शनिवार, २९ मे, २०२१

कंपोस्ट म्हणजे काय

 ▬▬▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬▬

     

══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

📕 *कम्पोस्ट म्हणजे काय ?* 📕


कम्पोस्टींगबद्दल तुम्ही वाचले असेल. केरकचरा व मलमूत्र यांची एकत्रितपणे विल्हेवाट लावण्याची ही एक पद्धत आहे. ही एक नैसर्गिक क्रिया आहे. यात जिवाणूंच्या मदतीने सेंद्रिय पदार्थांचे विघटन होते व अखेर खतासारखा पदार्थ, 'कम्पोस्ट' तयार होतो. या प्रक्रियेत कार्बन डायऑक्साईड, पाणी तसेच उष्णता निर्माण होते. कम्पोस्टींगमध्ये उष्णता निर्माण होत असल्याने माशांची अंडी व अळ्या नष्ट होतात, तणाच्या विया व रोगकारक जंतू मरतात. या प्रक्रियेत तयार होणारे कम्पोस्ट जमिनीला चांगल्या प्रकारे धरून ठेवते... त्यात जमिनीसाठीची नायट्रेट व फॉस्फेट ही पोषक द्रव्येही असतात.


कम्पोस्टीगसाठी ३ फूट खोल, ५ ते ८ फूट रुंद व १५ ते ३० फूट लांबीचे चर खणतात. सुरुवातीला या चरात केरकचऱ्याचा ६ इंची थर टाकतात. त्यावर मलमूत्राचा २ इंची थर टाकतात. अशा प्रकारे एका आड एक, केरकचरा व मलमूत्र यांचे थर चरात टाकले जातात. जेव्हा जमिनीपासून हे घर १ फूट उंचीपर्यंत येतात तेव्हा त्याव इंच जाडीचा मातीचा थर टाकला जातो. मातीचा थर व्यवस्थित टाकल्यास त्यात आपला पाय रुतणार नाही. हे थर टाकल्यानंतर ७ दिवसांतच जिवाणूंच्या प्रक्रियेमुळे उष्णता निर्माण होते. ही उष्णता २ ते ३ आठवडे टिकते. यामुळे मलमूत्र व केरकचयातील सेंद्रिय पदार्थांचे विघटन होते. ४ ते ६ महिन्यांत विघटन पूर्ण होऊन गंधहीन असे कम्पोस्ट खत तयार होते. १,००,००० हून कमी लोकसंख्या असलेल्या नगरपालिकांनी मलमूत्र व केरकचन्याच्या विल्हेवाटीसाठी कम्पोस्टींगचा वापर करावा. काही ठिकाणी कम्पोस्टींग यांत्रिक रीतीने केले जाते.


असे हे निसर्गाशी मैत्री साधणारे कम्पोस्टींग. घाणीची यामुळे विल्हेवाट आरोग्यपूर्ण पद्धतीने लागतेच; पण ज्वलनामुळे होणारे हवेचे व जंतूंमुळे होणारे माती, पाण्याचे प्रदूषणही टाळता येते.


*डॉ. जगन्नाथ दीक्षित*

*डाॅ. अंजली दीक्षित*

यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज'या पुस्तकातून


स्त्रोत- विज्ञान व दिनविशेष फेसबुक पेज

═══════════════════════

═══════════════════════


विल्बर राईट स्मृतीदिन विमान संंनोधक

 *✈️🛩️✈️🛩️विल्बर राईट✈️🛩️✈️🛩️*

✈️🛩️✈️🛩️✈️🛩️✈️🛩️✈️🛩️✈️

*✈️🛩️✈️विमान संशोधक✈️🛩️✈️*

🛬🛫🛬🛫🛬🛫🛬🛫🛬🛫🛬

*स्मृतिदिन - ३० मे १९१२*


विमानविद्येतील आद्य अमेरिकन संशोधक बंधू. त्यांनी १९०३ मध्ये हवेपेक्षा जड अशा विमानाची पहिली यशस्वी शक्तिचलित, अविरत व नियंत्रित उड्डाणे साध्य करण्याचे आणि १९०५ मध्ये पहिले पूर्णपणे व्यवहार्य विमान तयार करण्याचे व उडविण्याचे महत्कार्य केले.


विल्बर यांचा जन्म इंडियानातील मिलव्हिलजवळ, तर ऑर्व्हिल यांचा ओहायओतील डेटन येथे झाला. दोघांचेही शिक्षण जरी उच्च माध्यमिक शाळेपलीकडे गेले नाही, तरी त्यांनी स्वतःच त्या काळच्या तंत्रविद्याविषयक साहित्याचा व गणिताचा अभ्यास केला. वर्तमानपत्राची घडी घालणाऱ्या यंत्राचा अभिकल्प (आराखडा) तयार करून व एक मोठे मुद्रणालय उभारून त्यांनी प्रारंभीच आपले यांत्रिक कौशल्य दाखवून दिले. बरीच वर्षे मुद्रणव्यवसाय केल्यानंतर त्यांनी १८९२ मध्ये सायकलींची विक्री आणि दुरुस्ती करणाऱ्या राइट सायकल कंपनीची स्थापना केली व पुढील १० वर्षे सायकलीचे अभिकल्प, उत्पादन व विक्री यशस्वीपणे केली.


ओटो लीलिएंटाल या जर्मन संशोधकांनी उड्डाणविषयक केलेल्या प्रयोगासंबंधी व १८९६ मध्ये ग्लायडिंगमधील अपघातात झालेल्या त्यांच्या मृत्यूसंबंधी वाचल्यानंतर राइट बंधूंनी विमानविद्येचा सखोल अभ्यास करण्याचे ठरविले. लीलिएंटाल यांनी उड्डाणासाठी हँगग्लायडरचा उपयोग केलेला होता आणि त्याचे नियंत्रण शरीराला इष्ट त्या दिशेने हेलकावा देऊन गुरुत्वमध्याचे (ज्यातून गुरुत्वाकर्षणाची परिणामी प्रेरणा कार्य करते त्या बिंदूचे) स्थान बदलून साध्य केले होते. राइट बंधूंनी या पद्धतीऐवजी दृढ द्विपंखी विमान वापरावयाचे ठरविले. बझर्ड पक्षी उडताना हवेत आपला समतोल कसा साधतो याचे निरीक्षण केल्यावर विल्बर यांना असे कळून आले की, विमान यशस्वीपणे उडण्यासाठी तीन अक्षांवर त्याचे कार्य होणे आवश्यक आहे. पक्ष्याप्रमाणे उडणाऱ्या यंत्राच्याही बाबतीत एका वा दुसऱ्या बाजूला तिरपे होणे, वर चढणे वा खाली उतरणे, उजव्या वा डाव्या बाजूस वळणे आणि आवश्यकतेप्रमाणे एकाच वेळी या क्रियांपैकी दोन वा सर्व क्रिया करता येणे आवश्यक आहे. राइट बंधूंना उड्डाण नियंत्रण मूलभूत महत्त्वाचे असल्याची खात्री झालेली होती. बझर्ड पक्षी आपल्या दोलन गतीचे नियंत्रण पंखांना पीळ देऊन करतात असे त्यांना आढळले. १८९९ मध्ये त्यांनी तयार केलेल्या द्विपंखी पतंगाला बसविलेले पंख यांत्रिक रीत्या पिळवटता येतील अशी त्यात व्यवस्था केलेली होती. यामुळे एका बाजूचे उत्थापन जास्त व दुसरीचे त्याच वेळी कमी होऊन यान तिरपे होण्याकरिता वळविणे किंवा वाऱ्याने विक्षोभित झालेले असल्यास दोलनाने पुन्हा योग्य पातळीत आणणे त्यांना शक्य झाले.  


नॉर्थ कॅरोलायनातील किटी हॉक येथे १९०० व १९०१ मध्ये केलेल्या प्रत्यक्ष प्रयोगांवरून व तात्पुरत्या ग्लयडिंग चाचण्यांवरून त्यांना असे आढळून आले की, त्या काळी उपलब्ध असलेली बहुतेक सर्व वायुगतिकीय (वायूच्या सापेक्ष गतिमान असणाऱ्या वस्तूंवर क्रिया करणाऱ्या प्रेरणांविषयीची) माहिती चुकीची होती. म्हणून त्यांनी एक लहान⇨वातविवर उभारून त्यात १९०१ साली अनेक नमुनेदार वातपर्णाच्या [⟶ वायुयामिकी] चाचण्या घेतल्या आणि त्यावरून विश्वसनीय वायुगतिकीय माहिती मिळविली.


या सर्व अभ्यासावरून तीन ग्लायडर तयार करून व किटी हॉकजवळ १९०० ते १९०२ या काळात त्यांची उड्डाणे करून राइट बंधूंनी योग्य उड्डाण नियंत्रण साध्य केले. याकरिता त्यांनी शेवटच्या ग्लायडरमध्ये वर-खाली नियंत्रणासाठी अग्रीय उत्थापक (समायोजनक्षम पृष्ठभाग), उजव्या डाव्या बाजूस वळण्यासाठी मागील बाजूस उभे सुकाणू आणि दोलन यंत्रणासाठी पंखांना सर्पिलाकार पीळ देणारी यंत्रणा अशी योजना केलेली होती. अशा प्रकारे त्यांनी साध्य केलेली त्रिअक्षीय नियंत्रण पद्धती ही त्यांची वायुगतिकीतील व व्यवहार्य विमानोड्डाणातील महत्त्वाची कामगिरी होती. या पद्धतीचे त्यांनी १९०६ मध्ये एकस्व (पेटंट) मिळविले व तेव्हापासून ती सर्व विमानांत वापरण्यात येत आहे. १९०३ मध्ये त्यांनी पहिले शक्तिचलित विमान तयार केले आणि त्याकरिता त्यांनी वापरलेले १२ अश्वशक्तीचे एंजिन व प्रचालक (पंखा) यांचा अभिकल्प आणि उत्पादन त्यांनीच केलेले होते. प्रचालकाकरिता त्यांनी स्वतः विकसित केलेले सिद्धांत आधारभूत धरलेले होते. या विमानाने १७ डिसेंबर १९०३ रोजी किलडेव्हिल हिल्सनजीक चार यशस्वी उड्डाणे केली. त्यांतील पहिल्या उड्डाणात ऑर्व्हिल हे चालक होते व त्यांनी १२ सेकंदात सु. ३६ मी. अंतर कापले. शेवटच्या सर्वांत जास्त काळ झालेल्या उड्डाणात विल्बर हे चालक होते व त्यांनी ५९ सेकंदांत सु. २५५ मी. अंतर कापले. ‘किटी हॉक’ याच लोकप्रिय नावाने ओळखण्यात येणारे हे विमान पुढे १७ डिसेंबर १९४८ रोजी वॉशिंग्टन येथील स्मिथसोनियन इन्स्टिट्यूशनमध्ये ठेवण्यात आले.


राइट बंधूंनी आपल्या विमानात व ते चालविण्याच्या आपल्या कौशल्यात सुधारणा करण्याकरिता पुढील पाच वर्षे खर्च केली. १९०५ मध्ये त्यांनी बांधलेले तिसरे विमान हे जगातील पहिले पूर्णपणे व्यवहार्य विमान ठरले. हे विमान वळणे, वर्तुळाकार फेरी मारणे व इंग्रजी आठाच्या आकारात उड्डाण करणे या हालचाली करू शकत असे आणि एका वेळी सु. अर्धा तास हवेत राहू शकत असे. त्याच वर्षी त्यांनी आपले एकस्व व संकलित केलेली वैज्ञानिक माहिती अमेरिकेच्या युद्ध खात्याला देऊ केली पण तिचा स्वीकार झाला नाही. विमानाचा पहिला उपयोग युद्धात होण्याची खात्री पटल्याने राइट बंधूंनी परेदशी बाजारात आपल्या विमानासाठी ग्राहक शोधण्यास सुरुवात केली. अनेक नकारांनंतर १९०८ मध्ये फ्रान्समधील व्यापारी संस्थांनी व अमेरिकेच्या सरकारने त्यांच्याकडून विमाने घेण्याचे करार केले. त्याच वर्षी फ्रान्समध्ये राइट कंपनीची स्थापना झाली. दोन्ही देशांत प्रात्यक्षिक चाचण्या दाखविण्यासाठी ऑर्व्हिल यांनी अमेरिकेत व विल्बर यांनी फ्रान्समध्ये उड्डाणे केली. यामुळे राइट बंधूंच्या विमानोड्डाणाबद्दलच्या सर्व शंका दूर होऊन अमेरिका व यूरोप या दोन्ही खंडांतून त्यांच्यावर सन्मानांचा व स्तुतीचा वर्षाव झाला. १९०९ मध्ये ऑर्व्हिल यांनी फोर्ट मायर येथे आपल्या ‘राइट ए’ या नवीन विमानाचे यशस्वी उड्डाण केले व त्यामुळे त्यांना अमेरिकेच्या लष्कराचे कंत्राट मिळून त्यांचे विमान जगातील पहिले लष्करी विमान ठरले. १९०९ सालाच्या अखेरीस अमेरिकन राइट कंपनीची स्थापना झाली. त्यानंतर राइट बंधूंनी आपले लक्ष इतरांना उड्डाणाचे तंत्र शिकविण्याकडे व राइट कंपनीचा कारभार पहाण्याकडे वळविले.


सुधारित राइट विमाने १९१० व १९११ मध्येही प्रचारात आली व त्यांचे उड्डाणही उत्तम होत असे परंतु त्यानंतर यूरोपीय प्रतिस्पर्ध्यांनी त्यांना मागे टाकले. बिल्वर हे डेटन येथे आंत्रज्वराने (टायफॉइडने) मृत्यू पावले. ऑर्व्हिल यांनी १९१५ मध्ये राइट कंपनीतून आपले अंग काढून घेतले. आपले उर्वरित आयुष्य त्यांनी मुख्यत्वे विमानविद्येतील संशोधनाकरिता खर्च केले. विमानविद्येच्या राष्ट्रीय सल्लागार समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले (१९१५ –४८). ते डेटन येथे मृत्यू पावले.

संकलन -)गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६


प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

वैशाख मास,कृष्ण पक्ष, *पँचमी*,उ.षा.नक्षत्र,सूर्य उत्तरायण,ग्रीष्म ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

रविवार, ३० मे २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

       *अच्छाई के प्रति समर्पण तथा भक्ति से शांति प्राप्त होती है। जो लोग प्रेममय हैं, जो निश्चलता का अभ्यास करते हैं और जिन्हें ध्यान में तथा सत्कार्यों में आनंद आता है, वे वास्तविक रूप से शांत हैं। शांति ईश्वर की वेदी है, वह अवस्था जिसमें सच्चा सुख विद्धमान है।*


         *- श्री श्री परमहंस योगानंद*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~संकलन गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य 


28 मे जागतिक मासिक पाळी दिवस

 *28 मे जागतिक मासिक पाळी दिवस.....*


   तिच्या मासिक पाळीतील वेदना,गरोदरपणातील दुखणे, गरोदरपणातील कळा, स्त्रीच्या उतार वयात पाळी जाताना उडालेला शरीराचा थरकाप पुरुषांना कधीच कळणार नाही.

आणि एवढे सर्व सोसूनही पुरुषाच्या बरोबर संसाराचा गाडा रेटायला ती सज्ज होते. म्हणूनच मला वाटते स्त्री-पुरुष तुला कधी होऊच शकत नाही. खर तर तिला मोठेपणा द्यायला हृदयात सागरा एवढी विशालता हवी.आणि तिच्या भावनांना जाणनारी सहृदयता हवी....!

*नायाब होते है वो मर्द,जो गुस्से मे भी औरत से बात करने की तमीज नही भुलते.*

खरतर स्त्री म्हणजे बुद्धीने विचार केला तर कधीच न समजणारा एक व्यक्तिमत्व पण प्रेमाने विचार केला तर एक सरळ अस्तित्व.

लेखक शिवाजी सावंत यांचे एक वाक्य विषयाला तंतोतंत लागू पडते ते म्हणतात..

*पराक्रमाचे मातृत्व पुरुषाकडे असतं,*

*पण मातृत्वाचा पराक्रम केवळ स्त्रीच करू शकते....!*

ही प्रक्रिया घडते त्यालाच मासिक पाळी असे म्हणतात. परंतु निसर्गनियमाप्रमाणे सुंदर प्रक्रियेला अपवित्र चा डाग लावून समाजातील बराचसा वर्ग मोकळा होतो.मासिक पाळी ला नैसर्गिक प्रक्रिया म्हणून बघण्याची दृष्टी व या विषयावर जागृत राहण्याची नितांत गरज समाजास आहे.

आजवर आपण मासिक पाळी ही प्रक्रिया अशुद्ध,अपवित्र असते असे आपल्याला पदोपदी बिंबवण्यात आले. पण या विषयावर कधी जनजागृती चर्चा करावी असे कुणालाही वाटत नाही.

जगाच्या इतिहासात मला फक्त एकच देश या विषयावर घातलेला माझ्या वाचनात आला तो देश म्हणजे *"स्कॉटलंड"* हा देश आहे. या देशाच्या संसदेने या विषयाबाबत कायदा करून एकमताने मंजूर केला आहे. या देशात प्रत्येक दुकानावर *"सॅनिटरी पॅड*"उपलब्ध असतात आणि ते ही अगदी मोफत.

आपल्याही देशात एक दोन वर्षात दोन तीन *"सॅनिटरी पॅड"*एका कुटुंबाला आरोग्य यंत्रणेमार्फत मोफत मिळतात.आणि नंतर बाजारात मुबलक प्रमाणात विक्री होते की काय हा प्रश्न मला नेहमी सतावतो.

आमच्या घरात करती स्त्री म्हणजे आई.आणि बाबांनी तिला कधी मासिक पाळी मध्ये अपवित्र, अशुद्ध या नजरेने कधी पाहिलं नाही.आणि मी पण हीच परंपरा चालू ठेवली.अशुद्ध,अपवित्र कावळा शिवला हे शब्द मला बरेच सुशिक्षित कुटुंबाच्या घरी वावरताना कानी पडले. हे शब्द आजही जिव्हारी लागतात.

खरतर समाजातील सुशिक्षित स्त्री वर्गाची साथ असेल तर अनेक स्त्रिया पॅड चा वापर करतील. 14 जानेवारीला मकर संक्रांतीचे वाण म्हणून. वाट्या, फण्या,पिना, कंगवे वानात देण्यापेक्षा वर्षभर पुरतील एवढे पॅड द्या.आणि आपल्या देशातील 36 टक्के पॅड वापरण्याचे प्रमाण आहे. ते 100% टक्के व्हावे यासाठी संघर्ष करा.

म्हणून यापुढे कुठलेही दुमत न ठेवता सृष्टी कडून स्त्रीजातीला मिळालेला नैसर्गिक प्रक्रियेचा निसंकोचपणे स्वीकार करूया.


जागतिक मासिक पाळी दिनाच्या सर्व माय माऊलीना मनापासून शुभेच्छा......





                    शुभेच्छुक

           गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य 

शुक्रवार, २८ मे, २०२१

गाथा बलिदानाची लोकराम नयनराम शर्मा

 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿

🇮🇳🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳🇮🇳

➿➿➿➿➿➿➿➿➿➿                        

     *लोकराम नयनराम शर्मा*

             (स्वतंत्रता सेनानी)

            *जन्म :    १८९०*                   

          (हैदराबाद, आंध्र प्रदेश)                 

           *मृत्यु : २९ मे १९३३*                                             नागरिकता : भारतीय

प्रसिद्धि : स्वतन्त्रता सेनानी,पत्रकार

संबंधित लेख : बंग भंग, नमक सत्याग्रह, महात्मा गाँधी

अन्य जानकारी : लोकराम नयनराम शर्मा की लेखनी राष्ट्रीय आकांक्षाओं का जोरदार समर्थन करती थी। इसलिए कई बार ब्रिटिश सरकार ने उनके पत्रों पर लोक लगाई, प्रेस को जब्त किया और उन्हें जेल की सज़ाएं भी भोगनी पड़ीं।

लोकराम नयनराम शर्मा भारत के स्वतंत्रता सेनानी, पत्रकार और संगठनकर्ता थे। जब वे वाराणसी (वर्तमान बनारस) में रह रहे थे, तभी उनका परिचय बंग-भंग के विरोधी और स्वेदेशी आंदोलनकारियों से हुआ। उनके प्रयत्नों से ही १९३१ में कराची में कांग्रेस का अधिवेशन हो पाया था। लोकराम नयनराम शर्मा ने महात्मा गाँधी के नमक सत्याग्रह में भी भाग लिया था।


💁‍♂️ *जन्म एवं शिक्षा*

सिंध प्रदेश के स्वतंत्रता सेनानी, पत्रकार और संगठनकर्ता लोकराम नयनराम शर्मा का जन्म सन १८९० में हैदराबाद (सिंध) के एक ब्राह्मण परिवार में हुआ था। पारिवारिक प्रभाव से लोकराम नयनराम शर्मा ने छोटी उम्र में ही प्राचीन भारतीय साहित्य का अच्छा ज्ञान प्राप्त कर लिया था। संस्कृत भाषा के प्रति उनकी विशेष रुचि थी। इसी रुचि के कारण वे १५ वर्ष की उम्र में अपने मित्र गुरुदास के साथ संस्कृत का अध्ययन करने के लिए वाराणसी गये। सन १९०५ से १९०७ तक वे वाराणसी में रहे।                            🇮🇳 *राष्ट्रीयता की भावना*

लोकराम नयनराम शर्मा जब वाराणसी में रह रहे थे, तभी उनका परिचय बंग भंग के विरोधी और स्वेदेशी आंदोलनकारियों से हुआ। १९०७ में वापस सिंध पहुंचने तक वे राष्ट्रीय भावनाओं से ओत-प्रोत थे। लोकराम की लेखनी राष्ट्रीय आकांक्षाओं का जोरदार समर्थन करती थी। इसलिए कई बार ब्रिटिश सरकार ने उनके पत्रों पर लोक लगाई, प्रेस को जब्त किया और उन्हें जेल की सज़ाएं भी भोगनी पड़ीं। इनके प्रयत्नों से बने वातावरण में ही १९३१ में कराची में कांग्रेस अधिवेशन हो पाया था। उन्होंने महात्मा गाँधी के नमक सत्याग्रह में भी भाग लिया था।


📰 *समाचार पत्र का प्रकाशन*

लोकराम नयनराम शर्मा ने अपने विचारों के प्रचार के लिए पहले कुछ प्रपत्र प्रकाशित किए और 'रास मंडली' नामक सांस्कृतिक संस्था बनाई। फिर सिंध में राष्ट्रीय पत्र की कमी दूर करने के लिए 'सिंध भास्कर' पत्र का प्रकाशन आरंभ किया। इस पत्र को उन्होंने अरबी लिपि के स्थान पर देवनागरी लिपि में निकाला था। कुछ समय बाद इसका नाम बदल कर 'हिंन्दू' कर दिया गया। इसी समय लोकराम नयनराम शर्मा सिंध के प्रमुख नेता चोइथराम गिडवानी, जयराम दास दौलतराम आदि के संपर्क में आए। बाद में जब 'हिंदू' का 'वंदेमातरम' नाम से अंग्रेज़ी संस्करण निकला तो कुछ समय तक जयराम दास दौलतराम ने उसका संपादन किया।                     

🪔 *मृत्यु*

लोकराम नयनराम शर्मा कई बार जेल गये, जिस कारण उनका स्वास्थ्य खराब हो गया और वे बीमार रहने लगे। २९ मई सन १९३३ को उनका देहांत हो गया।                                       

🇮🇳🇮🇳🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳🇮🇳🇮🇳

*🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

संकलन -)गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

वैशाख मास,कृष्ण पक्ष, *तृतीया/चतुर्थी*,पू.षा.नक्षत्र,सूर्य उत्तरायण,ग्रीष्म ऋतु, युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

शनिवार, २९ मे २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

        *"हम कितने सही है और कितने गलत"?? हमारे बारे में यह सब मात्र दो को पता है.....*


*पहला "ईश्‍वर" और दूसरा हमारी "अन्‍तर-आत्‍मा"*


*और आश्चर्य की बात यह है कि दोनो ही हमे दिखाई नहीं देते..."*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~



चला जाऊ फुलांच्या जगतात संकलन गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य

 सुपर व्हाइट मॉस गुलाब

 क्षेत्र वाढत 10-10

 उंची: 6-12 ″

 अंतरः 10-12 ″

 रुंदी: 10-12 ″

 खुणा:

 स्थानः सूर्य ते छाया

 पाणी: सरासरी

 खत: सरासरी

 वाढण्याची सवय:

 कॅटेगरीज: वार्षिकी, फुले टॅग्ज: वार्षिक, फुलपाखरांना आकर्षित करते, हिंगिंगबर्डला आकर्षित करते, सीमा, कंटेनर, डिलक्स, फिलर, गार्डन, ग्राउंड कव्हर, फाशीच्या बास्केट

 वर्णन

 सुँडियल व्हाइट पोर्तुलाकामध्ये उन्हाळ्याच्या सुरुवातीपासून लवकर गळून पडण्यापर्यंत चमकदार किरमिजी रंगाचे फ्रिली फुले दिसतात.  त्याची लहान चिकट सुईसारखी पाने हंगामात हिरव्या रंगाची असतात.  .या कमी उगवणा ,्या आणि कडक झाडे फारच उंच फळ असतात आणि त्यांचा उन्हाळ्याच्या हंगामाची सुरुवात इतर गुलाब गवताच्या तुलनेत आधी होते आणि उन्हाळ्यातील तीव्र उष्णता आणि दुष्काळात रंगत राहते.  इतर पोर्तुलाकसांपेक्षा दिवसात तजेला खुले राहतात आणि यामुळे आपल्याला अधिक तेजस्वी उष्णकटिबंधीय रंग मिळतो!  फक्त 6 इंच उंच, या झाडे सनी बागेत 14 ते 16 इंच अविश्वसनीय पसरतात आणि लहान, सुईसारख्या झाडाची पाने आणि मोठ्या प्रमाणात बहरलेल्या कंटेनरमध्ये भरण्यासाठी योग्य आहेत.


 


 



 स्थान: ऊमरखेड 


 संपर्क

गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य



 

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

वैशाख मास,कृष्ण पक्ष, *द्वितीय*,मूल नक्षत्र,सूर्य उत्तरायण,ग्रीष्म ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

शुक्रवार, २८ मे २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

            *"शुद्ध बनना और दूसरों की भलाई करना ही सब उपासनाओं का सार है। जो गरीबों, निर्बलों और पीडितों में शिव को देखता है, वही वास्तव में शिव का उपासक है, किन्तु यदि वह केवल मूर्ति में ही शिव को देखता है तो यह उसकी उपासना आरम्भ मात्र है।”*


                  *स्वामी विवेकानंद*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


शंतनु लक्षण किर्लोस्कर 28 मे जयंती

 *🏭🏭शंतनू लक्ष्मण किर्लोस्कर🏭🏭*

🚜🛺🚜🛺🚜🛺🚜🛺🚜🛺

*🛺🚜संशोधक,उद्योजक🚜🛺*

👷‍♂️👷‍♂️👷‍♂️👷‍♂️👷‍♂️👷‍♂️👷‍♂️👷‍♂️👷‍♂️👷‍♂️

*जन्मदिन - २८ मे १९०३*

👨‍🔧👨‍🔧👨‍🔧👨‍🔧👨‍🔧👨‍🔧👨‍🔧👨‍🔧👨‍🔧👨‍🔧

शंतनु लक्ष्मण किर्लोस्कर यांचा जन्म सोलापूरला झाला.शालेय शिक्षण औंध येथे झाले आणि पुण्यात झाल्यावर त्यांनी अमेरिकेतील ‘मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’मधून यंत्र अभियांत्रिकीमधील पदवी १९२७ साली प्राप्त केली.


पारतंत्र्याच्या काळात स्वदेशी तंत्रज्ञानाचा विकास करून यंत्रनिर्मिती करण्याचे धाडस करणारा उद्योगसमूह म्हणूनच ‘किर्लोस्कर उद्योग समूहा’ची ओळख करून द्यायला हवी. ‘किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड’ ही भारतातील पहिली कंपनी, की ज्यांनी स्वत:चेच गुणवत्ता मापदंड निश्चित करून ‘चारा कापण्याचे यंत्र’ आणि ‘लोखंडी नांगर’ अशी दोन अवजारे बाजारात आणली. विशेष म्हणजे, त्या काळी अशाच प्रकारच्या ब्रिटिश अवजारांशी स्पर्धा करून ‘किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड’चे नाव सातासमुद्रापलीकडे प्रसिद्धी पावले. भारतात जणू स्वदेशी यंत्रयुगाला सुरुवात झाली. शेंगदाण्याची टरफले काढणारे यंत्र, उसाचा रस काढणारे यंत्र, पाणी उपसण्याचा पंप, अशा हातयंत्रांची निर्मिती करून नव्या अर्थव्यवस्थेच्या भारतीय उद्योगजगतात किर्लोस्कर कंपनीने क्रांतीच घडवून आणली. आता गरज होती ती या यंत्रांना ऊर्जा देऊन गतिमान करण्याची. हेही आव्हान किर्लोस्कर ब्रदर्सने स्वीकारले आणि भारतीय उद्योगजगतात स्वयंचलित यंत्रयुगाला सुरुवात झाली. डीझेल इंजीन, कोलगॅस जनरेटर्स, विद्युत मोटर अशा स्वदेशी यंत्रांच्या साहाय्याने भारतीय उद्योगात चैतन्याचे वारे वाहू लागले, त्याला एक वेगळीच गती प्राप्त झाली. पंप आणि झडपा (व्हाल्व्ह्स) तयार करणारा सर्वांत मोठा भारतीय उद्योगसमूह म्हणून किर्लोस्कर ब्रदर्स उदयाला आला.


जागतिक युद्धकालीन परिस्थितीत भारतीय उद्योगांची अवस्था खूपच बिकट झाली होती. आमच्याकडे स्वदेशी तंत्रज्ञानाचा अभाव आणि ब्रिटिश सरकारने ब्रिटिश बनावटीची यंत्रसामग्री भारतात पाठवण्यास घातलेली बंदी अशा अवस्थेत किर्लोस्करचे योगदान वाखाणण्याजोगे आहे. या दृष्टीने भारतीय उद्योगपतीने ‘मशीन टूल्स’ तयार करण्याचा धाडसी निर्णय घेऊन ब्रिटिश सरकारला चकित केले. शेतीची अवजारे बनवणारे किर्लोस्कर, मशीन टूल्सकडे वळले हे भारतीय उद्योगजगतातील क्रांतिकारक वळणच म्हणायला हवे. यासाठी त्यांनी ‘हरिहर’ येथे ‘मैसूर किर्लोस्कर लिमिटेड’ ही कंपनी सुरू केली. या कामी मैसूरचे महाराजा त्यांना हितचिंतक म्हणून लाभले. त्या वेळी तयार केलेली सातही ‘लेथ मशीन्स’ हातोहात विकली गेली.


भारताची वाटचाल वसाहतवादाकडून स्वातंत्र्याकडे सुरू झाली. १९४० साली भारताचे राजकीय वातावरण बदलले. महाराजांच्या आशीर्वादाची आता गरज उरली नाही. भारताचे औद्योगिक धोरण बदलले आणि त्याचा किर्लोस्कर ग्रूपला खूपच मोठा फायदा झाला. शंतनुराव किर्लोस्कर यांनी अखेर पुणे गाठले आणि डीझेल इंजीन तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले. उद्योग उभारण्यासाठी पुणे येथे जमीन मिळविण्यासाठी त्यांना जनतेच्या विरोधाला आणि नोकरशाहीवृत्तीला तोंड द्यावे लागले. माणसापेक्षा उद्योगधंद्यांचे आयुष्य दीर्घकालीन असते असे लोकांना पटवून शंतनुरावांनी ‘किर्लोस्कर ऑइल इंजीन लिमिटेड’साठी जागा मिळवली. यासाठी त्यांना ‘असोसिएटेड ब्रिटिश ऑइल इंजीन एक्स्पोर्ट लिमिटेड’ या इंग्लंडच्या कंपनीशी करार करावा लागला. या करारानंतर तब्बल एका वर्षाने किर्लोस्करांना जागा ताब्यात मिळाली. परदेशी कंपनीशी करार करून तंत्रज्ञानाची दरी ‘टेक्नॉलॉजी ट्रान्स्फर’द्वारा भरून काढण्याचा प्रयत्न करणारा पहिला भारतीय उद्योगपती म्हणून शंतनुरावांचे नाव घ्यायला हवे. १९४६ साली किर्लोस्कर ऑइल इंजीन लिमिटेड कंपनी अस्तित्वात आली आणि या कंपनीने भारताला पहिले स्वदेशी असे ‘व्हर्टिकल हाय स्पीड इंजीन’ प्रदान केले. हे पहिले इंजीन खरेदी करणारे ब्रिजलाल सारडा यांनी ४० वर्षे हे इंजीन उत्तम चालल्याची पावतीसुद्धा दिली आहे.


विद्युत मोटारी तयार करणे हे लक्ष्मणरावांचे स्वप्न होते, ते १९४६ साली पूर्ण झाले. लक्ष्मणरावांचा धाकटा मुलगा रवी याने १० हेक्टर जागेवर किर्लोस्कर इलेक्ट्रिक कंपनी लिमिटेड उद्योग सुरू केला. पुढे १९५८ साली एअर कॉम्प्रेसर्स तयार करण्याचा परिपूर्ण कारखाना शंतनुरावांचे धाकटे चिरंजीव श्रीकांत यांनी समर्थपणे सांभाळला. इंग्लंडच्या ब्रूम अ‍ॅण्ड वेड या कंपनीच्या सहकार्याने किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनी लिमिटेडने एअर कॉम्प्रेसर्स आणि न्यूमॅटिक साधनांचे उत्पादन सुरू केले.


आज अमेरिकेच्या ‘ट्वि डिस्क’ या कंपनीच्या सहकार्याने किर्लोस्कर न्यूमॅटिकने टॉर्क इन्व्हर्टर्स, मरीन गिअर बॉक्स आणि रेल ट्रॅक्शन ट्रान्समिशन्स यांचेदेखील उत्पादन सुरू केले आहे. आता मात्र किर्लोस्कर उद्योगाच्या एवढ्या प्रचंड ज्ञान, तंत्रज्ञान आणि कौशल्याचा उपयोग भारतातील  उदयोन्मुख उद्योजकांना होणे गरजेचे होते. यातूनच १९६३ साली ‘किर्लोस्कर कन्सल्टंट्स लिमिटेड’ ही कंपनी उदयाला आली. गेल्या २५ वर्षांत किर्लोस्कर समूहाने संरक्षण, पर्यावरण, रस्ते आणि शेती या क्षेत्रांत महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. १९६४ साली किर्लोस्कर समूहाने सेवा उद्योग क्षेत्रात पदार्पण केले. ‘पुणे इंडस्ट्रियल हॉटेल लिमिटेड’ कंपनीतर्फे पुण्यात ‘हॉटेल ब्लू डायमंड’ आणि कोल्हापुरात ‘हॉटेल पर्ल’ सेवाक्षेत्रात रुजू झाले. यातूनच पुढे ‘बेकर्स बास्केट कन्फेक्शनरी चेन’ आणि ‘हॉटेल अ‍ॅण्ड कॅटरिंग कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ या सेवा संस्था अस्तित्वात आल्या. आज शेती, पाणीपुरवठा, ऊर्जा आणि शेतकीकरण या क्षेत्रांत किर्लोस्कर समूहाने कमावलेल्या नावाचे श्रेय शंतनुराव किर्लोस्कर यांनाच जाते.


किर्लोस्कर उद्योग समूहाचा व्याप त्यांनी देशी-परदेशी वाढवल्याने ते केवळ किर्लोस्कर समूहाचे नेते नव्हते, तर पुण्यात ज्यांना उद्योग करायचा, त्या सर्वांना ते सल्ला देत. त्यासाठी त्यांनी वेगळे खातेच सुरू केले होते. ते वेगवेगळ्या वीस कंपन्यांच्या संचालक मंडळांवर होते. १९६५-१९६६ साली भारतीय उद्योगांची शिखर संस्था असलेल्या ‘फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स’चे ते अध्यक्ष होते. ‘बोर्ड ऑफ ट्रेड’वर ते सल्लागार होते. ‘इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स’चे ते अध्यक्ष होते. पुण्याच्या ‘ज्ञानप्रबोधिनी’ या शिक्षणसंस्थेचे ते १५ वर्षे अध्यक्ष होते. वयाच्या नव्वदाव्या वर्षी त्यांचे निधन झाले.


संकलन -)

गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

आज दि, 28मे 2021 ला विनायक दामोदर सावरकर यांची जयंती निमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा देत आहे गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य

 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

*अखंड भारत अंगण व्हावे !*

*राष्ट्र ध्व्जासह निशाण भगवे!*

*हिंदुत्वा तू अमर करावे !*

*हेच मागणे आता.... विनायका घे पुनर्जन्म आता !!!!*

*समाजसुधारक,हिंदुत्ववादी,भाषा सुधारक,क्रांतिकारक,कवी,साहित्यिक व स्वातंत्र्यवीर श्री विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन!!*

🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

सावरकर.... एकमेवाद्वितीय.....


१) हिंदुस्तानला संपूर्ण स्वातंत्र्य हवे.अशी मागणी करणारे हे पहिलेच पुढारी.सन १९००

मध्ये त्यांनी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली होती..

२) १८५७ च्या बंडास "सातंत्र्ययुद्ध" म्हणून

गौरवणारे पहिलेच इतिहास संशोधक.

३) १८५७ च्या समरानंतर हिंदुस्तानातील जनतेला शमवण्यासाठी व्हिक्टोरिया राणीने काढलेल्या पत्रकास, "मॅग्ना कार्टा" ला "एक भिकार चिरोटे" म्हणून झिडकारणारे सावरकर पहिलेच,१९०० साली म्हणजे वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी..

४) देशभक्ती केली म्हणून ज्यांची बी.ए.ची पदवी काढून घेतली असे पहिले विद्यार्थी...

५) परदेशी मालाची होळी करणारे सावरकर हे पहिलेच पुढारी,सन १९०५ मध्येच त्यांनी परदेशी मालावर बहिष्कार व स्वदेशीचा पुरस्कार करण्याचा संदेश

दिल.

६) परदेशी मालाच्या होळीमुळे

देशभक्तीच्या कारणास्तव वसतीगृहातून काढून

टाकलेले सावरकर हे पहिलेच विद्यार्थी.....

७) मे,१९०९ मध्ये बॅरिस्टर होऊनही सनद दिली नाही.असे सावरकर हे पहिलेच विद्यार्थी...

८) शत्रूच्या राजधानीत जाऊन (लंडन)त्यांच्या विरोधात युद्ध पुकारण्याची हिंमत ठेवणारे सावरकर हे पहिलेच...

९) शत्रूच्या ताब्यातून (मार्सेलिस बंदर) धाडसाने सागरात उडी मारून निसटण्याचा प्रयत्न केलेले

सावरकर हे पहिलेच क्रांतीकारी...

१०) प्रसिद्धीपूर्वीच ज्यांचे ग्रंथ जप्त करण्यात आले असे पहिलेच क्रांतीकारक...

११) शत्रूच्या राजधानीत जाऊन लंडनमधील १८५७ च्या स्वातंत्र्यसमराचा सुवर्णमहोत्सव

साजरा करणारे सावरकर हे पहिलेच क्रांतीकारी...

१२) शिखांचा इतिहास लिहिणारे पहिले लेखक हे सावरकरच....

१३) स्वातंत्र्यलढ्याकडे जगाचे लक्ष वेधून घेण्याचा पराक्रम करणारे सावरकर हेच पहिले...

१४) भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी सर्व देशातील क्रांतीकारकांची संघटना उभारणारे सावरकर हेच

पहिले... त्यासाठी तुर्की,रशियन,आयरिश,इजिप्शियन,फ़्रेंच इ. क्रांतीकारकांशी संपर्क

केला होता...

१५) विसाव्या शतकात २

जन्मठेपींची शिक्षा सुनावण्यात आलेले सावरकर हे एकमेव आणि फ़क्त सावरकरच...

१६) अंदमानच्या कारावासात भिंतींवर काट्याने आणि खिळ्याने महाकव्य रचणारे महाकवी एकमेव सावरकर.... तसेच सुमारे ६००० पंक्ती कोठडीतलिहिल्या,मुखोद्गत करून बाहेर आल्यावर प्रकाशित

करण्याचा महापराक्रम करणारे एकमेव असे सावरकर...

१७) बालपणी वहीनी व बहिणीसोबत ओव्यांच्या भेंड्या खेळताना त्यात नवनवीन

ओव्या रचून त्यात स्वातंत्र्याची प्रेरणा गुंफू पहाणारे सावरकर हेच एकमेवाद्वीतीय...

१८) तुरुंगात असताना मराठी व्याकरणातील वृत्ते आठवत नाहीत म्हणून नवी वृत्ते रचून

मराठी भाषेच्या व्याकरणात भर घालणारे सावरकर हेच एकमेव... व्याकरणात त्या व्रूत्तांना "वैनायक" म्हणून ओळखले जाते.

१९) अस्पृष्यांना रत्नागिरीत विट्ठल मंदीरात प्रवेश मिळवून देणारे सावरकर हेच पहिले.

२०) एका अस्पृश्याने शंकराचार्यांच्या गळ्यात

हार घालण्याची घटना घडविणारे सावरकर हेच पहिले...

२१) अस्पृश्य लोक स्पर्श करू शकतील असे मंदीर स्वखर्चाने बांधवून घेणारे पहिलेसावरकरच.. कै.श्री.भागोजी कीर यांनी सावरकरांच्याच प्रेरणेतून रत्नागिरीत "पतितपावन" मंदीर बांधले.

२२) भाषाशुद्धीचे महत्व सांगणारे सावरकरच..

२३) सगळे सुशिक्षित लोक इंग्रजीला वाघिणीचे दूध

म्हणून गौरवीत असताना,मात्रूभाषा व

राष्ट्रभाषेचा अभिमान देशात जागवणारे फ़क्त सावरकरच पहिले...

२४) प्रत्यक्ष साहित्य

संमेलनाच्या व्यासपीठावरून, "लेखण्या सोडा,बंदुका हाती घ्या" असा दिव्य दाहक संदेश देणारे

पहिले साहित्यिक सावरकरच...

२५) शास्त्रशुद्ध अभ्यास करून

देवनागरी लिपी टंकलेखनास (टायपिंगसाठी) सुयोग्य बनवणारे सावरकरच.... लिपीमध्ये

सुधारणा करणारा जगातील एकमेव नेता आणि लोकोत्तर पुरूष म्हणजे फ़क्त सावरकरच......

*छत्रपती शिवरायां नंतर देव देश धर्माची येवढी तळमळ निष्ठा असणारे व्यक्तीमत्व म्हणजे स्वतंत्रविर विनायक दामोदर सावरकर*

     *आज सावरकर यांची जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन*

*🚩🚩"वंदे मातरम"🚩🚩*

संकलन -)गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६


तेंदु फल के लाभ गजानन गोपेवाड

हेल्थ

Benefits Of Persimmon : तेंदू खाने के इन फायदों को जानकर आज से ही शुरु कर देंगे तेंदू का सेवन


 

Benefits Of Persimmon : तेंदू खाने में काफी स्वादिष्ट होता है। तेंदू में कई पोषक तत्व पाए जाते है, जो स्वास्थ्य के लिए लाभदायक होता है।



 

Benefits Of Persimmon : तेंदू एक ऐसा फल होता है, जो गर्मियों के मौसम में ज्यादा खाया जाता है। तेंदू ( Persimmon ) खाने में काफी स्वादिष्ट होता है लेकिन इसमें कई प्रकार के पोषक तत्व पाए जाते हैं, जिसके चलते से स्वास्थ्य की दृष्टि से लाभदायक माना जाता है।


नियमित रुप से सही मात्रा में रोजाना तेंदू का सेवन करने से गर्मियों के मौसम में कई प्रकार के रोगों से छुटकारा मिलता है। तेंदू में मुख्य रूप से आयरन, फ्लोरिक एसिड, अमीनो एसिड, करॉटिनाइड्स, क्लोरीन और फेनोलिक एसिड, जैसे पोषक तत्व पाए जाते हैं। इसके अलावा तेंदू ( Persimmon ) में एंटी ऑक्सीडेंट और एंटी इन्फ्लेमेटरी के भी मौजूद होते हैं जो हमारे इम्यून सिस्टम को मजबूत बनाए रखने में सहायता करते हैं। ऐसे में आज हम आपको तेंदू खाने के स्वास्थ्य लाभ ( Health Benefits Of Eating Persimmon ) के बारे में बताने जा रहे हैं, जिसे जानकर आप आज से ही तेंदू ( Persimmon )का सेवन शुरू कर देंगे।



 

तेंदू खाने के स्वास्थ्य लाभ ( Health Benefits Of Eating Persimmon )

आँखों के लिए होता है लाभदायक

आंख संबंधित किसी भी समस्या जैसे आंख का लाल होना आंख आना धुंधलापन जैसे समस्या को तेंदू के फल से भी आसानी से ठीक किया जा सकता है। अगर आप तेंदू के फल को काजल की तरह उपयोग करते हैं और अपनी आंखों में लगाते हैं, तो यह आपको इन सारी समस्याओं से निजात दिलाने में असरदार साबित हो सकता है।


कान दर्द के लिए होता है फायदेमंद

अगर सर्दी बुखार के कारण किसी भी तरह का साइड इफेक्ट आपके कानों पर पड़ा है तो आप इसे तेंदू के फल से भी ठीक कर सकते हैं। तिंदुक, हरीतकी, लोध्र, मंजिष्ठा तथा आँवला के 1-3 ग्राम चूर्ण में मधु एवं कपित्थ रस मिलाकर छानकर 1-2 बूंद कान में केवल दो बूंद डाल दें उसके बाद आपको कुछ ही समय में इसके असर नजर आने लगेंगे।


मुंह में छाले है तो करें तेंदू का सेवन

अगर बार-बार आपके मुंह में छाले आ जाती है तो आप तेंदू का सेवन कर सकते हैं यह काफी बेहतरीन घरेलू नुस्का हो सकता है। अगर आप तेंदू के फल के जूस का कुल्ला करते हैं तो मुंह में छाले गले का घाव भी जल्दी भरने में आसानी होती है इसके अलावा इसका काढ़ा बनाकर भी आप अपने मुंह के छाले को दूर कर सकते हैं।


खांसी के लिए लाभदायक

वैसे तो आप सबको मालूम ही होगा बदलते मौसम के कारण खांसी जैसी समस्या हो जाती है। ऐसे में आप अपने घरेलू नुस्खे अपनाकर तेंदू के फल से भी आसानी से ठीक किया जा सकता है। अगर आप तेंदू के छाल की गोलियां बनाकर इसे दवाई के रूप में लेते हैं तो यह आपको काफी ज्यादा फायदा देगा।


दस्त की समस्या में फायदेमंद

वैसे तो आप सबको मालूम ही होगा ज्यादा मसालेदार भोजन करने से या फिर ज्यादा भारी भोजन करने से दस्त जैसी समस्या शुरू हो जाती है। अगर आप चाहते हैं दस्त जैसी समस्या से छुटकारा पाना तो आप घरेलू नुस्खा के इस्तेमाल से भी छुटकारा पा सकते हैं। तेंदू त्वचा के पेस्ट को गंभारी के पत्ते में लपेटकर आप इसे पांच से 10 मिली रस में मधु मिलाकर के इसका सेवन कर सकते हैं।


बुखार में फायदेमंद

बुखार जैसी समस्या मौसम के बदलाव के कारण हो जाती है। और बुखार को जड़ से खत्म नहीं किया जाए तो यह आगे चलकर और भी समस्या उत्पन्न कर सकती है ऐसे में अगर आप तेंदू का सेवन करते हैं, तो यह आपके लिए काफी ज्यादा फायदेमंद हो सकती।



गुरुवार, २७ मे, २०२१

गोल्डन शाबरझाड

 वैज्ञानिक नाव: कॅसिया फिस्टुला

 कुटुंब: फॅबेसी

 ऑर्डरः फॅबाल्स

 किंगडम: प्लान्टी

 झाडे

 केसियाचे झाड लावा


 चांगल्या पाण्याचा निचरा होणार्‍या जमिनीत केसिया वाढवा.  बर्‍याच मध्यम-गुणवत्तेच्या बाग मातीमध्ये कॅसिया सहन करते आणि चांगली वाढते.  एकमेकांपासून आणि इतर जवळपासच्या वनस्पतींपासून अंतराळ वनस्पती 3 ते 4 फूट अंतरावर आहेत.  कॅसिया मानक भांडीयुक्त मातीने भरलेल्या मोठ्या कुंड्यांमध्ये देखील चांगले वाढते.

›कार ...

 कॅसिया प्लांटची काळजी कशी घ्यावी - होम मार्गदर्शक

 केसिया झाडाची लागवड

 आकार

 वर्णन  गोल्डन शॉवर ट्री हे मध्यम आकाराचे झाड आहे आणि वेगाने वाढीसह 10-20 मीटर (33-66 फूट) उंच वाढते.  पाने नियमितपणे पाने गळणारी, १–-–० सेंमी (–-२– इंच) लांबीची असतात आणि तीन ते आठ जोड्या असलेली पाने, प्रत्येक पत्रक –-२० सेंमी (–-– इंच) लांब आणि –-cm-सेमी (१.–-–..5 इंच) असतात.  ) व्यापक. फिस्टुला - विकिपीडिया

 केसिया झाडाचा आकार

 फळ

 फळे लांब असतात, परंतु शेंगांची लागवड सुमारे 30-60 सेमी लांब आणि 1.5-2.5 सेमी रुंद असते.  त्यास तीव्र वास आणि अनेक बियाणे विषारी आहेत.  सामान्यतः 'गोल्डन शॉवर ट्री' म्हणून ओळखले जाणारे, भारतीय लॅबर्नम हे थायलंडचे राष्ट्रीय झाड आहे.  हे दक्षिण भारतातील केरळ राज्याचे फुले आहे.

  कॅसिया -...

 इंडियन लॅबर्नम, कॅसिया फिस्टुला - आयलोव इंडिया चे उपयोग आणि फायदे

 भारतीय लॅबर्नम फळ

 प्रकार

 कॅसिया ट्री माहिती आम्हाला सांगते की, प्रजाती अवलंबून, ही झाडे सदाहरित, अर्ध सदाहरित आणि पर्णपाती प्रकारात चमकदार गुलाबी, नारंगी, लाल, पांढरा किंवा पिवळ्या फुलांसह येतात.  पिवळा हा सर्वात सामान्य फुलांचा प्रकार आहे आणि झाडाला त्याच्या बहुतेक सामान्य नावांपैकी एक सुवर्ण पदक वृक्ष देतो. ० 9-नोव्हेंबर -२०२०

संकलनासाठी गुगल मदत 

गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य




इंग्रजांनी नोट छापण्यासाठी नाशिक का? निवडले

 *इंग्रजांनी नोट छापण्याकरिता* 

*नाशिक ठिकाणचं* 

*का ठरवलं ? (इतिहास)*


पैसे छापणे हा नाशिकचा खुप जुना व्यवसाय आहे. आजही नाशकात भद्रकाली परिसरात एक टांकसाळ गल्ली आहे. इथल्या टांकसाळे वाड्यात मुठ्ठल नामक परिवार राहायचा. त्यांना पेशव्यांनी टांकसाळे हे आडनांव दिले होते. बडोद्याचे गायकवाड नाशकातल्या टांकसाळीतून १७६९ ते सुमारे १७७२ या कालावधीत आपली नाणी पाडत असत. पेशवाईत नाणी पडण्याच्या भानगडीत सरकार पडत नसे. नाणी पाडणे हा खाजगी धंदा असायचा. हा व्यवसाय सुरु करायला सरकारची परवानगी मात्र घ्यावी लागे. अर्थात सरकार नाणी पडण्याचा मोबदला मात्र घेत असे. १७५०च्या सुमारास दोन कासारांना नाणी पाडण्याची परवानगी मिळाली होती. तीन वर्षाच्या लायसन्ससाठी त्यांना १२५ रुपये फी भरावी लागली होती. शिवाय गिऱ्हाईकानी नाणी पाडण्यासाठी टांकसाळीत चांदी जमा करायची आणि दर शेकडा नाण्यांच्या मागे सरकारला काही करही द्यावा लागे. १७६५ मध्ये नाशकातल्या लक्ष्मण आप्पाजी यांनी माधराव पेशव्यांच्या परवानगीने इथे टांकसाळ सुरु केली होती. गंमत अशी होती की पेशवाईतली नाणी फारसी लिपीत आणि मोघल राजांच्या नावाने पाडली जायची. बहुतांश अशिक्षित असणाऱ्या रयतेला मोघलाई पासून चालत आलेले चलनच परिचयाचे असल्याने रयतेच्या सोईसाठी त्यांचा गोंधळ होऊ नये म्हणून तशाच नक्षीकामाचे चलन पेशव्यांनी चालू ठेवले. नाण्यावर 'गुलशनाबाद उर्फ ना' असा उल्लेख सापडतो. हे ना म्हणजे नाशिक. चांदवडच्या टांकसाळीतून निघालेल्या नाण्यावर जाफराबाद उर्फ चांदोरचा उल्लेख सापडतो. १६६५च्या सुमारास औरंगजेबाने चांदवडचे जाफराबाद करून टाकले होते. पेशव्यांचे सेनाधिकारी तुकोजीराव होळकर यांनी चांदवडच्या किल्ल्यावर एका कारकुनाला सोने, चांदी, तांब्याची नाणी पडण्याचा परवाना दिला होता. पण नंतर म्हणजे सुमारे १८०० मध्ये ही टांकसाळ चांदवड शहरात आली. त्या वर्षी दहा तासात या टांकसाळीत वीस हजार नाणी पाडली जायची.

सन १८०० च्या पुढे एकोणिसाव्या शतकात ब्रिटिशांचा अंमल बळावत चालला. सुरुवातीला त्यांनी त्या त्या ठिकाणांचीच नाणी व्यापारासाठी वापरली. सुमारे १८३० पर्यंत तरी स्थानिक नाणी आणि स्थानिक टांकसाळी आहे त्या परिस्थितीत चालू ठेवल्या. पण १८३५ साली मात्र इंग्रजांनी नाणे विषयक कायदा केला. संपूर्ण हिंदुस्थानात एकाच प्रकारची नाणी वापरण्याची सक्ती केली. नाण्याच्या एका बाजूला किंमत लिहिलेली असे आणि दुसऱ्या बाजूला सुरुवातीला चौथ्या विल्यमचे आणि १८४०

नंतर व्हीकटोरीया राणीचे चित्र. १८३० साली मुंबईत जॉन हॉकिन्स नामक अभियंत्याने नवीन टांकसाळ बांधली आणि जेम्स फारीश नामक साहेबाच्या नेतृत्वाखाली इथली बहुतेक सर्व नाणी मुंबईच्या टांकसाळीत पाडली जाऊ लागली. तोपर्यंत टांकसाळीत धातू तापवून लवचिक करून हातोड्याने बडवूनच नाणी केली जायची. पण याच कालावधीत इंग्लंडात जोरदार औद्योगिक क्रांती झाली होती ती मुख्यत्वे वाफेवर चालणाऱ्या जेम्स वॉटच्या इंजिनाच्या जोरावर. मुंबईच्या नव्या टांकसाळीत जेम्स साहेबाने तीन वाफेवर चालणारी इंजिने बसवली. आधी वीस पंचवीस हजार नाणी दिवसागणिक पडायची. आता इंजिन आल्यावर दीड लाख नाणी मुंबईच्या टांकसाळीत पडू लागली. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला तर हिंदुस्थानातल्या रुपया बरोबर इंग्रज साहेबाने त्यांना इंग्लंडात लागणारी त्यांची नाणीपण इथे लाखांच्या संख्येने इथे छापुन तिकडे नेली. पण पहिल्या महायुद्धामुळे चांदीचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आणि साहेबाच्या डोक्यात हिंदुस्थानात कागदी रुपये छापायची कल्पना आली.

इंग्रज व्यापाऱ्यांच्या कलकत्ता, मद्रास, मुंबई सारख्या ठिकाणी काही बँका होत्या. त्या त्या ठिकाणच्या, स्थानिक व्यवहारांसाठी या बँका कागदी नोटा वापरायच्या. पण हिंदुस्थानात वापरल्या जाणाऱ्या या नोटा इंग्लंडातच छापल्या जायच्या. तिथून इकडे यायच्या. पण नाण्यांमुळे काम चालत असल्याने नोटा तिकडे छापून इकडे आणण्याची अडचण वाटत नव्हती. पण आता चांदीच्या तुटवड्यामुळे इंग्रजाला कागदी नोटा इथे हिंदुस्थानात कुठे तरी छापायच्या होत्या. आणि रंगून, कराची, ढाका, कलकत्ता, लाहोर, कानपुर, मद्रास, दिल्ली, पुणे, बेंगलोर इत्यादी सगळी महत्वाची ठिकाणे बाजूला सारून साहेबाला नाशिकनेच भुरळ घातली. नाशिकची निवड नोटा छापण्यासाठी करताना इंग्रजांनी अगदी सखोल विचार करूनच केली होती. नाशिक एकतर मुंबईच्या जवळ. हवामानाच्या बाबतीत नाशिक सुरुवातीपासूनच सरस. कुठल्याच मोसमात अतिरेक नाही पण वर्षभर तुलनेने थंड हवेचे ठिकाण. उन्हाळ्यातही दिवसातले काही तास सोडले तर अन्य प्रहरी नाशकात सुखद हवामान. साठ वर्षांपूर्वी सुरु झालेली रेल्वे हे ही एक महत्वाचे कारण होते ज्यामुळे साहेबाला नाशिक नोट छपाईसाठी आकर्षक वाटले. शेजारीच देवळाली होते. पूर्वीपासूनच देवळाली हा इंग्रजी फौजेचा तात्पुरता तळ असे. त्यामुळे नोटा तयार झाल्यावर रेल्वेतून वाहतूक करताना आवश्यक असण्याऱ्या संरक्षणाची व्यवस्थाही तयार होती. एका व्यवसायाची अनोख्या ठिकाणी सुरुवात करताना सर्वात महत्वाची आवश्यक ती बाब म्हणजे मनुष्यबळाची. विसाव्या शतका पर्यंत हजारो वर्षे नाशिकमध्ये असणाऱ्या आणि बहरत गेलेल्या उद्योग आणि व्यापारामुळे नाशिक हे एक उद्यमशील शहर होते आणि त्यामुळेच इथे एका नवीन उद्योगाला आवश्यक असणाऱ्या कारागिरांची आणि अन्य मनुष्यबळाची इथे कधीच कमतरता नव्हती आणि नाही. अशा अनेक मुद्द्यांचा सारासार विचार करून इंग्रजांनी नाशकात नोटा छापायचा निर्णय घेतला आणि १९२८ साली नाशकात हा कारखाना सुरु झाला. उद्योगांच्या बदलेल्या व्याख्ये नुसार हा नाशिकचा पहिला कारखाना ज्या मध्ये एका छताखाली हजारो लोकांना इथे नोकरी मिळाली. आधुनिक नाशिकच्या इतिहासातला ही नोट प्रेस हा महत्वाचा टप्पा आहे. नोटांबरोबर स्टॅम्पपेपर, पोस्टाची तिकिटे, पासपोर्ट, व्हिसा आणि अन्य अनेक महत्वाच्या कागदपत्रांची छपाई इथे आज होते. नोटप्रेस आणि सिक्युरिटी प्रेस मिळून साधारण पणे पाच हजार लोक इथे आज काम करतात.

संकलन ::गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य 



गाथा बलिदानाची रमाई आंबेडकर

 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿

*🇮🇳🇮🇳गाथा बलिदानाची*🇮🇳🇮🇳

➿➿➿➿➿➿➿➿➿➿                                          


   *रमाबाई भिमराव आंबेडकर*

(डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची पत्नी)

       *जन्म : ७ फेब्रुवारी १८९८*

                (वंणदगाव)

  *मृत्यू:२७ मे १९३५ (वय ३७)*

          (राजगृह,दादर, मुंबई)


टोपणनाव: रमाई (माता रमाबाई),

रमा, रामू (बाबासाहेब रमाबाईला प्रेमाने 'रामू' म्हणत)

   

वडील : भिकू धुत्रे (वलंगकर)

आई : रुक्मिणी भिकू धुत्रे (वलंगकर)

पती : डॉ. बाबासाहेब आंबेडकर

अपत्ये : यशवंत आंबेडकर                      रमाबाई भीमराव आंबेडकर या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पत्‍नी होत्या. आंबेडकरानुयायी त्यांना आईची उपमा देत रमाई संबोधतात.                                 

💁🏻‍♀️ *सुरूवातीचे जीवन*

                       रमाबाई आंबेडकर यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील भिकू धुत्रे (वलंगकर) व आई रुक्मिणी यांच्यासह रमाबाई दाभोळजवळील वंणदगावात नदीकाठी महारपुरा वस्तीमध्ये राहत. त्यांना ३ बहिणी व एक भाऊ (शंकर) होता. मोठी बहीण दापोलीत दिली होती. भिकू दाभोळ बंदरात माशांनी भरलेल्या टोपल्या बाजारापर्यं पोहचवत असे. त्यांना छातीचा त्रास होता. रमा लहान असतानाच त्यांच्या आई यांचे आजारपणाने निधन झाले. आईच्या जाण्याने कोवळ्या रमाच्या मनावर आघात झाला. धाकटी बहीण गौरा व भाऊ शंकर अजाण होते. काही दिवसात वडील भिकू यांचेही निधन झाले. पुढे वलंगकर काका व गोविंदपुरकर मामा मुलांना घेऊन मुंबईला भायखळा मार्केटच्या चाळीत रहायला गेले.


🤝 *विवाह*

                          डॉ. बाबासाहेब आंबेडकर व रमाई सुभेदार रामजी आंबेडकर हे आपल्या भीमराव नामक मुलासाठी वधू पाहत होते. सुभेदारांना भायखळा मार्केटजवळ राहणाऱ्या वलंगकरांकडे लग्नाची मुलगी असल्याचे आहे. सुभेदारांना रमा पसंत पडली त्यांनी रमाच्या हाती साखरेची पुडी दिली. रमाई व भीमरावांचे लग्न भायखळ्याच्या भाजी मार्केटमध्ये इ.स. १९०६ या वर्षी झाले. विवाहप्रसंगी बाबासाहेबांचे वय १४ वर्षे तर रमाईचे वय ९ वर्षे होते. त्यावेळी बालविवाहाची प्रथा समाजात रूढ होती. लग्नात लग्न मंडप तसेच पंचपक्वान्नाच जेवण, झगमग रोशनाई नव्हती. अतिशय साध्या पद्धतीने हे लग्न पार पडले. माता रमाई यांनी जीवनात फारच दुःख सहन करावे लागले.


🔹 *कष्टमय जीवन*

इ.स. १९२३ साली बाबासाहेब लंडनला गेले होते, त्यावेळी रमाईची खूप वाताहत होत होती. ती दुष्काळाच्या आगीत होरपळत होती. बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांना रमाईचे हाल पहावले नाहीत. त्यांनी काही पैसे जमा केले. व ते पैसै रमाईला देऊ केले. तिने त्यांच्या भावनांचा आदर केला पण ते पैसे घेतले नाहीत. स्वाभिमानी पतीची ती स्वाभिमानी पत्‍नी जिद्दीने दुःखांशी अडचणींशी गरिबीशी भांडत होती. मृत्युसत्र दुःख, त्याग, समजूतदारपणा, कारुण्य, उदंड मानवता व प्रेरणास्थान म्हणजे रमाई. रमाईने अनेक मरणे पाहिली. प्रत्येक मरणाने तीही थोडी थोडी मेली. मरण म्हणजे काय कळत नव्हते त्या वयात आई वडिलांचा मृत्यू. इ.स. १९१३ साली रामजी सुभेदारांचा मृत्यू. इ.स. १९१४ ते १९१७ साली बाबासाहेब अमेरिकेला असताना रमेशचा मृ्त्यू. ऑगस्ट १९१७ मध्ये बाबांची सावत्र आई जिजाबाईचा मृत्यू. पाठोपाठ मुलगी इंदू, बाबांसाहेबांचा मोठा भाऊ आनंदराव व आनंदरावांचा मुलगा गंगाधरचा मृत्यू. इ.स. १९२१ बाबासाहेबांचा मुलगा बाळ गंगाधर, व इ.स. १९२६ मध्ये राजरत्‍नचा मृत्यू पाहिला. बाबासाहेबांच्या शिक्षणात व्यत्यय येऊ नये म्हणून त्यांना कळविले नाही. परदेशात जाऊन ज्ञानसाधना करणाऱ्या बाबासाहेबांना मात्र रमाईने कधी आपल्या दु:खाची झळ पोहचू दिली नाही. पती परदेशात शिक्षणासाठी गेले. रमाई एकट्या पडल्या.. घर चालवण्यासाठी तिने शेण गोवर्‍या.. सरपणासाठी वणवण फिरल्या. पोयबावाडीतून दादर माहीम पर्यंत जात असत बॅरिस्टराची पत्‍नी शेण वेचते म्हणून लोक नावे ठेवतील. म्हणून पहाटे सूर्योदयापूर्वी व रात्री ८.०० नंतर गोवर्‍या थापायला वरळीला जात असत. मुलांसाठी उपास करत असत.


अस्पृश्यतेच्या अग्निदिव्यातून होरपळून निघालेले बाबासाहेब आता समाजाला अस्पृश्यतेच्या रोगातून मुक्त करण्यासाठी व त्यासाठी निष्णात डॉक्टर होण्यासाठी अपार कष्ट घेऊ लागले. अर्धपोटी उपाशी राहून १८-१८ तास अभ्‍यास करु लागले.


त्याच वेळी रमाईने आपल्‍या निष्ठेने, त्यागाने आणि कष्टाने स्वतःच्या संसाराचा गाडा हाकलून बाबासाहेबांना ध्येय गाठण्यासाठी मदत केली.


डॉ. बाबासाहेब परदेशातून शिक्षण घेऊन मुंबईला आले असता, त्यांच्या स्वागताला सर्व आंबेडकरी समाज मुंबई बंदरात आला. रमाईला नेसण्यासाठी चांगली साडी नव्हती म्हणून त्यांनी छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेबांच्या सत्कारप्रसंगी दिलेला भरजरी फेटा नेसून बाबासाहेबांच्या स्वागतासाठी आल्या.


ते बोटीतून उतरताच त्यांच्या जयजयकाराने बंदर दुमदुमून गेले. अनेकजण त्‍यांना भेटत होते, हस्तांदोलन करीत होते. पण रमाई मात्र लांब कोपऱ्यात उभी होती. डॉ. बाबासाहेबांची नजर त्यांच्या रामूवर गेली. ते जवळ गेले. त्यांनी विचारले, रामू तू लांब का उभी राहीलीस? रमाई म्‍हणाली, तुम्हाला भेटण्यासाठी सारा समाज आतूर झाला असताना मी तुम्हाला अगोदर भेटणे योग्य नाही. मी तर तूमची पत्नीच आहे. मी तुम्हांस कधीही भेटू शकते.


🔵 *बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणी*

रमाईंनी अठ्ठावीस वर्षे बाबासाहेब आंबेडकर यांना साथ दिली


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्ययनात व्यत्यय येऊ नये म्हणून त्या राजगृहाच्या प्रवेशद्वारावर तासनतास बसून राहायच्या. बाबासाहेबांना कोणी भेटायला आल्यावार त्यांच्याशी तितक्याच अदबीने वागत, "साहेब पुस्तकाच्या कोंडाळ्यात आहेत, नंतर भेटा." असे म्हणत. आलेल्याची रवानगी करताना त्याचे नाव, गाव, कामाचे स्वरूप, पुन्हा कधी येणार आहात, हे सारे एका नोंदवहीत टिपण्यास सांगत.


🌀 *रमाबाई ते रमाआई*

एकदा बाबासाहेब आणि रमाई दादरच्या राजगृह बंगल्यावर राहत होते. त्यावेळी एकदा अचानक बाबासाहेबांना परदेशी काही कामा निमित्त जायचे होते पण रमाईला एकटी घरामध्ये कसे राहायला ठेवायचे म्हणून बाबासाहेब धारवाडच्या त्यांच्या वराळे मित्राकडे रमाईला पाठवले व काही दिवस तिकडेच राहायला सांगितले.


ते वराळे काका धारवाड मध्ये लहान मुलांचे वसतीगृह चालवत असत. त्या वसतीगृहाच्या आवारात अनेक लहान मुले खेळायला येत असत. एकदा अचानक दोन दिवस ते लहान मुले खेळायलाच आली नाही. म्हणून रमाई वराळे काका यांना विचारते दोन दिवस झाली ही मुले कुठे गेली आहेत खेळायला आवारात का आली नाही. त्यावेळी वराळे म्हणाले ती लहान मुले दोन दिवसा पासून उपाशी आहेत. कारण वसतीगृहाला जे अन्न धान्याचे अनुदान महिन्याला मिळायचे ते अजून मिळालेले नाही ते मिळायला अजून तीन दिवस लागतील. अजून तीन दिवस ही मुले उपाशीच राहणार आहेत.


वराळे अगदी कंठ दाटून ते म्हणाले, त्यावेळी रमाई लगेच आपल्या खोली मध्ये जातात आणि रडत बसतात आणि कपाटातला सोन ठेवलेला डबा आणि आपल्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढून वराळे यांच्याकडे देवून म्हणाल्या तुम्ही ह्या बांगड्या आणि डबा ताबडतोब विकून किंवा गहान ठेवून ह्या आणि लहान मुलांसाठी खाण्याच्या वस्तू घेवून या. मी अजून तीन दिवस ही लहान मुले उपाशी नाही पाहू शकत. त्यावेळी वराळे त्या बांगड्या आणि डबा घेवून जातात आणि लहान मुलांसाठी जेवणाच्या वस्तू घेवून येतात आणि लहान मुले त्यावेळी पोटभरून जेवण करतात. खूप आनंदी राहतात. हे पाहून रमाई खूप आनंदी होते.तिचा आनंद गगनात मावत नव्हता.मग त्यावेळी हि सगळी लहान मुले रमाबाई यांना "रमाआई" म्हणून बोलायला लागतात. आणि त्या क्षणा पासून रमाबाई हि माता रमाई झाली. आणि ती सगळ्यांची आई झाली.


ख्यातनाम गायक "मिलिंद शिंदे" म्हणतात,


"भुकेल्या मुलांची दशा पाहुनी, भुकेल्या मुलांची दशा पाहुनी, बांगड्या... सोन्याच्या रमान दिल्या काढुनी. धन्य रमाई | धन्य रमाई |"


🕯️ *निर्वाण*

रमाईची शरिर काबाड कष्टाने पोखरुन गेल होते. रमाईचा आजार बळावला होता. इ.स. १९३५ च्या जानेवारी महिन्यापासून रमाईचा आजार वाढतच चालला होता. मे १९३५ला तर आजार खूपच विकोपाला गेला. बाबासाहेबांनी सर्व नामांकित डॉक्टरांना पाचारण केले. औषधोपचारही लागू होत नव्हता. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून बाबासाहेब आजारी रमाईच्या जवळ बसून राहू लागले. आजारी रमाई त्यांच्याकडे एकटक बघत असत. बोलण्याचा प्रयत्‍न करीत असत; पण अंगात त्राण नसल्यामुळे त्या बोलू शकत नव्हत्या. त्यांना स्वतः बाबासाहेब औषध देत असत आणि कॉफी किंवा मोसंबीचा रस स्वतःच्या हाताने पाजण्याचा प्रयत्‍न करीत असत. बाबासाहेबांच्या आग्रहामुळे रमाई थोडी कॉफी किंवा मोसंबीचा रस पीत असत. त्यांचा आजार काही केल्या बरा झाला नाही. आणि बाबासाहेबांवर दुःखाचा फार मोठा आघात झाला. दादरच्या राजगृहासमोर लाखो लोक जमले होते. यशवंताबरोबर दीनांना पोरका करणारा दिवस उजाडला. २७ मे १९३५ रोजी सकाळी ९ वाजता रमाईची प्राण ज्योत मावळली. सर्व परिसर आकांतात बुडाला. कोट्यवधी रंजल्या गांजल्याची रमाई माता त्यांना अंतरली होती. दुपारी २ वाजता रमाईची प्रेतयात्रा वरळी स्मशानाकडे निघाली. आम्हा दुरावली मायेची सावुली. निर्वाण पावली आमची रमाई माऊली. पहाडासारखा महामानव बाबासाहेब ढसाढसा रडले. जवळ जवळ तीस वर्षांच्या संसारात प्रेमाने व धैर्याने भक्कम सोबत देणार्‍या रमाबाई मध्येच अचानक सोबत सोडून न परतीच्या वाटेने कायमच्या दूर निघून गेल्या आणि बाबासाहेब आपल्या संसारात अगदी एकाकी झाले.


📘 *थॉट्स अॉन पाकीस्तान*

बाबासाहेब आंबेडकरांचे रमाबाईंवर निस्सीम प्रेम होते. तिचे कष्ट पाहून त्यांचे मन तुटायचे. त्यांनी आपल्या रामूला पाठवलेल्या पत्रात त्यांच्या या भावना प्रतिबिंबित व्हायच्या. ‘थॉट्स ऑन पाकिस्तान’ हा आपला ग्रंथ बाबासाहेबांनी आपल्या ‘प्रिय रामू’ला अर्पण केला. अर्पणपत्रिकेत बाबासाहेबांनी लिहिले आहे की, ‘‘तिच्या हृदयाचा चांगूलपणा, मनाची कुलीनता आणि शीलाच्या पावित्र्यासह तिचे शालीन मनोधैर्य नि माझ्याबरोबर दु:ख सोसण्याची तिची तयारी अशा दिवसांत तिने मला दाखविली- जेव्हा मी नशिबाने लादलेला मित्रविरहित काळ चिंतेसह कंठीत होतो. या बिकट परिस्थितीत साथ देणाऱ्या रामूच्या आठवणींत कोरलेले हे प्रतीक...’’ आपल्या पत्नीबद्दलच्या भावना बाबासाहेबांच्या या अर्पणपत्रिकेतून व्यक्त झाल्या आहेत.


📚 *रमाईंवरील पुस्तके*

रमाई – यशवंत मनोहर

त्यागवंती रमामाऊली – नाना ढाकुलकर, विजय प्रकाशन (नागपूर), ४०३ पृष्ठे

प्रिय रामू - योगीराज बागूल, ग्रंथाली प्रकाशन, पृष्ठे- २३०

📯 *लोकप्रिय संस्कृतीत*

रमाबाई आंबेडकरांच्या सन्मानार्थ अनेक गोष्टींना त्यांचे नाव दिले गेले आहे.


🏢 *शैक्षणिक संस्था*

मातोश्री रमाबाई आंबेडकर हायस्कूल, औरंगाबाद

रमाबाई आंबेडकर विद्यालय, सावली

माता रमाबाई आंबेडकर गर्ल्स हायस्कूल, गारगोटी, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर (स्थापना १९९०)

🎞️📽️ *चित्रपट*

रमाई : हा इ.स. २०१९ मधील बाळ बरगाले दिग्दर्शित मराठी चित्रपट असून त्यात रमाबाईंच्या मुख्य भूमिकेत वीणा जामकर आहेत.

रमाबाई भिमराव आंबेडकर (रमाई)

रमाबाई (चित्रपट)

📺 *मालिका संपादन*

डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा – रमाबाई आंबेडकरांच्या भूमिकेत शिवानी रांगोळे

🇮🇳🇮🇳🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳🇮🇳🇮🇳


संकलन -)गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६


मंगळवार, २५ मे, २०२१

गाथा बलिदानाची 25 मे रासविहारी बोस जयंती

 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿

🇮🇳🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳🇮🇳

➿➿➿➿➿➿➿➿➿➿       


           *रासबिहारी बोस*

(भारतीय स्वतंत्रता संग्राम सेनानी एवं भारत के महान क्रान्तिकारी)

     *जन्म: २५ मई १८८६*                      ( सुबालदह ग्राम, बर्धमान जिला, पश्चिम बंगाल, भारत के एक कायस्थ परिवार में हुआ था! )                                                                          *मृत्यु : २१ जनवरी १९४५*                                       ( टोक्यो, जापान)

आंदोलन : भारतीय स्वतंत्रता संग्राम,गदर आंदोलन,आजाद हिंद फौज                                                                 प्रमुख संगठन : जुगांतर,इंडियन इंडिपेंडेंस लीग,आजाद हिंद फौज                                                           


    रासबिहारी बोस भारत के एक क्रान्तिकारी नेता थे जिन्होने ब्रिटिश राज के विरुद्ध भारत की आज़ादी के लिए गदर षडयंत्र एवं आजाद हिन्द फौज के संगठन का कार्य किया। इन्होंने न केवल भारत में कई क्रान्तिकारी गतिविधियों का संचालन करने में महत्वपूर्ण भूमिका निभायी, अपितु विदेश में रहकर भी वह भारत को स्वतन्त्रता दिलाने के प्रयास में आजीवन लगे रहे। दिल्ली में तत्कालीन वायसराय लार्ड चार्ल्स हार्डिंग पर बम फेंकने की योजना बनाने, गदर की साजिश रचने और बाद में जापान जाकर इंडियन इंडिपेंडेस लीग और आजाद हिंद फौज की स्थापना करने में रासबिहारी बोस की महत्वपूर्ण भूमिका रही। यद्यपि देश को स्वतन्त्र कराने के लिये किये गये उनके ये प्रयास सफल नहीं हो पाये, तथापि स्वतन्त्रता संग्राम में उनकी भूमिका का महत्व बहुत ऊँचा है।


💁‍♂️ *जीवन*

रासबिहारी बोस का जन्म २५ मई १८८६ को बंगाल में बर्धमान जिले के सुबालदह गाँव में हुआ था। इनकी आरम्भिक शिक्षा चन्दननगर में हुई, जहाँ उनके पिता विनोद बिहारी बोस नियुक्त थे। रासबिहारी बोस बचपन से ही देश की स्वतन्त्रता के स्वप्न देखा करते थे और क्रान्तिकारी गतिविधियों में उनकी गहरी दिलचस्पी थी। प्रारम्भ में रासबिहारी बोस ने देहरादून के वन अनुसंधान संस्थान में कुछ समय तक हेड क्लर्क के रूप में काम किया। उसी दौरान उनका क्रान्तिकारी जतिन मुखर्जी की अगुआई वाले युगान्तर नामक क्रान्तिकारी संगठन के अमरेन्द्र चटर्जी से परिचय हुआ और वह बंगाल के क्रान्तिकारियों के साथ जुड़ गये। बाद में वह अरबिंदो घोष के राजनीतिक शिष्य रहे यतीन्द्रनाथ बनर्जी उर्फ निरालम्ब स्वामी के सम्पर्क में आने पर संयुक्त प्रान्त, (वर्तमान उत्तर प्रदेश) और पंजाब के प्रमुख आर्य समाजी क्रान्तिकारियों के निकट आये।


दिल्ली में जार्ज पंचम के १२ दिसंबर १९११ को होने वाले दिल्ली दरबार के बाद जब वायसराय लॉर्ड हार्डिंग की दिल्ली में सवारी निकाली जा रही थी तो उसकी शोभायात्रा पर वायसराय लार्ड हार्डिंग पर बम फेंकने की योजना बनाने में रासबिहारी की प्रमुख भूमिका रही थी। अमरेन्द्र चटर्जी के एक शिष्य बसन्त कुमार विश्वास ने उन पर बम फेंका लेकिन निशाना चूक गया। इसके बाद ब्रिटिश पुलिस रासबिहारी बोस के पीछे लग गयी और वह बचने के लिये रातों-रात रेलगाडी से देहरादून खिसक लिये और आफिस में इस तरह काम करने लगे मानो कुछ हुआ ही नहीं हो। अगले दिन उन्होंने देहरादून के नागरिकों की एक सभा बुलायी, जिसमें उन्होंने वायसराय पर हुए हमले की निन्दा भी की। इस प्रकार उन पर इस षडयन्त्र और काण्ड का प्रमुख सरगना होने का किंचितमात्र भी सन्देह किसी को न हुआ। १९१३ में बंगाल में बाढ़ राहत कार्य के दौरान रासबिहारी बोस जतिन मुखर्जी के सम्पर्क में आये, जिन्होंने उनमें नया जोश भरने का काम किया। रासबिहारी बोस इसके बाद दोगुने उत्साह के साथ फिर से क्रान्तिकारी गतिविधियों के संचालन में जुट गये। भारत को स्वतन्त्र कराने के लिये उन्होंने प्रथम विश्व युद्ध के दौरान गदर की योजना बनायी। फरवरी १९१५ में अनेक भरोसेमंद क्रान्तिकारियों की सेना में घुसपैठ कराने की कोशिश की गयी।


🕎 *जापान में*


युगान्तर के कई नेताओं ने सोचा कि यूरोप में युद्ध होने के कारण चूँकि अभी अधिकतर सैनिक देश से बाहर गये हुये हैं, अत: शेष बचे सैनिकों को आसानी से हराया जा सकता है लेकिन दुर्भाग्य से उनका यह प्रयास भी असफल रहा और कई क्रान्तिकारियों को गिरफ्तार कर लिया गया। ब्रिटिश खुफिया पुलिस ने रासबिहारी बोस को भी पकड़ने की कोशिश की लेकिन वह उनके हत्थे नहीं चढ़े और भागकर विदेश से हथियारों की आपूर्ति के लिये जून १९१५ में राजा पी. एन. टैगोर के छद्म नाम से जापान के शहर शंघाई में पहुँचे और वहाँ रहकर भारत देश की आजादी के लिये काम करने लगे! इस प्रकार उन्होंने कई वर्ष निर्वासन में बिताये। जापान में भी रासबिहारी बोस चुप नहीं बैठे और वहाँ के अपने जापानी क्रान्तिकारी मित्रों के साथ मिलकर देश की स्वतन्त्रता के लिये निरन्तर प्रयास करते रहे। उन्होंने जापान में अंग्रेजी अध्यापन के साथ लेखक व पत्रकार के रूप में भी काम प्रारम्भ कर दिया। उन्होंने वहाँ न्यू एशिया नाम से एक समाचार-पत्र भी निकाला। केवल इतना ही नहीं, उन्होंने जापानी भाषा भी सीखी और १६ पुस्तकें लिखीं। उन्होंने टोकियो में होटल खोलकर भारतीयों को संगठित किया तथा 'रामायण' का जापानी भाषा में अनुवाद किया।


ब्रिटिश सरकार अब भी उनके पीछे लगी हुई थी और वह जापान सरकार से उनके प्रत्यर्पण की माँग कर रही थी, इसलिए वह लगभग एक साल तक अपनी पहचान और आवास बदलते रहे। १९१६ में जापान में ही रासबिहारी बोस ने प्रसिद्ध पैन एशियाई समर्थक सोमा आइजो और सोमा कोत्सुको की पुत्री से विवाह कर लिया और १९२३ में वहाँ की नागरिकता ले ली। जापान में वह पत्रकार और लेखक के रूप में रहने लगे। जापानी अधिकारियों को भारतीय राष्ट्रवादियों के पक्ष में खड़ा करने और देश की आजादी के आन्दोलन को उनका सक्रिय समर्थन दिलाने में भी रासबिहारी बोस की अहम भूमिका रही। उन्होंने २८ मार्च १९४२ को टोक्यो में एक सम्मेलन बुलाया जिसमें 'इंडियन इंडीपेंडेंस लीग' की स्थापना का निर्णय किया गया। इस सम्मेलन में उन्होंने भारत की आजादी के लिए एक सेना बनाने का प्रस्ताव भी पेश किया।


🤝 *आई.एन.ए. का गठन*


२२ जून १९४२ को रासबिहारी बोस ने बैंकाक में लीग का दूसरा सम्मेलन बुलाया, जिसमें सुभाष चंद्र बोस को लीग में शामिल होने और उसका अध्यक्ष बनने के लिए आमन्त्रित करने का प्रस्ताव पारित किया गया। जापान ने मलय और बर्मा के मोर्चे पर कई भारतीय युद्धबन्दियों को पकड़ा था। इन युद्धबन्दियों को इण्डियन इण्डिपेण्डेंस लीग में शामिल होने और इंडियन नेशनल आर्मी (आई.एन.ए.) का सैनिक बनने के लिये प्रोत्साहित किया गया। आई.एन.ए. का गठन रासबिहारी बोस की इण्डियन नेशनल लीग की सैन्य शाखा के रूप में सितम्बर १९४२ को किया गया। बोस ने एक झण्डे का भी चयन किया जिसे आजाद नाम दिया गया। इस झण्डे को उन्होंने सुभाष चंद्र बोस के हवाले किया। रासबिहारी बोस शक्ति और यश के शिखर को छूने ही वाले थे कि जापानी सैन्य कमान ने उन्हें और जनरल मोहन सिंह को आई.एन.ए. के नेतृत्व से हटा दिया लेकिन आई.एन.ए. का संगठनात्मक ढाँचा बना रहा। बाद में इसी ढाँचे पर सुभाष चंद्र बोस ने आजाद हिन्द फौज के नाम से आई.एन.एस. का पुनर्गठन किया।


भारत को ब्रिटिश शासन की गुलामी से मुक्ति दिलाने की जी-तोड़ मेहनत करते हुए किन्तु इसकी आस लिये हुए २१ जनवरी १९४५ को इनका निधन हो गया। उनके निधन से कुछ समय पहले जापानी सरकार ने उन्हें आर्डर ऑफ द राइजिंग सन के सम्मान से अलंकृत भी किया था।

      

🇮🇳🇮🇳🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳🇮🇳🇮🇳


संकलन -) 

गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

25 मे महाराणा प्रताप जयंती

 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿

            *गाथा बलिदानाची*

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

*🚩🚩🚩महाराणा प्रताप🚩🚩🚩*

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

(महापराक्रमी वीर राजा,मेवाड़ के एक राजपूत शासक थे।)


      *जन्म : २५ मई १५४०*

कुम्भलगढ़ दुर्ग,पाली,राजस्थान,भारत


     *निधन : १९ जनवरी १५९७*

               (उम्र ५६)

                 चावड़

शासनावधि : १५७२ – १५९७


राज्याभिषेक : २८ फ़रवरी १५७२


पूर्ववर्ती : उदयसिंह द्वितीय


उत्तरवर्ती : महाराणा अमर सिंह


संतान : अमर सिंह, भगवान दास

                     (१७ पुत्र)


पूरा नाम : महाराणा प्रताप सिंह 

                सिसोदिया


घराना : सिसोदिया


पिता : उदयसिंह द्वितीय


माता : महाराणी जयवंताबाई


धर्म : सनातन धर्म


महाराणा प्रताप सिंह सिसोदिया  उदयपुर, मेवाड में सिसोदिया राजपूत राजवंश के राजा थे। उनका नाम इतिहास में वीरता और दृढ प्रण के लिये अमर है। उन्होंने कई सालों तक मुगल सम्राट अकबर के साथ संघर्ष किया। महाराणा प्रताप सिंह ने मुगलों को कईं बार युद्ध में भी हराया। उनका जन्म राजस्थान के कुम्भलगढ़ में महाराणा उदयसिंह एवं माता राणी जयवंत कँवर के घर हुआ था। लेखक जेम्स टॉड़ के अनुसार महाराणा प्रताप का जन्म मेवाड़ के कुंभलगढ में हुआ था । इतिहासकार विजय नाहर के अनुसार राजपूत समाज की परंपरा व महाराणा प्रताप की जन्म कुंडली व कालगणना के अनुसार महाराणा प्रताप का जन्म पाली के राजमहलों में हुआ। १५७६ के हल्दीघाटी युद्ध में ५०० भील लोगो को साथ लेकर राणा प्रताप ने आमेर सरदार राजा मानसिंह के ८०,००० की सेना का सामना किया। हल्दीघाटी युद्ध में राणा पूंजा जी का योगदान सराहनीय रहा। शत्रु सेना से घिर चुके महाराणा प्रताप को झाला मानसिंह ने आपने प्राण दे कर बचाया ओर महाराणा को युद्ध भूमि छोड़ने के लिए बोला। शक्ति सिंह ने आपना अश्व दे कर महाराणा को बचाया। प्रिय अश्व चेतक की भी मृत्यु हुई। यह युद्ध तो केवल एक दिन चला परन्तु इसमें १७,००० लोग मारे गए। मेवाड़ को जीतने के लिये अकबर ने सभी प्रयास किये। महाराणा की हालत दिन-प्रतिदिन चिंताजनक होती चली गई । २५,००० आदिवासीयो को १२ साल तक चले उतना अनुदान देकर भामाशाह भी अमर हुआ।


🤱 *जन्म स्थान*

महाराणा प्रताप के जन्मस्थान के प्रश्न पर दो धारणाये है । पहला महाराणा प्रताप का जन्म कुम्भलगढ़ दुर्ग में हुआ था क्योंकि महाराणा उदयसिंह एवम जयवंताबाई का विवाह कुंभलगढ़ महल में हुआ। दूसरी धारणा यह है कि जन्म पाली के राजमहलों में हुआ।महाराणा प्रताप की माता का नाम जयवंता बाई था, जो पाली के सोनगरा अखैराज की बेटी थी। महाराणा प्रताप को बचपन में कीका के नाम से पुकारा जाता था। लेखक विजय नाहर की पुस्तक हिन्दुवा सूर्य महाराणा प्रताप के अनुसार जब प्रताप का जन्म हुआ था उस समय उदयसिंह युद्व और असुरक्षा से घिरे हुए थे। कुंभलगढ़ किसी तरह से सुरक्षित नही था। जोधपुर का राजा मालदेव उन दिनों उत्तर भारत मे सबसे शक्तिसम्पन्न था। एवं जयवंता बाई के पिता एवम पाली के शाषक सोनगरा अखेराज मालदेव का एक विश्वसनीय सामन्त एवं सेनानायक था। इस कारण पाली और मारवाड़ हर तरह से सुरक्षित था। अतः जयवंता बाई को पाली भेजा गया। वि. सं. ज्येष्ठ शुक्ला तृतीया सं १५९७ को प्रताप का जन्म पाली मारवाड़ में हुआ। प्रताप के जन्म का शुभ समाचार मिलते ही उदयसिंह की सेना ने प्रयाण प्रारम्भ कर दिया और मावली युद्ध मे बनवीर के विरूद्ध विजय श्री प्राप्त कर चित्तौड़ के सिंहासन पर अपना अधिकार कर लिया। भारतीय प्रशासनिक सेवा से सेवानिवत्त अधिकारी देवेंद्र सिंह शक्तावत की पुस्तक महाराणा प्रताप के प्रमुख सहयोगी के अनुसार महाराणा प्रताप का जन्म स्थान महाराव के गढ़ के अवशेष जूनि कचहरी पाली में विद्यमान है। यहां सोनागरों की कुलदेवी नागनाची का मंदिर आज भी सुरक्षित है। पुस्तक के अनुसार पुरानी परम्पराओं के अनुसार लड़की का पहला पुत्र अपने पीहर में होता है। इतिहासकार अर्जुन सिंह शेखावत के अनुसार महाराणा प्रताप की जन्मपत्रिका पुरानी दिनमान पद्धति से अर्धरात्रि १२/१७ से १२/५७ के मध्य जन्मसमय से बनी हुई है। ५/५१ पलमा पर बनी सूर्योदय ०/० पर स्पष्ट सूर्य का मालूम होना जरूरी है इससे जन्मकाली इष्ट आ जाती है। यह कुंडली चित्तौड़ या मेवाड़ के किसी स्थान में हुई होती तो प्रातः स्पष्ट सूर्य का राशि अंश कला विक्ला अलग होती। पण्डित द्वारा स्थान कालगणना पुरानी पद्धति से बनी प्रातः सूर्योदय राशि कला विकला पाली के समान है। डॉ हुकमसिंह भाटी की पुस्तक सोनगरा सांचोरा चौहानों का इतिहास १९८७ एवं इतिहासकार मुहता नैणसी की पुस्तक ख्यातमारवाड़ रा परगना री विगत में भी स्पष्ट है "पाली के सुविख्यात ठाकुर अखेराज सोनगरा की कन्या जैवन्ताबाई ने वि. सं. १५९७ जेष्ठ सुदी ३ रविवार को सूर्योदय से ४७ घड़ी १३ पल गए एक ऐसे देदीप्यमान बालक को जन्म दिया। धन्य है पाली की यह धरा जिसने प्रताप जैसे रत्न को जन्म दिया।


💁‍♂ *जीवन*


राणा उदयसिंह केे दूसरी रानी धीरबाई जिसे राज्य के इतिहास में रानी भटियाणी के नाम से जाना जाता है, यह अपने पुत्र कुंवर जगमाल को मेवाड़ का उत्तराधिकारी बनाना चाहती थी | प्रताप केे उत्तराधिकारी होने पर इसकेे विरोध स्वरूप जगमाल अकबर केे खेमे में चला जाता है |


महाराणा प्रताप का प्रथम राज्याभिषेक मेंं २८ फरवरी, १५७२ में गोगुन्दा में होता हैै, लेकिन विधि विधानस्वरूप राणा प्रताप का द्वितीय राज्याभिषेक १५७२ ई. में ही कुुंभलगढ़़ दुुर्ग में हुआ, दूूूसरे राज्याभिषेक में जोधपुर का राठौड़ शासक राव चन्द्रसेेन भी उपस्थित थे |


राणा प्रताप ने अपने जीवन में कुल ११ शादियाँ की थी उनके पत्नियों और उनसे प्राप्त उनके पुत्रों पुत्रियों के नाम है:-


महारानी अजाब्दे पंवार :- अमरसिंह और भगवानदास

अमरबाई राठौर :- नत्था

शहमति बाई हाडा :-पुरा

अलमदेबाई चौहान:- जसवंत सिंह

रत्नावती बाई परमार :-माल, गज, क्लिंगु

लखाबाई :- रायभाना

जसोबाई चौहान :- कल्याणदास

चंपाबाई जंथी :- कल्ला, सनवालदास और दुर्जन सिंह

सोलनखिनीपुर बाई :- साशा और गोपाल

फूलबाई राठौर :-चंदा और शिखा

खीचर आशाबाई :- हत्थी और राम सिंह

महाराणा प्रताप के शासनकाल में सबसे रोचक तथ्य यह है कि मुगल सम्राट अकबर बिना युद्ध के प्रताप को अपने अधीन लाना चाहता था इसलिए अकबर ने प्रताप को समझाने के लिए चार राजदूत नियुक्त किए जिसमें सर्वप्रथम सितम्बर १५७२ ई. में जलाल खाँ प्रताप के खेमे में गया, इसी क्रम में मानसिंह (१५७३ ई. में ), भगवानदास ( सितम्बर, १५७३ ई. में ) तथा राजा टोडरमल ( दिसम्बर,१५७३ ई. ) प्रताप को समझाने के लिए पहुँचे, लेकिन राणा प्रताप ने चारों को निराश किया, इस तरह राणा प्रताप ने मुगलों की अधीनता स्वीकार करने से मना कर दिया और हमें हल्दी घाटी का ऐतिहासिक युद्ध देखने को मिला |


🤺 *हल्दीघाटी का युद्ध*


मुख्य लेख: हल्दीघाटी का युद्ध

यह युद्ध १८ जून १५७६ ईस्वी में मेवाड़ तथा मुगलों के मध्य हुआ था। इस युद्ध में मेवाड़ की सेना का नेतृत्व महाराणा प्रताप ने किया था। भील सेना के सरदार राणा पूंजा भील थे । इस युद्ध में महाराणा प्रताप की तरफ से लड़ने वाले एकमात्र मुस्लिम सरदार थे- हकीम खाँ सूरी।


इस युद्ध में मुगल सेना का नेतृत्व मानसिंह तथा आसफ खाँ ने किया। इस युद्ध का आँखों देखा वर्णन अब्दुल कादिर बदायूनीं ने किया। इस युद्ध को आसफ खाँ ने अप्रत्यक्ष रूप से जेहाद की संज्ञा दी। इस युद्ध मे राणा पूंजा भील का महत्वपूर्ण योगदान रहा। इस युद्ध में बींदा के झालामान ने अपने प्राणों का बलिदान करके महाराणा प्रताप के जीवन की रक्षा की। वहीं ग्वालियर नरेश 'राजा रामशाह तोमर' भी अपने तीन पुत्रों 'कुँवर शालीवाहन', 'कुँवर भवानी सिंह 'कुँवर प्रताप सिंह' और पौत्र बलभद्र सिंह एवं सैकडों वीर तोमर राजपूत योद्धाओं समेत चिरनिद्रा में सो गया।


इतिहासकार मानते हैं कि इस युद्ध में कोई विजय नहीं हुआ। पर देखा जाए तो इस युद्ध में महाराणा प्रताप सिंह विजय हुए। अकबर की विशाल सेना के सामने मुट्ठीभर राजपूत कितनी देर तक टिक पाते, पर एेसा कुछ नहीं हुआ, ये युद्ध पूरे एक दिन चला ओेैर राजपूतों ने मुग़लों के छक्के छुड़ा दिया थे और सबसे बड़ी बात यह है कि युद्ध आमने सामने लड़ा गया था। महाराणा की सेना ने मुगलों की सेना को पीछे हटने के लिए मजबूर कर दिया था और मुगल सेना भागने लग गयी थी। आप इस युद्ध की अधिक गहराई में जानकारी हल्दीघाटी युद्ध लेख पर पढ सकते हे।


🏇 *दिवेेेेर का युुद्ध*


राजस्थान के इतिहास १५८२ में दिवेर का युद्ध एक महत्वपूर्ण युद्ध माना जाता है, क्योंकि इस युद्ध में राणा प्रताप के खोये हुए राज्यों की पुनः प्राप्ती हुई, इसके पश्चात राणा प्रताप व मुगलो के बीच एक लम्बा संघर्ष युद्ध के रुप में घटित हुआ, जिसके कारण कर्नल जेम्स टाॅड ने इस युद्ध को "मेवाड़ का मैराथन" कहा |


💎 *सफलता और अवसान*


.पू. १५७९ से १५८५ तक पूर्व उत्तर प्रदेश, बंगाल, बिहार और गुजरात के मुग़ल अधिकृत प्रदेशों में विद्रोह होने लगे थे और महाराणा भी एक के बाद एक गढ़ जीतते जा रहे थे अतः परिणामस्वरूप अकबर उस विद्रोह को दबाने में उल्झा रहा और मेवाड़ पर से मुगलो का दबाव कम हो गया। इस बात का लाभ उठाकर महाराणा ने १५८५ ई. में मेवाड़ मुक्ति प्रयत्नों को और भी तेज कर लिया। महाराणा की सेना ने मुगल चौकियों पर आक्रमण शुरू कर दिए और तुरंत ही उदयपूर समेत ३६ महत्वपूर्ण स्थान पर फिर से महाराणा का अधिकार स्थापित हो गया। महाराणा प्रताप ने जिस समय सिंहासन ग्रहण किया , उस समय जितने मेवाड़ की भूमि पर उनका अधिकार था , पूर्ण रूप से उतने ही भूमि भाग पर अब उनकी सत्ता फिर से स्थापित हो गई थी। बारह वर्ष के संघर्ष के बाद भी अकबर उसमें कोई परिवर्तन न कर सका। और इस तरह महाराणा प्रताप समय की लंबी अवधि के संघर्ष के बाद मेवाड़ को मुक्त करने में सफल रहे और ये समय मेवाड़ के लिए एक स्वर्ण युग साबित हुआ। मेवाड़ पर लगा हुआ अकबर ग्रहण का अंत १५८५ ई. में हुआ। उसके बाद महाराणा प्रताप उनके राज्य की सुख-सुविधा में जुट गए, परंतु दुर्भाग्य से उसके ग्यारह वर्ष के बाद ही १९ जनवरी १५९७ में अपनी नई राजधानी चावंड में उनकी मृत्यु हो गई।


महाराणा प्रताप सिंह के डर से अकबर अपनी राजधानी लाहौर लेकर चला गया और महाराणा के स्वर्ग सीधरने के बाद अागरा ले आया।


'एक सच्चे राजपूत, शूरवीर, देशभक्त, योद्धा, मातृभूमि के रखवाले के रूप में महाराणा प्रताप दुनिया में सदैव के लिए अमर हो गए।


महाराणा प्रताप सिंह सिसोदिया के मृत्यु पर अकबर की प्रतिक्रिया

अकबर महाराणा प्रताप का सबसे बड़ा शत्रु था, पर उनकी यह लड़ाई कोई व्यक्तिगत द्वेष का परिणाम नहीं थी, हालांकि अपने सिद्धांतों और मूल्यों की लड़ाई थी। एक वह था जो अपने क्रूर साम्राज्य का विस्तार करना चाहता था , जब की एक तरफ ये थे जो अपनी भारत मातृभूमि की स्वाधीनता के लिए संघर्ष कर रहे थे। महाराणा प्रताप की मृत्यु पर अकबर को बहुत ही दुःख हुआ क्योंकि ह्रदय से वो महाराणा प्रताप के गुणों का प्रशंसक था और अकबर जनता था की महाराणा जैसा वीर कोई नहीं है इस धरती पर। यह समाचार सुन अकबर रहस्यमय तरीके से मौन हो गया और उसकी आँख में आंसू आ गए।


महाराणा प्रताप के स्वर्गावसान के समय अकबर लाहौर में था और वहीं उसे सूचना मिली कि महाराणा प्रताप की मृत्यु हो गई है। अकबर की उस समय की मनोदशा पर अकबर के दरबारी दुरसा आढ़ा ने राजस्थानी छंद में जो विवरण लिखा वो कुछ इस तरह है:-


अस लेगो अणदाग पाग लेगो अणनामी


गो आडा गवड़ाय जीको बहतो घुरवामी


नवरोजे न गयो न गो आसतां नवल्ली


न गो झरोखा हेठ जेठ दुनियाण दहल्ली


गहलोत राणा जीती गयो दसण मूंद रसणा डसी


निसा मूक भरिया नैण तो मृत शाह प्रतापसी


अर्थात्


हे गेहलोत राणा प्रतापसिंघ तेरी मृत्यु पर शाह यानि सम्राट ने दांतों के बीच जीभ दबाई और निश्वास के साथ आंसू टपकाए। क्योंकि तूने कभी भी अपने घोड़ों पर मुगलिया दाग नहीं लगने दिया। तूने अपनी पगड़ी को किसी के आगे झुकाया नहीं, हालांकि तू अपना आडा यानि यश या राज्य तो गंवा गया लेकिन फिर भी तू अपने राज्य के धुरे को बांए कंधे से ही चलाता रहा। तेरी रानियां कभी नवरोजों में नहीं गईं और ना ही तू खुद आसतों यानि बादशाही डेरों में गया। तू कभी शाही झरोखे के नीचे नहीं खड़ा रहा और तेरा रौब दुनिया पर निरंतर बना रहा। इसलिए मैं कहता हूं कि तू सब तरह से जीत गया और बादशाह हार गया।


अपनी मातृभूमि की स्वाधीनता के लिए अपना पूरा जीवन का बलिदान कर देने वाले ऐसे वीर शिरोमणि महाराणा प्रताप और उनके स्वामिभक्त अश्व चेतक को शत-शत कोटि-कोटि प्रणाम।


📚🎞 *फिल्म एवं साहित्य में*


पहले पहल १९४६ में जयंत देसाई के निर्देशन में महाराणा प्रताप नाम से श्वेत-श्याम फिल्म बनी थी। २०१३ में सोनी टीवी ने 'भारत का वीर पुत्र – महाराणा प्रताप' नाम से धारावाहिक प्रसारित किया था जिसमें बाल कुंवर प्रताप का पात्र फैसल खान और महाराणा प्रताप का पात्र शरद मल्होत्रा ने निभाया था।


⚜ *कुछ महत्वपूर्ण तथ्य*


इतिहासकार विजय नाहर की पुस्तक हिन्दुवा सूर्य महाराणा प्रताप के अनुसार कुछ तथ्य उजागर हुए।


१. महाराणा उदय सिंह ने युद्ध की नयी पद्धति -छापा मार युद्ध प्रणाली इजाद की। वे स्वयं तो इसका प्रयोग नहीं कर सके परन्तु महाराणा प्रताप ,महाराणा राज सिंह एवं छत्रपति शिवाजी महाराज ने इसका सफल प्रयोग करते हुए मुगलों पर सफलता प्राप्त की ।


२. महाराणा प्रताप मुग़ल सम्राट अकबर से नहीं हारे । उसे एवं उसके सेनापतियो को धुल चटाई । हल्दीघाटी के युद्ध में प्रताप जीते|महाराणा प्रताप के विरुद्ध हल्दीघाटी में पराजित होने के बाद स्वयं अकबर ने जून से दिसंबर १५७६ तक तीन बार विशाल सेना के साथ महाराणा पर आक्रमण किए, परंतु महाराणा को खोज नहीं पाए, बल्कि महाराणा के जाल में फंसकर पानी भोजन के अभाव में सेना का विनाश करवा बैठे। थक हारकर अकबर बांसवाड़ा होकर मालवा चला गया। पूरे सात माह मेवाड़ में रहने के बाद भी हाथ मलता अरब चला गया। शाहबाज खान के नेतृत्व में महाराणा के विरुद्ध तीन बार सेना भेजी गई परंतु असफल रहा। उसके बाद अब्दुल रहीम खान-खाना के नेतृत्व में महाराणा के विरुद्ध सेना भिजवाई गई और पीट-पीटाकर लौट गया। ९ वर्ष तक निरंतर अकबर पूरी शक्ति से महाराणा के विरुद्ध आक्रमण करता रहा। नुकसान उठाता रहा अंत में थक हार कर उसने मेवाड़ की और देखना ही छोड़ दिया।


३. ऐसा कुअवसर प्रताप के जीवन में कभी नहीं आया कि उसे घांस की रोटी खानी पड़ी अकबर को संधि के लिए पत्र लिखना पड़ा हो। इन्हीं दिनों महाराणा प्रताप ने सुंगा पहाड़ पर एक बावड़ी का निर्माण करवाया और सुंदर बगीचा लगवाया| महाराणा की सेना में एक राजा, तीन राव, सात रावत, १५००० अश्वरोही, १०० हाथी, २०००० पैदल और १०० वाजित्र थे। इतनी बड़ी सेना को खाद्य सहित सभी व्यवस्थाएं महाराणा प्रताप करते थे। फिर ऐसी घटना कैसे हो सकती है कि महाराणा के परिवार को घांस की रोटी खानी पड़ी। अपने उतरार्ध के बारह वर्ष सम्पूर्ण मेवाड़ पर सुशाशन स्थापित करते हुए उन्नत जीवन दिया ।

🇮🇳🇮🇳🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳🇮🇳🇮🇳



संकलन-)

गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य  

उमरखेड जिल्हा - यवतमाळ ४४५२०६

शनिवार, २२ मे, २०२१

23 मे स्मृतीदिन ओगुस्तँ लर्ड काँशी

 *📐📏🌸ओगुस्तँ लुई कॉशी🌸📐📏*

📐📐📐📐📐📐📐📐📐📐

*➕➖➗फ्रेंच गणितज्ञ➗➖➕*

➰➰➰➰➰➰➰➰➰➰

*स्मृतिदिन - २३  मे  १८५७*

जन्म २१ ऑगस्ट १७८९ (पॅरिस) मृत्यू २३ मे १८५७ (स्कोक्स,फ्रांस) 

 ओगुस्तँ लुई कॉशी हा फ्रेंच गणितज्ञ होता.

गणित हा विषय म्हणजे बुद्धीला व्यायाम..! या व्यायामासाठी आवश्यक असणारा बुद्धीचा खुराक उपजत असणारे, गणिताच्या अनेक कूटप्रश्नांची उत्तरे शोधून काढणारे फ्रेंच गणितज्ज्ञ ऑग्युस्तीन कोशी यांचा जन्म पॅरिस येथे २१ ऑगस्ट १७७९ रोजी झाला. फ्रान्समधल्या गणितातील नावाजलेल्या, एकोल पॉलिटेक्निकमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. परंतु तो काळ फ्रेंच राज्यक्रांतीचा होता आणि त्यांचे वडील क्रांतिकारकांचे विरोधक. परिणामी, या संस्थेतील शिक्षकांनी त्यांची हेळसांड केली तेव्हा तेथून ते बाहेर पडले आणि अभियांत्रिकी शिक्षण घेतले. परंतु गणिताच्या प्रेमापोटी याच क्षेत्रात संशोधन करण्याचे त्यांनी ठरवले. बहुपृष्ठांक आणि समरूप अर्थक्रियेबद्दल त्यांनी मांडलेले दोन सिद्धान्त एकत्रित करून ‘निर्धारक’च्या अत्याधुनिक संकल्पनेला जन्म दिला. यानंतर त्यांनी द्रवीय पृष्ठावरील लहरीच्या प्रसरणाची गणिती प्रक्रिया मांडल्याने त्यांना ‘अ‍ॅकॅडमी डे’ सायन्सेसचे पारितोषिक देण्यात आले. परिणामी, त्यांची ‘अ‍ॅकॅडमी डे’ सायन्समध्ये निवड करण्यात आली. त्यांनी विशुद्ध गणित आणि उपयोजित गणित या दोन्ही शाखांतील समस्यांवर मांडलेले सिद्धान्त स्वीकारण्यात आले. विश्लेषणाच्या तर्कशास्त्रीय पाया सुधारण्याच्या समस्येवरही त्यांनी संशोधन केले.

फ्रान्सचा सर्वश्रेष्ठ गणितज्ज्ञ म्हणून एव्हाना त्यांचा नावलौकिक झाला होता. ज्या संस्थेतून हेळसांड झाल्याने ते बाहेर पडले, त्याच पॉलिटेक्निक संस्थेत अध्यापक म्हणून मोठय़ा सन्मानाने त्यांची नियुक्ती झाली. त्यांना ‘कॉलेज द फ्रान्स’ आणि सॉर्बान येथे व्याख्यानासाठी बोलावण्यात येऊ लागले. भूमितीशास्त्रातील काटेकोरपणा गणितात त्यांना आणावयाचा होता. २३ मे १८५७ रोजी त्यांचे निधन झाले.

======================

संकलन -)गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

शुक्रवार, २१ मे, २०२१

21 मे राजीव गांधी यांची आज पुण्यतिथी

 *राजीव गांधी स्मृती दिन*


आज 21 मे भारताचे दिवंगत तरुण पंतप्रधान राजीव गांधी यांचा स्मृतिदिन.बरोबर तीस वर्षापूर्वी 21 मे,1991रोजी तामिळनाडू मधील श्रीपेरंबदूर येथे एलटीटीई अतिरेक्यांनी मानवी बॉम्ब वापरून राजीव गांधींची निर्घृणपणे हत्त्या केली. राजीव गांधी देशासाठी शहीद झाले. त्यांचे हौतात्म्य वाया जाणार नाही,ते देशाला सतत प्रेरणा देत राहील.

       31 ऑक्टोबर 1984 रोजी इंदिरा गांधी देशासाठी शहिद झाल्या. त्या असाधारण परिस्थितीत राजीव गांधी यांनी देशाच्या पंतप्रधान पदाची सूत्रे घेतली. त्यानंतर झालेल्या लोकसभेच्या मध्यावधी निवडणूकीत राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने अभूतपूर्व यश मिळवले.

       राजीव गांधी यांनी भारताला एकविसाव्या शतकाकडे नेणारी धोरणे आखली. त्यांनी अर्थव्यवस्थेत मूलभूत बदल केला. परदेशातील मोठमोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यासोबत टायप करून देशात उद्योगधंद्यात वाढ केली. केवळ राजदूत,एझडी,बुलेट मोटारसायकल असलेल्या आपल्या देशात त्यांनी दुचाकी व चारचाकी वाहन उत्पादनात क्रांती घडवून आणली, त्यामुळेच आज घरोघर  दुचाकी आणि चारचाकी वाहने दिसताहेत. विशेष म्हणजे ही वाहने जास्त सुरक्षित आणि जास्त एव्हरेज देत आहेत.

     त्यांनी सॅम पित्रोदा यांच्या साहाय्याने दूरसंचार क्षेत्रात क्रांती घडवून आणली. संगणक हि तर राजीव गांधींचीच देणगी आहे,त्यांनी संगणकाचा सर्व क्षेत्रात वापर करायला प्रारंभ केला. 

       राजीव गांधी यांनी तरुणांवर विश्वास दाखवत मतदानाचा अधिकार 21 वर्षावरून 18 वर्षांवर आणला आणि सर्व तरुणांना देशाच्या निर्णयप्रक्रियेत सामावून घेतले.

      राजीव गांधी यांनी पक्षांतर बंदी कायदा करून आयाराम, गयाराम प्रवृत्तीला नियंत्रणात आणले.

       1986 चे नवीन शैक्षणिक धोरण राजीव गांधींनी आणले आणि शिक्षणात आमूलाग्र बदल घडवून आणला.

        परराष्ट्र धोरणात शेजारी देशांशी चांगले संबंध प्रस्थापित करतांनाच त्यांनी दक्षिण आशियाई देशांचे नेतृत्व भारताकडे आणले,त्यासाठी भारत,पाकिस्तान, श्रीलंका, बांगला देश, भूतान,नेपाळ,मालदीव या सात राष्ट्रांची सार्क संघटना स्थापन केली.

      संरक्षण शास्र सांगते ज्याच्याकडे अत्याधुनिक शस्र आणि अत्याधुनिक संरक्षण दल तोच देश परकीय आक्रमण परतवून लावू शकतो. परक्यांच्या भूमीवर आपले सैन्य तैनात करण्याचा धाडसी निर्णय  राजीव गांधींनी घेतला,त्यासाठी त्यांनी श्रीलंकेत शांतिसेना पाठवली. मालदीव मध्ये नौदल पाठवून तेथील राजकीय बंड मोडून काढले व अब्दुल गय्युम सरकारला वाचवले.

      बोफोर्स तोफा प्रकरणी राजीव गांधींची मिस्टर क्लीन ही प्रतिमा विरोधकांनी मलीन केली परंतु राजीव गांधी यांच्या पश्चात विविध कालखंडात सतरा वर्षे केंद्रात बिगर काँग्रेसी सरकार सत्तेवर होते आणि आहे त्यांनी  बोफोर्स तोफातील गैरव्यवहार शोधण्यासाठी जंग जंग प्रयत्न करूनही ते काहीही शाबीत करू शकले नाही,उलट कारगिल युद्ध जिंकण्यात बोफोर्स तोफांचे योगदान मोठे आहे असे विधान तत्कालीन प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांनी जाहीरपणे केले.                                        देशात शस्र ,तोफा,विमान,हेलिकॉप्टर, रणगाडे,शवपेट्या  इ .संरक्षण साहित्य खरेदी हा नेहमीच वादग्रस्त विषय ठरला आहे त्यात आजी माजी सगळ्याच पंतप्रधानांवर गैर व्यवहार केल्याचे आरोप झाले. देशाची सुरक्षा लक्षात घेता या विषयांवर अधिक पारदर्शी धोरण  घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

     राजीव गांधी यांनी देश आणि देशाची अर्थव्यवस्था आधुनिक व नव्या दिशेने नेली आहे. राजीव गांधींचे हौतात्म्य आणि देश उभारणीचे योगदान कधीच दुर्लक्षित करता येणार नाही.


*अब राजीवजी जैसे व्यक्ति कहॉं...*🙏🏻


*इस राजनीतिक अंधियारे में वो सूर्यमुखी अभिव्यक्ति कहॉं ?*


*भारत के नवनिर्माण की सत्ताधीशों में वो आसक्ति कहॉं ?*


*महिला-आरक्षण, नौजवानों को वोट,ऐसे सशक्तिकरण वाली तृप्ति कहॉं ?*


*जन्मभूमि पर प्राण न्योछावर करने वाली सबसे बड़ी देशभक्ति कहॉं ?*


    *राजीव गांधी यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन*

🙏🏻🙏🏻🌹

 

संकलन गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य 

गुरुवार, २० मे, २०२१

21 मे पुण्गायतिथी था बलिदानाची जानकी देवी बजाज

 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿

🇮🇳🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳🇮🇳

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

         *जानकी देवी बजाज*


(एक संपन्न घराने की बहू,जिसने देश के लिए ख़ुशी-ख़ुशी त्याग दिया हर आराम!)

     *जन्म : ७ जनवरी १८९३*

           (जरौरा,मध्य प्रदेश)


       *मृत्यु : २१ मई १९७९*


पति : जमनालाल बजाज


नागरिकता : भारतीय


प्रसिद्धि : सामाजिक कार्यकर्ता व गाँधीवादी स्वतंत्रता सेनानी


पुरस्कार-उपाधि : पद्म विभूषण 

                 (१९५६)


अन्य जानकारी : भारत में पहली बार १७ जुलाई,१९२८ के ऐतिहासिक दिन को जानकी देवी अपने पति और हरिजनों के साथ वर्धा के लक्ष्मीनारायण मंदिर पहुँचीं और मंदिर के दरवाजे हर किसी के लिए खोल दिए।


जानकी देवी बजाज संस्था (फाउंडेशन ) IMC की महिला विंग – जानकीदेवी बजाज पुरस्कार उन सभी महिला उद्यमियों द्वारा किये गए कामों को प्रोत्साहित और सम्मानित करता है, जो उनके द्वारा ग्रामीण भारत में किये जा रहे हैं।


श्रीमती जानकी देवी बजाज गाँधीवादी जीवनशैली की कट्टर समर्थक थीं, उन्होंने कुटीर उद्योग के माध्यम से ग्रामीण विकास में काफी सहयोग किया। वह एक स्वावलंबी महिला थीं, जिन्होंने स्वतंत्रता संग्राम में सक्रिय रूप से भाग लिया। उनके व्यक्तित्व में एक विरोधाभास सा था, वह दानी भी थीं और मित्तव्ययी भी. वह कठोर भी थीं लेकिन दयालु भी।


जानकी देवी का जन्म ७ जनवरी १८९३ को मध्य प्रदेश के जरौरा में एक संपन्न वैष्णव-मारवाड़ी परिवार में हुआ। प्रारंभिक शिक्षा के कुछ सालों बाद ही उनके छोटे से कंधो पर घर गृहस्थी की जिम्मेदारी डाल दी गयी। मात्र आठ साल की कच्ची उम्र में ही उनका विवाह, संपन्न बजाज घराने में कर दिया गया। विवाह के बाद उन्हें १९०२ में जरौरा छोड़ अपने पति जमनालाल बजाज के साथ महाराष्ट्र वर्धा आना पड़ा।


जमनालाल, गाँधी से प्रभावित थें और उन्होंने उनकी सादगी को अपने जीवन में उतार लिया था। जानकी देवी भी स्वेच्छा से अपने पति के नक़्श -ए-कदम पर चलीं और त्याग के रास्ते को अपना लिया।


इसकी शुरुवात स्वर्णाभूषणों के दान के साथ हुई। गाँधी जी के आम जनमानस के लिए दिए गए जनसंदेश का जिक्र जमनालाल ने एक पत्र में जानकीदेवी से किया, उस वक़्त वह २४ साल की थीं। वह यह मानते थे कि सोना “कलि“ का प्रतीक है और यह ईर्ष्या और खोने के डर को जन्म देता है।


जानकी देवी ने स्वेच्छा से अपने सारे आभूषण त्याग दिए और मृत्युपर्यंत कोई भी स्वर्णाभूषण नहीं पहना।


जानकी देवी ने जमनालाल के कहने पर सामजिक वैभव और कुलीनता के प्रतीक बन चुके पर्दा प्रथा का भी त्याग कर दिया। उन्होंने सभी महिलाओं को भी इसे त्यागने के लिए प्रोत्साहित किया। साल १९१९ में उनके इस कदम से प्रेरित हो कर हज़ारों महिलाएं आज़ाद महसूस कर रही थी, जो कभी घर से बाहर भी नहीं निकलीं थीं।

२८ साल की उम्र में उन्होंने अपने सिल्क के वस्त्रों को त्याग कर खादी को अपनाया। वो अपने हाथों से सूत कातती और सैकड़ों लोगों को भी सूत कातना सिखातीं। उन्होंने स्वदेशी आंदोलन में एक महत्वपूर्ण भूमिका निभायी।


जब महाराष्ट्र के वर्धा में विदेशी सामानों की होली जलायी जा रही थी, तब उन्होंने विदेशी कपड़ों के थान जलाने से पहले एक बार भी नहीं सोचा।


भारत में पहली बार १७ जुलाई १९२८ के ऐतिहासिक दिन को जानकी देवी अपने पति और हरिजनों के साथ वर्धा के लक्ष्मीनारायण मंदिर पहुँचीं और मंदिर के दरवाजे हर किसी के लिए खोल दिए।


अस्पृश्यता के ख़िलाफ उनकी ये जंग लोगों के लिए एक नया सबक थी। उन्होंने अपने घर में खाना बनाने के लिए एक दलित महाराजिन को रखा और उसे खाना बनाना सिखाया।


उनके कदम जो बढ़े तो फिर रुके नहीं। जानकी देवी अपने छोटे-छोटे पर मजबूत क़दमों से ग्रामीण भारत के इलाकों में भी उन तमाम लोगों को जागरूक करने में लगीं हुयी थीं जो स्वतंत्र भारत के ख़्वाब देखते थे।


जानकीदेवी ने वर्धा में अपने घर की चार दीवारी से निकल कर गाँधी जी के जनसंदेश को हजारों लोगों के दिलों तक पहुँचाया। जब वह जन सैलाब के बीच स्वराज का भाषण दिया करतीं, तो श्रोता मंत्रमुग्ध हो उन्हें सुनते रह जाते। स्वतंत्रता संग्राम के दिनों में वह कई बार जेल भी गयीं। उस वक़्त उनके अंदर एक सच्ची नायिका जन्म ले चुकी थी।


गाँधी जी ने उनके जीवन को काफी प्रभावित किया, उन्होंने पहले गाँधी जी के दर्शन को समझा और फ़िर उनकी विचारधारा को अपने जीवन में उतारा।


जानकी देवी के पाँचों बच्चे भी अपनी माँ की देख-रेख में सादगीपूर्ण जीवन जीने की कला सीख रहे थे।

जानकीदेवी की प्रसिद्धि बहुत दूर तक थी। उन्होंने महिलाओं की शिक्षा को बढ़ावा दिया। संत विनोबा भावे के साथ वो कूपदान, ग्रामसेवा, गौसेवा और भूदान जैसे आंदोलनों से जुड़ी रहीं।

गौसेवा के प्रति उनके जूनून के चलते वो १९४२ से कई सालों तक अखिल भारतीय गौसेवा संघ की अध्यक्ष रहीं।

संत विनोबा भावे बजाज परिवार के आत्मिक गुरु थे। जानकी देवी की बच्चों सी निश्चलता से आचार्य विनोबा भावे इतने प्रभावित हुए कि उनके छोटे भाई ही बन गए।


उनके आजीवन किये गए कार्यों को सम्मानित करने के लिए भारत सरकार ने सन् १९५६ में उन्हें पद्म विभूषण से सम्मानित किया।


भारतीय व्यापारियों की महिला विंग ने ग्रामीण उद्यमियों के लिए सन् १९९२-१९९३ में IMC महिला विंग जानकीदेवी पुरस्कार की स्थापना की।


ये सब श्रीमती जानकीदेवी बजाज की जन्म शताब्दि मानाने के लिए श्रीमती किरण बजाज की अध्यक्षता में किया गया। यह वास्तव में महिला विंग के लिए एक स्वागत भाव था जब बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेड ने स्वेच्छा से पुरस्कार देने की पेशकश की।


IMC महिला विंग जानकीदेवी बजाज पुरस्कार की स्थापना का उद्देश्य ग्रामीण भारत से मजबूत सम्बन्ध बनाये रखना है ताकि उनके कामों को बढ़ावा और सम्मान दिया जा सके।


🎖️ *जानकी देवी बजाज पुरस्कार*


जानकी देवी बजाज पुरस्कार प्रतिवर्ष 'जमनालाल बजाज फाउण्डेशन', मुम्बई द्वारा दिया जाता है। इस फाउण्डेशन द्वारा प्रतिवर्ष विभिन्न क्षेत्रों में राष्ट्रीय और अन्तर्राष्ट्रीय पुरस्कार दिए जाते है। तीन राष्ट्रीय पुरस्कारों में से एक महिलाओं और बच्चों के उत्थान और कल्याण में उत्कृष्ट योगदान देने वाली महिलाओं को दिया जाता है।


जानकी देवी बजाज पुरस्कार पद्म विभूषण श्रीमती जानकी देवी बजाज की स्मृति में दिया जाता है, जो कि जमनालाल बजाज की पत्नी थीं।

इस पुरस्कार के तहत नगद पाँच लाख रुपये की धन राशि, ट्रॉफी एवं प्रशस्ति पत्र दिया जाता है।

फाउण्डेशन द्वारा प्रतिवर्ष पुरस्कारों के लिए आवेदन आमंत्रित किए गए है। प्रतिभागी को अपनी प्रविष्टी सीधे जमनालाल बजाज फाउण्डेशन, बजाज भवन, द्वितीय तल, जमनालाल बजाज मार्ग, २२६ नरीमन प्वाइंट, मुम्बई ४०००२१ के पते पर भेजना होता है।

भारतीय व्यापारियों की महिला विंग ने ग्रामीण उद्यमियों के लिए सन् १९९२-१९९३ में आईएमसी महिला विंग जानकी देवी पुरस्कार की स्थापना की थी। ये सब जानकी देवी बजाज की जन्म शताब्दि मानाने के लिए श्रीमती किरण बजाज की अध्यक्षता में किया गया था। यह वास्तव में महिला विंग के लिए एक स्वागत भाव था, जब बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेड ने स्वेच्छा से पुरस्कार देने की पेशकश की। आईएमसी महिला विंग जानकी देवी बजाज पुरूस्कार की स्थापना का उद्देश्य ग्रामीण भारत से मजबूत सम्बन्ध बनाये रखना है ताकि उनके कामों को बढ़ावा और सम्मान दिया जा सके।

🇮🇳🇮🇳🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳🇮🇳🇮🇳

*🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏*

संकलन-)

गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

20 मे विष्णू शास्त्री चिपळूणकर यांची आज जयंती

 📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚

*विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर*

🖋️🖋️🖋️🖋️🖋️🖋️🖋️🖋️🖋️🖋️🖋️

भारतीय मराठी निबंधकार, लेखक, पत्रकार व देशभक्त

📙📘📗📕📙📘📗📕📙📘📗

विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर हे मराठी निबंधकार, लेखक, पत्रकार, देशभक्त होते. त्यांचे वडील कृष्णशास्त्री चिपळूणकर हेदेखील नामवंत लेखक होते.


विष्णुशास्त्री चिपळूणकर

जन्म -)  २० मे १८५०

            पुणे (महाराष्ट्र)

मृत्यू -)  १७ मार्च १८८२


कार्यक्षेत्र -)साहित्य, पत्रकारिता, शिक्षण, राजकारण


भाषा -)   मराठी

साहित्य प्रकार -) निबंध

चळवळ,भारतीय स्वातंत्र्यलढा

प्रसिद्ध साहित्यकृती

निबंधमाला

*जीवन*

विष्णुशास्त्री चिपळूणकरांचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील पूना कॉलेज व डेक्कन कॉलेज या महाविद्यालयांमध्ये झाले. १८७१ साली चिपळूणकरांनी पदवीचा अभ्यासक्रम पुरा केला. विष्णुशास्त्री यांनी इतिहास, अर्थशास्त्र, तर्कशास्त्र व नीतिशास्त्र या विषयांचा तसेच इंग्रजी, संस्कृत व मराठी या भाषांतील उत्तमोत्तम ग्रंथाचा सखोल अभ्यास केला होता. बी.ए. होण्यापूर्वी विष्णुशास्त्री आपल्या वडिलांच्या ’शालापत्रक’ या मासिकाचे कामकाज पहात असत. शालापत्रकातून केलेल्या ब्रिटिश सरकारचे धोरण व ख्रिश्चन मिशनरी यांवरील टीकेमुळे, ते मासिक ब्रिटिशांनी इ.स. १८७५मध्ये बंद पाडले. पण त्यापूर्वीच विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी एकहाती मजकूर असलेले निबंधमाला हे मासिक (पहिला अंक : २५ जानेवारी १८७४) सुरू केले होते. ते सात वर्षे अखंड चालले.


महाविद्यालयीन शिक्षणानंतर चिपळूणकरांनी शिक्षकी पेशा निवडला. त्यांनी सन १८७२ ते १८७७ या सालांदरम्यान पुण्यातील, तर १८७८ |१८७९ या सालांदरम्यान त्यांनी रत्‍नागिरीतील शाळांमधून अध्यापनाचे काम केले.


१८७४ साली चिपळूणकरांनी निबंधमाला ह्या मासिकाचे प्रकाशन आरंभले. १८७४ सालापासून हयात असेपर्यंत, म्हणजे सुमारे आठ वर्षे, त्यांनी निबंधमाला चालवली. निबंधमालेतील निबंधांतून त्यांनी तत्कालीन ब्रिटिश सत्तेच्या अन्यायकारक धोरणांविरुद्ध टीकात्मक लिखाण, तसेच साहित्यिक लिखाणही लिहिले. त्यांनी इ.स. १८७८मध्ये महाराष्ट्राच्या इतिहासाविषयी लोकांची जाणीव वाढवण्याच्या व सामान्यजनांची काव्याभिरुची घडवण्याच्या हेतूने काव्येतिहास संग्रह हे मासिक सुरू केले. त्याच वर्षी त्यांनी पुण्यात आर्यभूषण छापखाना व चित्रशाळा स्थापण्यात पुढाकार घेतला. इ.स. १८७५मध्ये मराठी समाजाला प्रेरित करणारे साहित्य उपलब्ध करण्याच्या हेतूने चिपळूणकरांनी किताबखाना नावाचे पुस्तकांचे दुकान उघडले. उमलत्या पिढीला 'राष्ट्रीय शिक्षण' देण्याच्या उद्दिष्टातून,१८८० साली त्यांनी बाळ गंगाधर टिळक व गोपाळ गणेश आगरकर यांच्या सहकार्याने पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली.१८८१ सालच्या जानेवारीत त्यांनी केसरी हे मराठी व मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र सुरू केले. चिपळूणकरांच्या मृत्यूनंतर बाळ गंगाधर टिळकांनी ही दोन्ही वृत्तपत्रे पुढे चालवली. त्यांनी, आपल्या वडिलांच्या शालापत्रक या मासिकात कालिदास, भवभूती, बाण, सुबंधु व दंडी या पाच संस्कृत कवींवर स्वतंत्र लेख लिहिले होते. त्या लेखांमध्ये कवींची उपलब्ध माहिती आणि त्यांच्या काव्यांचे, जरूर तेथे उताऱ्यांसहित, रसपूर्ण विवरण असे.


*सामाजिक कार्य*

चिपळूणकरांनी खालील संस्था स्थापण्यात पुढाकार घेतला :


चित्रशाळा, पुणे

किताबखाना, पुणे

आर्यभूषण छापखाना

न्यू इंग्लिश स्कूल

फर्ग्युसन महाविद्यालय

विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचे प्रकाशित साहित्य संपादन करा

अरबी भाषेतील सुरस व चमत्कारिक गोष्टी (६ भाग; सहलेखक कृष्णशास्त्री चिपळूणकर, हरि कृष्ण दामले

आमच्या देशाची स्थिती

इतिहास

संस्कृत कविपंचक (सन १८९१)

किरकोळ लेख

केसरीतील लेख

बाणभट्टाच्या कादंबरी या संस्कृत पुस्तकाचा मराठी अनुवाद (सह-अनुवादक : कृष्णशास्त्री चिपळूणकर)

कालिदासावरील निबंध

विष्णुशास्त्र्यांनी लिहिलेले निबंध निबंधमाला या नावाखाली पुस्तकरूपाने, दोन खंडांत प्रकाशित झाले आहेत.

निबंधमालेतील तीन निबंध

पद्य रत्नावली

मराठी व्याकरणातील निबंध

लेखसंग्रह

वक्तृत्व

वाङ्मय विषयक निबंध

विनोद आणि महदाख्यायिका (सन १९०१)

विद्वत्त्व आणि कवित्व व वक्तृत्व

विष्णुपदी (३ खंड)

सॅम्युएल जॉन्सन यांच्या द हिस्टरी ऑफ रासेलस (इंग्लिश: The History of Rasselas) या पुस्तकाचा मराठी अनुवाद (सह-अनुवादक : कृष्णशास्त्री चिपळूणकर)

संस्कृत कविता

साक्रेतिसाचे चरित्र

सुभाषिते

हरिदास गोविंद

विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्याविषयीची पुस्तके संपादन करा

चिपळूणकर लेखसंग्रह (संपादक - मा.ग. बुद्धिसागर)

वृत्त सुदर्शन (विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या जीवनावरील कादंबरी, लेखक - अनंत शंकर ओगले)

भाषाशिवाजी (अनंत ओगले)

*अवांतर*

त्यांच्या मराठी भाषेतील अतुलनीय कामगिरीसाठी विष्णुशास्त्री चिपळूणकरांना, मराठी भाषेचे शिवाजी असे म्हणतात.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

संकलन -)

गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...