घेतला जातो.
"स्वांतत्र्य म्हणजे बंधनांचा अभाव."
"ज्यामुळे इतरांना इजा पोहोचत नाही असे काहीही करण्याचे सामर्थ्य म्हणजे स्वातंत्र्य."
—फ्रेच राज्यक्रांतीच्या 'मानवी हक्कांचा जाहिरनामा'
"लोकांना स्वत:चा अधिकाधिक विकास साध्य करण्याची संधी प्राप्त करुन देणारे वातावरण असणे म्हणजे स्वातंत्र्य होय."
—प्रा.हेराॅल्ड लास्की
"मानशिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य!"
—डाॅ.बाबासाहेब आंबेडकर
"Liberty" या इंग्रजी शब्दाचा मराठी अर्थ "स्वातंत्र्य" आहे.
मुळात "Liber" हा शब्द लॅटिन असुन यापासुन "Liberty" हा शब्द जागतिक मान्यता प्राप्त इंग्रजी शब्दरुप आहे.तर "Liber" या शब्दाचा अर्थ "मुक्ती सुटका सोडवणुक" असा नामवाचक आहे.तसेच "Liberty" या भाववाचक शब्दाचा अर्थ "बंधनापासुन मुक्ती" असा होतो.
चेंबर्सच्या शब्दकोशात स्वातंत्र्य या शब्दाचे संज्ञावाचक व संकल्पनात्मक अनेक अर्थ आहेत."बंधन गुलामगिरी जुलूमशाहीचा अभाव स्वत:च्या इच्छेनूसार कार्यरत राहणे कर्म करणे किंवा नैसर्गिक हक्कांचा अमर्याद उपभोग घेणे" असे ते अर्थ आहेत.
समाजशास्र व मानवी जीवनाचा नैसर्गिक संबंध असल्यामुळे समाजशास्रीयदृष्टीनेही स्वातंत्र्य या बाबद अभ्यास केला गेला आहे.समाजशास्रानेही या संकल्पनेला विविध अंगाने माप लावले आहे."व्यक्तीने किंवा व्यक्तीसमुहाने स्वत्वाचा पुरस्कार करणे किंवा स्वाभिमान मानने होय" किंवा "मानवी विकासासाठी विकासात्मक वातावरण" असा अर्थ व्याख्या समाजशास्रीय आहेत.
थोडक्यात सांगायचे म्हणजे "पावसाने झोडपले आणि राजाने मारले तर दाद न्याय कुणाकडे मागायचा? यासारख्या भावनात्मक प्रश्नातुन या स्वातंत्र्याचा जन्म होतो.तसेच विदेशी ब्राम्हणी वैदिक सनातनी हिंदु धर्मातील ग्रंथात अस सांगितल गेल आहे की "न स्री स्वातंत्र्यमर्हति".
म्हणजे स्री ही मानवी प्राणी असुनही सर्व प्रकारे गुलाम दास आहे.ती भारतीय ब्राम्हणी समाज व्यवस्थेत आधी पुरुषाची गुलाम नंतर परिवरातील वरिष्ठांची वर्णाची जातीची गुलाम आहे.असा या संस्कृत श्लोकाच्या वेच्याचा अर्थ आहे.पण या बंधनातुन तिने बंधन मुक्त होवुन इतरांनाही बंधन मुक्तीच दर्शन घडवणे म्हणजेच स्वातंत्र्य होय.
पण भारतीय विदेशी ब्राम्हणी समाजव्यवस्थेत गुलामी व स्वातंत्र्य हि जगातील गुलामी व स्वातंत्र्या पेक्षा खुप भयानक व वेगळ्या स्वरुपाचे आहेत.जगातील गुलामी हि वांशिक शारिरीक व वर्णात्मक आहे.पण भारतीय गुलामी हि "मानशिक" आहे.तेच तिच मुळ आहे.म्हणजेच भारतीय गुलामीचा आधार हा मुख्यात: मानशिक आहे.त्यामुळे नुसत स्वातंत्र्य काहीच कामाच नाही.
म्हणुन भारतीय ब्राम्हणी समाज व्यवस्थेतुन बहुजन समाजाला स्वातंत्र्य मिळवायच असेल तर प्रथम मानशिक स्वातंत्र्य मिळवणे आवश्यक आहे.तरच भारतीय बहुजन खर्या अर्थाने स्वतंत्र होईल.
पण तरीही भारतीय संविधानातुन डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी ते स्वातंत्र्य मिळवुन देण्याची कायदेशिर व न्यायालयीन पुर्तता करुन ठेवली आहे.त्यांनी सांगितलेल्या मार्गाचा अवलंब केला तरच भारतीय मुलनिवासी बहुजन समाज विदेशी ब्राम्हणांच्या गुलामीतुन स्वतंत्र झाल्याशिवाय राहणार नाही.
मग मुलनिवासी बहुजनांनो वरील कोणत स्वातंत्र्य भोगत आहात तुम्ही?तर तुम्ही ब्राम्हणी व्यवस्थेतेचे "मानशिक गुलाम" आहात.त्यामुळे तुम्ही याच पारतंत्र्यात जगत आहात.तुम्हाला जेव्हा "मानशिक स्वातंत्र्य" मिळेल तेव्हाच तुम्ही खर्या अर्थाने स्वतंत्र असताल ब्राम्हणांच्या गुलामीतुन.तेव्हाच तुम्हाला नैसर्गिक नागरी राजकिय सामाजिक आर्थिक व राष्र्टिय स्वातंत्र्य मिळेल.
जय मुलनिवासी
गजानन गोपेवाड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा