मंगळवार, ६ एप्रिल, २०२१

आयुर्वेदिक वनस्पती मोह

 मोह ( शास्त्रीय नाव:Madhuca longifolia, मधुका लॉंगीफोलिया/लॉन्जीफोलिया;) हा उष्ण, कोरड्या जमिनीत येणारा पानझडी वृक्ष आहे. ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.


मोह


या झाडाला काही आदिवासी जमाती देव मानतात. या झाडाखाली त्यांचा देव मांडतात. बहुतेक आदिवासींचे सण/धार्मिक कार्यक्रम या झाडाच्या फुलांपासून बनविलेल्या पेयाशिवाय पूर्ण होत नाहीत. पोलो हा सण साजरा करून फुले गोळा करण्याला सुरुवात करतात.


मोहाची फुले पहाटे गोळा करतात आणि ती वाळवून,साठवून ठेवतात. रोख पैशांची गरज असेल तेव्हा बाजारात विकतात. मोहाच्या फळामध्ये असणाऱ्या बीजाला टोळी असे म्हणतात. या बीपासून तेल काढले जाते. पूर्वीच्या काळी खाण्यासाठी मध्य भारतातील आदिवासी हेच तेल वापरत असत. अजूनही या भागातील गरीब लोक हे तेल वापरतात. फुले व फळे मार्च ते मे या कालावधीत मिळतात.या झाडाची मुळे व फ़ांद्या इंधन म्हणून वापरतात. मोहाचे लाकूड मोठे असते,पण जास्त काळ टिकत नाही. मोहफुले मार्च महिन्यात येतात. देवा-धर्मात,औषधात मोहफुलांचा फार उपयोग होतो. या फुलांपासून दारू काढतात. टोळ म्हणजे मोहाच्या झाडाचे फळ आहे. या टोळीचे तेल काढतात. दिवा लावायला व खाण्यासाठी हे तेल वापरतात. पण टोळीचे तेल गरम खाल्ले तर चांगले असते. थंड झाल्यास त्याचा खवट वास येतो. टोळीच्या आतल्या बियांपासून साबण बनवतात. टोळीचा जेवणात बराच उपयोग होतो. मोहाचे फुल पोष्टिक आहे;म्हणून ते गरोदर बाईला, आजारी माणसाला ते खायला देतात. मोहाने पोट भरते. मोह पथ्यावर चालते. कारण मोह गरम आहे. मोहाने खोकला होत नाही.ःःःः



संकलन गजानन गोपेवाड 


सोमवार, ५ एप्रिल, २०२१

सैमुएल मोर्स 2 एप्रिल स्मृतिदिन






 *_🎧आजचे शास्त्रज्ञ 🎧_*


*_सैमुएल मोर्स_*


*_📙मोर्स कोड का संशोधन📙_*


*_स्मृतिदिन - २ एप्रिल १८७२_*

************************


_मोर्सकोड, सन्देश भेजने की एक पद्धति है। इसकी रचना सैमुएल मोर्स ने १८४० के दशक के आरम्भिक वर्षों में वैद्युत टेलीग्राफ के माध्यम से सन्देश भेजने के लिये की थी। बाद में १८९० के दशक से मोर्स कोड का उपयोग रेडियो संचार के आरम्भिक दिनों में भी हुआ। मोर्स कोड के अन्तर्गत एक लघु संकेत तथा दूसरा दीर्घ संकेत प्रयोग किये जाते हैं। इन दो संकेतों के पूर्व निर्धारित मानकीकृत समन्वय से किसी भी संदेश को अभिव्यक्त किया जा सकता है। कागज आदि पर मोर्स कोड में कुछ लिखने के लिये लघु संकेत के लिये डॉट का प्रयोग तथा दीर्घ संकेत के लिये डैश का प्रयोग किया जाता है। किन्तु मोर्स कोड के लघु और दीर्घ संकेतों के लिये अन्य रूप भी प्रयुक्त हो सकते हैं; जैसे - ध्वनि, पल्स या प्रकाश संकेत आदि_


*_अन्तर्राष्ट्रीय मार्स कोड के पाँच अवयव हैं:_*

*१)* _लघु मार्क, डाट या डिट (·) - एक इकाई लम्बा_

*२)* _दीर्घ मार्क, डैश या डा (-) - तीन इकाई के तुल्य लम्बा_

*३)* _लघु एवं दीर्घ संकेतों के बीच रिक्त स्थान या समय - एक इकाई लम्बा_

*४)* _छोटा रिक्त स्थान (दो अक्षरों के बीच में) - तीन इकाई लम्बा_

*५)* _मध्यम रिक्ति (दो शब्दों के बीच में) - सात इकाई लम्बा_

     _मोर्सकोड, बाइनरीकोड (द्विककोड) से मिलता जुलता है किन्तु ध्यान से इसका विश्लेषण करनेसे पता चलेगा कि यह बाइनरी नहीं है क्योंकि लघु एवं दीर्घ संकेत के अलावा रिक्तस्थान भी छोड़ना पडता है।_

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_संकलन : गजानन गोपेवाड

*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_सृष्टी विज्ञानगाथा विज्ञान व दिनविशेष मधून_*

24 मार्च जागतिक क्षय दिन

 *२४ मार्च*

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

*🔘जागतिक क्षय रोगदिन🔘*

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘

क्षय रोग हा एक जिवाणुजन्य आजार आहे. क्षयरोग हा आजकाल बहुधा पूर्ण बरा होणारा आजार आहे. एके काळी हा रोग दुर्धर समजला जाई. सामान्यतः या आजाराला टीबी (ट्युुबरक्युलॉसिस) म्हणून ओळखले जाते. हा आजार 'मायकोबॅक्टेरिया' या प्रकारच्या जिवाणूंमुळे होत असतो. त्यातील मुख्यत्वे 'मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलॉसिस' या प्रकारामुळे माणसाला क्षयरोग होतो. यात मुख्यतः ७५% रुग्णांमध्ये फुफ्फुसांना बाधा होत असते. काही रुग्णांमध्ये फुफ्फुसेतर अवयवांना ही बाधा होत असते. साधारण ३५ टक्के वा जास्त लोकांच्या शरीरात क्षयरोगाचे जंतू वास्तव्य करून असतात. पण या सर्वानाच क्षय रोग होत नाही कारण हे जंतू निद्रिस्त अवस्थेत असतात. पण शरीरातील प्रतिकारशक्ती कमी झाल्यास हे झोपी गेलेले जंतू जागे होतात. क्षयरोग हा मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसीस नावाच्या जंतूमुळे होणारा अत्यंत संसर्गजन्य असा रोग आहे. इ.स.१८८२ साली डॉ.रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जिवाणूंचा शोध लावला.त्यांचा प्रबंध जागतिक शास्त्रज्ञांच्या परिषदेत मांडला व त्यास दिनांक २४ मार्च रोजी मान्यता मिळाली.म्हणून दरवर्षी २४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.ज्या व्यक्तीला क्षयरोग (टि.बी.) असेल तो माणूस बोलला, थुंकला किंवा शिंकला तरी त्याच्या शरीरातील क्षयाचे जंतू बाहेर पडतात आणि हवेद्वारे जवळ असलेल्या निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात व त्या निरोगी व्यक्तीला क्षय जंतूचा संसर्ग होतो. संसर्ग झालेल्या व्यक्तीची रोग प्रतिकार शक्ती कमी झाल्यास अशा व्यक्तींना क्षयरोगाची लागण होते.एखाद्या व्यक्तीला सतत दोन आठवड्यापेक्षा जास्त काळ खोकला असणे, वजन कमी होणे, भूक मंदावणे, हलकासा परंतु संध्याकाळी वाढणारा ताप, छातीत दुखणे, रात्री घाम येणे इत्यादी पाठवून देऊन त्याची दोन बेडक्याची तपासणी करून घेणे आवश्यक आहे.फुफ्फुसांशिवाय इतर अवयवांमध्ये क्षयरोग होतो. उदा. हाडे सांध्याचा क्षयरोग,लसिकाग्रंथीचा क्षयरोग, मज्जासंस्थेचा क्षयरोग,आतड्यांचा क्षयरोग इत्यादी. हा रोग पूर्णपणे बरा होण्यासाठी ६ महिने अथवा अधिक काळ उपचार घेणे गरजेचे असून जर उपचार मधेच बंद केले तर क्षयरोग परत उलटण्याची शक्यता असते. रुग्णांचा compliance (औषधांना चिकटून रहाणे) ही गोष्ट क्षयरोगाच्या उपचारांत अतिशय आवश्यक आहे.


ते अवयव

मेंदूची आवरणे,

मणके व इतर हाडे,

लैंगिक अवयव.


क्षय रोग 


उपवर्ग

primary bacterial infectious disease,

mycobacterium infectious disease,

endemic disease,

संसर्गजन्य रोग

मध्ये प्रकाशित

Annals of Internal Medicine (ITC6, 150)

मृत्युंची संख्या

१७,००,००० (worldwide, इ.स. २०१६)

अधिकार नियंत्रण

विकिडाटा Q12204

प्रकार संपादन करा

फुफ्फुसाचा क्षयरोग

दूषित थुंकी (स्पुटम पॉसिटिव्ह)

अदूषित थुंकी (स्पुटम निगेटिव्ह)

फुफ्फुसाव्यतिरिक्त इतर अवयवांचा

ग्रंथीचा क्षय्ररोग ( लिम्फ नोड )

हाडाचा व सांध्याचा क्षय्ररोग

जनन व विसर्जन संस्थाचा क्षयरोरोग (जनायटो-युरिनरी ट्रॅक्ट )

मज्जासंस्थेचा क्षय्ररोग (नर्व्हस सिस्टिम )

आतडयाचा क्षय्ररोग



क्षय रोगाची लक्षणे

कमी होणारे वजन

थकवा

श्वास घेण्यास त्रास होणे

ताप

रात्री येणारा घाम

भूक न लागणे

आजार टाळण्याचे उपाय "

क्षय रोगासाठी बी.सी.जी नावाची लस वापरली जाते.हि लस लहान मुलांना या रोगापासून वाचवते.पण मोठ्यांना लस टोचून घेतल्यावरहि हा रोग होण्याची शक्यता आहे.

क्षय रोगासाठी एक लस उपलब्ध आहे .ती म्हणजे बी. सी.जी. ही लस लहान मुलांना या रोगापासून वाचवते, पण मोठ्या माणसांना मात्र लस टोचल्यावरही हा रोग होऊ शकतो.

क्षय रोग टाळण्यासाठीच्या चांगल्या पद्धती म्हणजे


पौष्टिक आहार घेऊन रोगप्रतिकारकशक्ती वाढवणे.

क्षय रोग तपासण्या करून घेणे

क्षय रोग झाला असेल तर इतरांपासून दूर राहणे

तोंड झाकणे

लक्षणे संपादन करा


क्षयरोगाच्या रुग्णांची लक्षणे

दोन आठवडय़ांहून अधिक काळ


बेडकायुक्त खोकला (१५ दिवसांपेक्षा जास्त काळ असणारा )

हलकासा परंतु रात्री येणारा ताप

घटणारे वजन.

भूक कमी होणे.

बेडक्यातून रक्त पडणे.

थकवा

छातीत दुखणे

रात्री येणारा घाम

मानेला गाठी येणे (इंग्लिश: Lymph Node - लिम्फ नोड )

जीवाणू पसरण्याचे मार्ग संपादन करा


*जीवाणू*

उपचार न घेतलेला क्षयरोगाचा एक रुग्ण वर्षभरात १० ते १५ व्यक्तींना संसर्ग करू शकतो दाट लोकवस्ती, कोंदट घरे, प्रदूषण, एड्सचे वाढते प्रमाण, कुपोषण, अस्वच्छता, अपुरे/चुकीचे उपचार अशा अनेक कारणांनी हा रोग होतो.


दूषित धुलिकण

बाधित व्यक्तीची थुंकी.

बाधित व्यक्तीचे इतर स्राव

क्षय रोग होण्याची जास्ती शक्यता असलेले लोक संपादन करा

जास्ती वय असलेले

लहान बाळे

दुसऱ्या कोणत्यातरी कारणांनी ज्यांची रोग प्रतिकारक शक्ती कमी झाली आहे असे

कमी पोषकता

दारूच्या आहारी गेलेले

जास्ती गर्दीच्या ठिकाणी राहणारे

गरीब लोक

अस्वच्छतेत राहणारे

उपचार संपादन करा

सहा ते नऊ महिन्यांकरिता विविध औषधोपचाराच्या पद्धती

औषधोपचार खूप कालावधीसाठी चालतो कारण ह्या रोगाचे जीवाणू खूप हळूहळू वाढतात व अौपधोपचाराने खूप हळूहळू मरतात.

जीवाणू कमी करण्यासाठी विविध औषधे घ्यावी लागतात.

*निदान*

खकाऱ्याची तपासणी, एक्सरे, रक्ताच्या चाचण्या यांवरून या क्षयरोगाचे रोगनिदान केले जाते.


चाचण्या-)


*खकाऱ्याची तपासणी-*

वयस्कांमध्ये- सकाळीचचा खकारा निर्जंतुक बाटलीत घेतला जातो. तो काचपट्टीवर पसरवून त्यावर अल्कोहोलची प्रक्रिया करून चिकटवला जातो. त्यावर झिअल नेल्सन स्टेन या पद्धतीने पेशींना रंग देउन सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने निरीक्षण केले जाते. यामध्ये जर जीवाण् सापडले तर अशा रुग्णास थुंकी दूषित रुग्ण समजले जाते.

लहान मुलांमध्ये- सकाळीच उपाशीपोटी अन्ननलिकेतून एनजीटी टाकून जठरातील द्रव निर्जंतुक बाटलीत घेतला जातो. तो काचपट्टीवर पसरवून त्यावर अल्कोहोलची प्रक्रिया करून चिकटवला जातो. त्यावर झिनलेन्स स्टेन या पद्धतीने पेशींना रंग देऊन सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने निरीक्षण केले जाते.

मॉन्टुक्स टेस्टद्वारेही रोगाचे निदान केले जाते.

*रक्ताच्या तपासण्या-*

इएसआर- (एरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट) यामध्ये रक्ताचा नमुना न गोठू देणाऱ्या द्रवाच्या सहाय्याने संकलित करून तो नलिकेमध्ये भरला जातो व त्या नलिकेवरील आकड्यांनुसार नोंद घेतली जाते. ही तपासणी विश्वासार्ह नाही, कारण इतर रोगांमध्येही ही तपासणी असामान्य असू शकते.

*आजारपणातील घ्यावयाची काळजी*

खोकताना तोंडावर हातरूमाल धरणे.

खूप कफ पडत असल्यास एका कपात जंतुनाशक (डेटॉल, सेव्हलॉन, इ.) घालून त्यातच थुंकावे; इतरत्र कुठेही न थुंकणे महत्त्वाचे.

रुग्णाच्या राहण्याची व कामाची जागा हवेशीर ठेवावी

लहान मुलांचा व रुग्णाचा संपर्क टाळणे

घरात इतरांनीही टीबीची काही लक्षणे वाटल्यास वैद्यकीय तपासणी करून घेणे आवश्यक असते.


*उपलब्ध उपचार*


क्षयरोगाचा जागतिक नकाशा

TB incidence.png

क्षयरोगाच्या उपचारासाठी प्रभावी व गुणकारी औषधे उपलब्ध आहेत. दोन, तीन किंवा चार औषधे एकत्रितपणे व कमीत कमी सहा महिने घ्यावी लागतात. रायफामपिसिन, आयसोनिआझिड, पायराझिनामाईड, इथॅमबूटॉल, स्ट्रेप्टोमायसिन ही काही प्रतिजैविक औषधे आहेत मात्र ती डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत. उपचारांच्या पहिल्या एक ते दीड महिन्यातच रुग्णाला चांगला गुण येतो. खोकला कमी होतो, वजन वाढू लागते, ताप येणे बंद होते. पण उपचार अर्धवट सोडून देऊ नयेत. असे केल्यास नवीन प्रकारचे क्षयरोगाचे जीवाणू तेथे येतात औषधांना दाद न देणारा, घातक स्वरूपाचा रेझिस्टंट क्षयरोग होतो.


*औषधांचे दुष्परिणाम*

या औषधांचे काही दुष्परिणाम दिसू शकतात. उदा.- सांधेदुखी, हाता-पायांना जळजळ, बधीरता, काविळ, दृष्टीदोष, कमी ऐकू येणे, लघवीस लाल रंग, मळमळ, उलटी इत्यादी. पण सहसा रुग्ण औषधांना सरावतात व फारसे दुष्परिणाम न होता उपचार घेऊ शकतात. पण कुठल्याही दुष्परिणामाची थोडी जरी शक्यता वाटली तरी स्वतःच उपचार बंद करू नयेत. त्वरीत वैद्यकीय सल्ला घेणेच योग्य असते.पण हा रोग बरा होतो


*आजार टाळण्यासाठीची काळजी*

समतोल आहार, नियमित व्यायाम, धूम्रपान टाळणे अशी काही पथ्ये पाळल्यास प्रतिकारशक्ती उत्तम ठेवू शकतो. सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे, स्वच्छता बाळगणे जरूरीचे असते.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा - यवतमाळ ४४५२०६

क्ष किरणाचा शोध विल्हेम राँटजेन

 *👨‍🔬👨‍🔬विल्हेम राँटजेन👨‍🔬👨‍🔬*

📽️📽️📽️📽️📽️📽️📽️📽️📽️📽️

*एक्स-रे अर्थात क्ष-किरणांचा शोध*

🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️

*जन्मदिन - २७ मार्च १८४५*

 🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️

जीवन

एक्स-रे अर्थात क्ष-किरणांचा शोध लावणारे प्रा. विल्हेम कॉनरॅड राँटजेन यांचा जन्म जर्मनी देशातील लेनेप येथे २७ मार्च १८४५ ला एका शेतकरी कुटुंबात झाला. विल्हेम यांचे वडील हे जर्मन तर आई डच होती. त्यांचे शालेय शिक्षण नेदरलँड्स देशात आणि उच्च शिक्षण स्वित्झर्लंड देशात झाले. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी युरोपमधल्या अनेक विश्वविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केले.

संशोधन

सन १८८५ साली जर्मनीतल्या वुर्झबर्ग विश्वविद्यालयातल्या प्रयोगशाळेत काम करत असतांना प्रा. राँटजेन यांना क्ष-किरणांचा शोध अचानकपणे लागला. एकदा काही प्रयोग करण्यासाठी त्यांनी त्यांच्या प्रयोगशाळेत अंधार केला. कॅथॉड रे ट्युब (सी.आर.टी.) वापरून ते त्यांच्या प्रयोगाच्या तयारीला लागले होते. त्या प्रयोगात त्यांनी बेरियम प्लॅटिनो सायनईड वापरले होते. अंधार्‍या खोलीत प्रयोग सुरू असल्याने काही वेळाने प्रा. राँटजेन यांना वेगळ्याच रंगांच्या प्रकाश लहरी चमकतांना दिसल्या शिवाय खोलीच्या काळा पडद्यावरही विचित्र आकृती उमटलेल्या दिसल्या. ते प्रयोग करीत असलेल्या सी. आर. टी. चे तोंड पक्के झाकलेले असूनही भिंतीवरच्या पडद्यावर आकृत्या पाहून त्यांनी त्या अज्ञात किरणांना एक्स असे नाव दिले. या किरणांच्या आरपार जाण्याच्या गुणधर्माचा उपयोग माणसाच्या शरीरातील भाग पाहण्यासाठी होवू शकतो असे प्रा. राँटजेन यांनी सप्रयोग दाखवून दिले.

पुरस्कार

क्ष-किरणांचा उपयोग करून माणसाच्या हाडांच्या विविध समस्यांचा अभ्यास आणि उपाय करणे अत्यंत सुलभ झाले. या अनमोल शोधामुळे प्रा. राँटजेन यांना १९०१ साली भौतिक शास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले.

१० फेब्रुवारी १९२३ रोजी प्रा. राँटजेन आणि त्यांचे दोन विद्यार्थी याच क्ष-किरणांच्या घातक मार्‍यामुळे मृत्यु पावले.

🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️

*🇮🇳🇮🇳🌞शुभ प्रभात🌞🇮🇳🇮🇳*

संकलन गजानन गोपेवाड

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

शरीराला आवश्यक खनिजे

 अत्यंत महत्वाची पोस्ट आहे जास्तीत जास्त शेअर करा


संपूर्ण आयुर्वेद लिहिलंय शॉर्ट मध्ये

हे वाचल्यावर अक्षरशः काही वाचायची गरज नाही!

वाचा आणि पालन करा.


|| शरीराला आवश्यक खनिजं ||


*🔺कॅल्शिअम*

कशात असतं?

शेंगदाणे, तीळ, दूध, खोबरं, मुळा, कोबी. ज्वारी, राजगिरा, खरबूज, खजूर

कमतरतेमुळे काय होतं?

हृदयरोग, ऑस्टियोपोरोसिस, दंतरोग, केस गळणे

कार्य काय असतं?

शरीरातील सर्वात मुख्य खनिजं असून ते हाडांची मजबुती आणि शरीराच्या निर्मितीसाठी आवश्यक असतं.

🌺🌺🌺े


*🔺लोह*

कशात असतं?

खजूर, अंजीर, मनुका, सफरचंद, डाळिंब, पालक, सीताफळ, उस, बोर, मध, पपई आणि मेथी

कमतरतेमुळे काय होतं?

शरीरात रक्ताची कमतरता भासते. अशक्तपणा, कावीळ किंवा पोटात मुरडा येतो.

कार्य काय असतं?

शरीराच्या वाढीसाठी अतिशय आवश्यक असतं.

🌺🌺🌺े


*🔺सोडिअम*

कशात असतं?

मीठ, पाणी, बटाटा, आलं, लसूण, कांदा, मिरची, पालक, सफरचंद, कारलं

कमतरतेमुळे काय होतं?

रक्तदाबाशी निगडित समस्या, निद्रानाश, अंगदुखी, अपचन, मूळव्याधीसारखे आजार, मोतीबिंदू, बहिरेपणा, हात अणि पाय कडक होणे.

कार्य काय असतं?

शरीराला आवश्यक असणारी पाचक रसायनाची निर्मिती करतात, त्याचप्रमाणे शरीरात होणारा गॅस नष्ट होतो.

🌺🌺🌺े


*🔺आयोडिन*

कशात असतं?

शिंघाडा, काकडी, कोबी, राजगिरा, शतावरी, मीठ आणि लसूण.

कमतरतेमुळे काय होतं?

थायरॉइडची समस्या, केस गळणे, डिप्रेशन किंवा बैचेनी येणे.

कार्य काय असतं?

शरीरात उत्पन्न होणाऱ्या विषारी पदार्थापासून मेंदूला बचावण्याचं काम करतो.

🌺🌺🌺े


*🔺पोटॅशिअम*

कशात असतं?

सर्व प्रकारची धान्य, डाळ, संत्र, अननस, केळं, बटाटा, लिंबू, बदाम.

कमतरतेमुळे काय होतं?

अ‍ॅसिडिटी, त्वचेवर सुरकुत्या किंवा मुरुमं येणं, त्वचा रोग, केस पिकणे.

कार्य काय असतं?

शरीरात तंतू आणि यकृत यांना सुरळत ठेवण्याचं कार्य करतं.

🌺🌺🌺े


*🔺फॉस्फरस*

कशात असतं?

दूध, पनीर, डाळी, कांदा, टोमॅटो, गाजर, जांभळं, पेरू, काजू, बदाम, बाजरी आणि चणे.

कमतरतेमुळे काय होतं?

ऑस्टिओपोरोसिस, गतिमंद होणे, मानसिक थकवा, दंत रोग.

कार्य काय असतं?

मेंदूला ताजंतवानं ठेवण्याचं काम हे खनिजं करतं.

🌺🌺🌺े


*🔺सिलिकॉन*

कशात असतं?

गहू, पालक, तांदूळ, कोबी, काकडी, मध,

कमतरतेमुळे काय होतं?

कॅन्सर, त्वचारोग, बहिरेपणा, केस गळणे.

कार्य काय असतं?

जननेंद्रियांची कार्यक्षमता वाढवून शरीरातील तंतूना मजबूत करतात.

🌺🌺🌺े


*🔺मॅग्नेशिअम*

कशात असतं?

बाजरी, बीट, खजूर, सोयाबीन, दूध, लीची, कारलं.

कमतरतेमुळे काय होतं?

उदास होणे, आळस येणे, तणाव असणे, झोप न लागणे, बैचेनी, सोरायसिस, फोडं, नपुंसकता किंवा वांझपणा.

कार्य काय असतं?

पेशीचं कार्य सुधारतं. रेचक म्हणून काम करतं.

🌺🌺🌺े


🔺सल्फर

कशात असतं?

दूध, पनीर, डाळ, टोमॅटो, बटाटा, आलं, मिरची, सफरचंद, अननस, सुरण.

कमतरतेमुळे काय होतं?

प्रतीकारशक्ती कमी होते, केस गळतात, वजन वाढतं, मधुमेहाला आमंत्रण मिळतं.

कार्य काय असतं?

इन्सुलिनचं रेचन म्हणून कार्य करतं.

🌺🌺🌺े


*🔺क्लोरिन*

कशात असतं?

पानी, बीट, कोबी, मीठ, दूध, लिंबू, आवळा, मध.

कमतरतेमुळे काय होतं?

अ‍ॅसिडिटी, अल्सर, कॅन्सर, आणि अ‍ॅलर्जी.

कार्य काय असतं?

सोडिअम आणि पोटॅशिअमला पाचक बनवण्यासाठी सहायता करतं, त्याचप्रमाणे शरीरातील आम्लक्षाराचं संतुलन राखलं जातं.

🌺🌺🌺े


*🔺खाद्यपदार्थामधील खनिजं शरीराला मिळावीत म्हणून काय केलं पाहिजे.🔺*

» फळं किंवा भाज्या कापल्यानंतर कधीच धुवू नयेत. असं केल्याने त्यातील खनिजं पाण्यावाटे नष्ट होतात.

» डाळ, तांदूळ किंवा धान्यदेखील उकडण्यापूर्वीच स्वच्छ धुऊन घ्यावेत.

» काही धान्य, फळं तसंच भाज्यांच्या सालींमध्ये खनिजांचा मोठा प्रमाणावर साठा असतो. त्यामुळे अशा सालींचा आहारात समावेश करावा.

» दुधात खनिजांचा भरपूर स्रेत असतो म्हणूनच दूध जास्त प्रमाणात उकळू नये. दूध जास्त प्रमाणात उकळल्याने त्यातील खनिजं नष्ट होतात.

» फळं कापून खाण्याऐवजी शक्यतो आहे तशीच खावीत. उदाहरणार्थ, चिकू किंवा सफरचंद ही फळं संपूर्ण खावीत.

🌺🌺🌺े


*▫ब्लड प्रेशर  आणि  नियंत्रण▫*

*============================*


ब्लडप्रेशर असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. धकाधकीच्या जीवनात फास्ट फूड आणि अनियमित दिनचर्या या कारणामुळे या आजाराचे रुग्ण भारतातही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. ब्लडप्रेशरमुळे हृदयाचे आजार, स्ट्रोक अशा समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता असते. ब्लडप्रेशरच्या रुग्णाला दररोज औषध घ्यावे लागते. आज  तुम्हाला काही घरगुती उपायांची माहिती देत आहोत. तुम्हालाही ब्लडप्रेशरचा त्रास असेल तुम्ही हे घरुगुती उपाय अवश्य करून पाहा. या उपायांनी तुमचे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहील.

🌺🌺🌺े


*▫लसूण -*


ब्लडप्रेशरच्या रुग्णांसाठी लसूण अमृतासमान औषधी आहे. यामध्ये एलिसीन नावाचे तत्त्व असते, जे नायट्रिक ऑक्साइडचे प्रमाण वाढवते आणि यामुळे आपल्या मासपेशींना आराम मिळतो. ब्लडप्रेशरच्या डायलॉस्टिक आणि सिस्टॉलिक कार्यप्रणालीला आराम मिळतो. यामुळे ब्लडप्रेशरच्या रुग्णांनी दररोज लसणाची एक पाकळी अवश्य खावी.

🌺🌺🌺े


*▫शेवगा -*


यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि व्हिटॅमिन तसेच खनिज लवण आढळून येतात. एका संशोधनानुसार, या झाडाच्या पानांचा अर्क पिल्यास ब्लडप्रेशरच्या डायलॉस्टिक आणि सिस्टॉलिक कार्यप्रणालीवर सकारत्मक प्रबाव पडतो. ब्लडप्रेशरच्या रुग्णाने मसूरच्या डाळीसोबत शेवग्याचे सेवन करावे.

🌺🌺🌺े


*▫जवस -*


जवसामध्ये अल्फा लिनोनेलिक अ‍ॅसिड भरपूर प्रमणात असते. हे एक प्रकारचे महत्त्वपूर्ण ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड आहे. विविध संशोधनामध्ये समोर आले आहे, की ज्या लोकांना हायपरटेन्शनची समस्या असेल त्यांनी जेवणात जवसाचा उपयोग अवश्य करावा. यामुळे कॉलेस्टेरॉलची मात्रा कमी होते आणि याच्या सेवनाने ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते.

🌺🌺🌺े


*▫विलायची -*


एका संशोधनानुसार विलायचीचे नियमित सेवन केल्यास ब्लडप्रेशर व्यवस्थित राहते. याच्या सेवनाने शर

हळद   Turmeric

🌺🌺🌺े


*गुणधर्म  -----*


तिखट,  कडवट,  रूक्ष,  गरम,  जंतुनाशक,  रक्तशुद्धीकारक,  वात,  पित्त,  कफ  शमन  करणारी.


*उपयोग -----*


*१)*  जखमेवर  किंवा  मुका  मार  लागणे.  हळद  लावा.

*२)*  रक्ती  मुळव्याध  -  बकरीचे  दूध  +  हळद  घ्या.

*३)*  सर्दी,  कफ,  खोकला -  गरम  दूध  +  तूप  +  हळद  घ्या.

*४)*  जास्त  लघवी  -  पांढरे  तीळ  +  गुळ  +  हळद  घ्या.

*५)*  आवाज़  बसणे  -  हळद  +  गुळ  गोळ्या  करून  खा.

*६)*  काविळ  -  ताक  +  हळद.

*७)*  ताप  -  गरम  दूध  +  हळद  +  काळीमिरी  पुड.

*८)*  लघवितून  पू  जाणे  -  आवळा  रस  +  हळद  +  मध.

*९)*  मुतखडा  ( स्टोन )  -   ताक  +  हळद  +  जूना  गुळ.

🌺🌺🌺े


      #    *आरोग्य   संदेश*    #

     

हळदच  आहे  जंतुनाशक, रक्तशुद्धीकारक,

नक्कीच   आजारांना    आहे   ती   मारक.

  

*तोंडाचे  विकार*

  

*कारणे -----*


जागरण  करणे,  जास्त  तिखट  खाणे,  पोट  साफ  नसणे,  पित्त  होणे,  अपचन  होणे,  उष्णता  वाढणे,  रोगप्रतिकारक  शक्ति  कमी  होणे. व्यसन  करणे.


*उपाय -----*


*१)*  जेवणात  गाईचे  तूप  व  ताक  घ्या.

*२)*  गुलकंद  खा.

*३)* ज्येष्ठमधाची  कांडी  चघळावी.

*४)*  दुधाची  साय  आणि  शंखजीरे  मिक्स  करून  तोंडातून  लावा.

*५)*  हलका  आहार  घ्या.

*६)*  वरील  कारणे  कमी  करा. त्रिफळा  चूर्ण  घेऊन  पोट  साफ  ठेवा. 

*७)*  दही  उष्ण  असल्याने  जास्त  खाऊ  नका.

*८)*  जाईची  पाने  किंवा  तोंडलीची  पाने  किंवा  पेरूची  पाने  किंवा  उंबराची  कोवळी  कांडी  चावून  थुंका.

*९)*  नियमित  प्राणायाम  करा.

*१०)*  आवळा  पदार्थ  खा.

*११)*  एकाचवेळी  सर्व  उपाय  करू  नका.

🌺🌺🌺े


*जीभेची  साले  निघत  असल्यास*


*उपाय -----*


*१)*  पुदिन्याची  पाने  आणि  खडीसाखर  मिक्स  करून  चावून  थुंकत  रहा.

*२)*  एक  केळ  गाईच्या  दूधाबरोबर  खावे.

*३)*  त्रिफळाच्या  काड्याने  गुळण्या  करा. जंतुसंसर्ग  कमी  होतो.

🌺🌺🌺े


     #     *आरोग्य  संदेश*    #


*व्यायामानेच  पचनशक्ती  वाढवा*


*उपाय -------*


*१)*  नारळाची  शेंडी  जाळून  राख  बनवा.

*२)*  ती  राख  २/३  ग्रँम  ताकातून  घ्या.

*३)*  रिकाम्या  पोटीच  घ्या.

*४)*  सकाळ  व  संध्याकाळ  घ्या.

*५)*  मुळा /  सुरण  भाजी  खा.

*६)*  अक्रोड  खाऊन  वर  दूध  प्या.

*७)*  जेवणात  कच्चा  कांदा  खा.

*८)*  श्वास  रोखू  बटरफ्लाय  व्यायाम  करा.

*९)*  हलका  आहार  घ्या.  गाईचे  तुप  खा.

*१०)*  पोट  साफ  ठेवा.

*११)*  नियमित  प्राणायाम  करा.

*१२)*  चोथायुक्त  पदार्थ  खा.

*१३)*  शाकाहारी  राहण्याचा  प्रयत्न  करा.

*१४)*  एकाचवेळी  सर्व  उपाय  करू  नका.

🌺🌺🌺े


#     *आरोग्य   संदेश*      #


पोट  राहूद्या  नियमित  साफ,

मुळव्याधीचा   चूकेल   व्याप.


*काळ्या द्राक्षांचे 10 फायदे, वाचाल तर रोज खाल*


*1. डायबिटीस, ब्लड प्रेशरवर नियंत्रण*


काळी द्राक्ष नियमित खाल्यामुळे डायबिटीस आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं. काळ्या द्राक्षांमध्ये रेसवटॉल नावाचा पदार्थ असतो, ज्यामुळे रक्तात इन्सुलिन वाढतं. ही द्राक्ष खाल्यामुळे शरिरातलं रक्त वाढायलाही मदत होते, त्यामुळे ब्लड प्रेशरचा त्रास होत नाही. 


*2. एकाग्रता वाढायला मदत*


काळी द्राक्ष खाल्यामुळे एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढायला मदत होते. तसंच मायग्रेनसारखा आजारही या द्राक्षांमुळे बरा होतो. 

🌺🌺🌺े


*3. हार्ट ऍटेकचा धोका कमी*


काळ्या द्राक्षांमध्ये सायटोकेमिकल्स असतात जे हृदयाला स्वस्थ ठेवतात. तसंच या द्राक्षांमुळे कोलेस्ट्रॉलही नियंत्रणात राहतं, ज्यामुळे हार्ट ऍटेकचा धोका कमी होतो.


*4. वजन होतं कमी*


नियमित काळी द्राक्ष खालली तर वजन कमी होऊ शकतं. यामध्ये असणारा एँटीऑक्साईड शरिरात जास्तीचं असलेलं टॉक्सिन्स बाहेर काढायला मदत करतो. ज्यामुळे वजन कमी होतं. 

🌺🌺🌺े


*5. अस्थमा होतो बरा*


काळी द्राक्ष शरिरात असलेल्या बॅक्टेरिया आणि फंगसला मारायचं काम करतात, जी इंफेक्शन तयार करतात. पोलिओविरुद्ध लढण्यासाठीही द्राक्ष हा चांगला उपाय आहे. काळ्या द्राक्षांमुळे अस्थमा बरा व्हायला मदत होते. 


*6. कॅन्सरला रोखा*


काळी द्राक्ष खाल्यामुळे ब्रेस्ट, लंग, प्रोस्टेट आणि आतड्यांच्या कॅन्सरच्या धोक्यापासून वाचता येऊ शकतं. 


*7. अपचन होत नाही*


काळ्या द्राक्षांमध्ये शुगर, ऑरगॅनिक ऍसिड आणि पॉलीओस जास्त प्रमाणात असल्यामुळे अपचन आणि पोटाची जळजळ होत नाही. 

🌺🌺🌺े


*8. डोळ्यांसाठी गुणकारी*


दृष्टी सुधारण्यासाठीही काळी द्राक्ष गुणकारी आहेत. 


*9. सुरकुत्या होतात कमी*


काळ्या द्राक्षांमुळे डोळ्यांखाली होणारा काळा भाग कमी करतो. तसंच त्वचेवर पडणाऱ्या सुरकुत्याही यामुळे कमी होतात. 

🌺🌺🌺े


*10.  केस गळती थांबवायला मदत*


काळ्या द्राक्षांमध्ये असलेल्या विटॅमिन इ मुळे केस गळणं, केस पांढरे होणं यासारख्या समस्या दूर होतात. द्राक्ष खाल्यानं केसांच्या मुळापर्यंत रक्त पोहोचायला मदत होते, त्यामुळे केस मुलायम आणि मजबूत होतात.

शरीरावरील  काळे  डाग  

🌺🌺🌺े


*उपाय -----*


*१)*  नियमित  प्राणायाम  करा.

*२)*  पचनशक्ती  स्ट्राँग  ठेवा.

*३)*  पोट  साफ  राहूद्या.

*४)*  पालेभाज्या  व  फळभाज्या  खा.

*५)*  सकाळी  ऊठल्यावर  तोंडातील  लाळ  सर्व  डागांवर  चोळून  लावा.  तोंड  धुण्यापूर्वीची  लाळ  पाहिजे.  हा  जबरदस्त  उपाय  आहे.

*६)*  कोरफड  पानातील  गर  लावा.

*७)*  आवळा  रस /  पदार्थ  घ्या.

*८)*  डागांवर  कच्च्या  पपईचा  रस  लावा.

*९)*  कडुलिंबाची  पाने  आंघोळीच्या  पाण्यात  टाकून  पाणी  उकळवून  घ्या.  नंतर  त्याच  पाण्याने  आंघोळ  करा.  मात्र  साबण  वापरू  नका.

🌺🌺🌺े


     #     *आरोग्य   संदेश*     #


करा  योग,  पळतील  रोग. संपतील  भोग.

🍲 आहार तज्ञ - ऋजुता दिवेकर यांच्या मते  आहाराविषयीच्या संकल्पना.


🍲  *नियोजनबद्ध आहार कोणता?*


आपला भारतीय संस्कृतीतील आहार योग्य आहे. भाजी, पोळी, भात, आमटी, पोहे, उपमा हे पदार्थ अतिशय पौष्टिक आहेत. आपण आपला आहार सोडून अन्य पदार्थांचे पर्याय शोधतो. म्हणून खाद्यसंस्कृती बदलते आहे. आपले वेगळेपण आपणच जपले पाहिजे. आपल्या चौरस आहाराची किंमत आपल्यालाच समजत नाही, याची खंत आहे.

🌺🌺🌺े


🏃 *वाढलेली चरबी कशी कमी करावी?*


आपल्या खाण्या-पिण्याला शिस्त असेल, तर चरबी वाढणार नाही. वाढली तरी कमी होण्यासही मदत होईल. सलग ३० मिनिटे एका जागेवर बसू नका. आपण शरीराचा पुरेसा वापर करीत नाही म्हणून चरबी वाढते. दरवर्षी अर्ध्या किंवा एक किलोने वजन वाढते. वजन वाढते, याचा अर्थ आपण आळशी होत आहोत, हे समजून घ्या. म्हणून गरज आहे ती `मूव्ह मोअर अँड सिट लेस` या मंत्राची.

🌺🌺🌺े


🍇 *कोणती फळे खावीत?*


आंबा, केळे, सीताफळ, चिकू आणि द्राक्ष ही फळे प्रत्येक भारतीयाच्या आहारात आवर्जून आलीच पाहिजेत. आरोग्यासाठी केळे हे सर्वोत्तम असल्याचा दुजोरा आता जगभरातून मिळत आहे. बाळाच्या आहारातही आईच्या दुधानंतर फळांमध्ये केळ्याचाच समावेश होतो.


◆ *मधुमेहासाठी आहार कसा असावा?*


खरं तर मधुमेहींनी जे पदार्थ खाल्ले पाहिजेत, तेच पदार्थ डॉक्टर टाळण्यास सांगतात. मात्र, भात, केळं आणि तुपाचा समावेश आहारात अवश्य असावा. दोन जेवणांमध्ये फार अंतर ठेऊ नये, व्यायाम भरपूर करावा आणि अगदी झोपेपर्यंत टीव्ही पाहणे टाळावे.

🌺🌺🌺े


◆ *शुगर-फ्रीचा वापर करावा का?*


शुगर फ्री आहारातून वर्ज्यच करा. आहारात जेवढी साखर आवश्यक असते, तेवढी खावी. लाडू, हलवा यासारख्या घरी बनणाऱ्या गोड पदार्थांत वापरली जाणारी साखर आरोग्यासाठी चांगली असते. ऊस आणि गूळ यांना एकमेकांशी रिप्लेस करू नये. आवश्यकतेनुसार पदार्थात साखर किंवा गुळाचा वापर करावा. शरीरातील उष्णता वाढवायला गुळाची मदत होते.

🌺🌺🌺े


◆ *वाढतं वजन आणि ताण यांचा संबंध कसा आहे?*


वाढत्या ताणामुळे वजन वाढतं. फर्गेट, फर्गिव्ह आणि फॉर्वर्ड या सूत्रानुसार जीवन जगायला सुरवात केल्यास आयुष्यातील तणाव कमी होतील.

🌺🌺🌺े


● *कडधान्य कशी खावीत..*


आपण उसळ करताना कडधान्य शिजवून घेतो. त्यामुळे मोड आलेली कडधान्ये कच्ची कशासाठी खायची? ती उकडून, उसळ करून खाणेच योग्य.


● *जेवणात कोणते तेल आणि किती वापरावे?*


शेंगदाण्याचे घाण्यावरून करून आणलेले तेल स्वयंपाकासाठी सर्वोत्तम आहे. शंभर ग्रॅम शेंगदाण्याचे २५ ते ३० टक्के तेल निघते. बाकी चोथा वाया जातो. तेल बनविण्याची पारंपरिक पद्धत अतिशय शुद्ध आहे. आहारात तेल बदलण्याची गरज नसते. पिशव्या किंवा डब्यांमध्ये मिळणारे आणि हृदयाच्या आकाराचे चित्र डब्यांवर दिसणारे तेल आरोग्याला योग्य नाही. तेल जेवढे वापरावेसे वाटते, तेवढे वापरावे. लोणचे, तळलेला पापड, भजी हे पदार्थ आहारात आलेच पाहिजेत. जास्त तेल पोटात जाईल, म्हणून ते खाणे टाळू नये.

🌺🌺🌺े


🚫 *आहारातून ड जीवनसत्त्व कमी झाल्यास काय होते?*


शरीरात हवे असलेले फॅट मिळत नाहीत, म्हणून ड जीवनसत्व कमी होते. वेळेवर त्यावर उपाय न केल्यास हाडे दुखतात, केस गळतात, त्वचेवर डाग पडतात. मधुमेह किंवा कॅन्सर होण्यापर्यंत ही पातळी जाऊ शकते.


*आजकाल बिझी रुटीनमुळे व्यायाम करणे अनेकांना शक्य होत नाही. व्यायामाला दुसरा काही पर्याय आहे का?*


आजच्या युगात आपण नवीन गाडी घेतली, तरीसुद्धा ती नियमितपणे चालवतो. बाहेरगावी गेलो, तरी शेजारी किंवा नातेवाईकांना गाडी सुरू ठेवायला सांगतो. व्यायामाचेसुद्धा तसेच आहे. व्यायामाला कोणताही पर्याय नाही, तो नियमितपणे केलाच पाहिजे. अंग दुखतं, म्हणून व्यायाम करत नाही, अशी सबब अनेक जण देतात. पण खरे तर व्यायाम करत नाही, म्हणून अंग दुखतं. व्यायाम करण्यासाठी आठवड्यात फक्त १५० मिनिटे लागतात. आठवड्याच्या व्यायामाचे नीट प्लानिंग करून ते वेळापत्रक पाळले जायला हवे. व्यायाम अनेकदा उद्यावर ढकलला जातो, त्याचं योग्य नियोजन होत नाही, त्याचं गांभीर्य लोकांच्या लक्षात येत नाही.

🌺🌺🌺े


✌ *दोन- दोन तासाने खा, असे सांगितले जाते. हे योग्य की अयोग्य?*


सकाळी उठल्या उठल्या आपण चहाने सुरुवात केली, तर दिवसभराची भूक मरते आणि दिवसभराचे रुटीन बिघडते. दोन- दोन तासाने खावे. सकाळी उठून एखादं केळ खाल्लं की, आपण नंतर नीट नाश्ता करू शकतो. सकाळी नाश्त्याला डोसा, घावन, थालीपीठ असं खावं. त्यानंतर जेवणाआधी पन्हं, कोकम सरबत यासारखं पेय घेऊन त्यानंतर आपण नियमित जेवण घेऊ शकतो. जेवताना शक्यतो पाणि पिऊ नये,जेवणाच्या अर्धा तास आधी एक ग्लास पाणि प्यावे व जेवणानंतर एक तासाने पाणि प्यावे.त्यानंतर मध्ये एखाद- दुसरं फळ, संध्याकाळी चार ते सहाच्या मध्ये पुन्हा सकाळच्या नाश्त्याप्रमाणे आहार घेतला की, आपल्याला रात्री फार भूक लागत नाही. मग रात्री पेज किंवा भात खावा, म्हणजे आपल्याला शांत झोप लागू शकते.


🍚 *घरी केलेले चिवडा, लाडू खाण्याची योग्य वेळ कोणती?*


चिवडा आणि लाडू आपण कधीही खाण्यासाठीच तयार करून ठेवतो. चिवड्यासारखी व्हर्सेटाइल गोष्ट कोणतीच नाही. चिवडा कशातही मिक्स करून खाऊ शकतो, त्यामुळे चिवडा कोणत्याही वेळी खाता येईल. लाडूसुद्धा संध्याकाळी ५-६च्या आसपास किंवा सकाळी नाश्त्यालासुद्धा लाडू चांगला.

🌺🌺🌺े


👨👩 *वाढत्या वयाबरोबर कसा व्यायाम करावा ?*


वयानुसार आपलं शरीर बदलतं, पण ते बिघडू देऊ नये. आपलं रुटीन नियमित फॉलो केलं पाहिजे. आठवड्याला १५० मिनिटे व्यायाम केला, तर ते कोणत्याही वयाला चालतं. वय वाढलं म्हणून व्यायाम कमी करण्याची गरज नाही.


💧 *सकाळी उठून गरम पाणी प्यायल्याने चरबी कमी होते, असा समज आहे. यात किती तथ्य आहे?*


सकाळी उठल्यावर आवड म्हणून गरम पाणी पिण्यास काहीच हरकत नाही. पण त्यामुळे चरबी अजिबात कमी होत नाही. सकाळी उठल्यावर साधं, माठाचं किंवा गरम कोणतेही पाणी आपण पिऊ शकतो.


🍲 *साखरेऐवजी गूळ वापरल्याने फायदा होतो का ?*


प्रत्येक गोष्टीचा एक विशिष्ट गुणधर्म असतो. त्यामुळे ज्या गोष्टीत साखर वापरण्याची गरज आहे, त्यात साखर वापरली पाहिजे आणि ज्या गोष्टीत गूळ वापरण्याची गरज आहे, त्यात गूळच वापरला पाहिजे. अन्यथा पदार्थाची चव बिघडते. साखर ही चांगलीच आहे. उगाच साखरेच नाव वाईट आहे. साखरेने उष्णता कमी होते, तर गुळाने उष्णता वाढते. त्यामुळे आपण पदार्थानुसार साखर किंवा गूळ वापरावा,

🌺🌺🌺े


🙆 *केस, त्वचेसाठी काय सल्ला.*


केस गळण्यापासून वाचण्यासाठी तसेच तजेलदार त्वचेसाठी आहारात भात, नारळ, तूप यांचा समावेश हवा. आहारामध्ये हळदीचा समावेश असण्याची गरज आहे. हळद केसांच्या वाढीसाठी फायदेशीर आहे.


🌞 *आपला दिवस कसा असतो?*

मी ज्या शहरात असेन, त्यानुसार दिवस प्लॅन करते. ऋतूमानानुसार आणि स्थानिक पदार्थांना आहारात प्राधान्य देतेत. रोज सकाळी पोहे खाते. सध्या उन्हाळ्यामुळे कोकम आणि पन्हं घेते. जे आवडतं, तेच पदार्थ खाते. जे पदार्थ शरीराला लागतात, ते आवर्जून खाते. कारण, आपण जे खातो, तेच आपल्या चेहऱ्यावर दिसते.


🍌 *फळ किंवा सुका मेव्याने दिवसाची सुरुवात करा*


🍲 *नाश्त्याला पोहे, उपमा, शिरा खा*


🍷 *जेवणापर्यंतच्या वेळेत सरबत घ्या*


🍎 *जेवणानंतर एखादे फळ खा*


🍲 *संध्याकाळी गूळ, तूप, पोळी किंवा फोडणीचा भात*


😇  *रात्री   ८.३०  च्या दरम्यान हलका आहार घ्या*


हलका आहार घेतल्याने झोप चांगली लागते आणि दुसऱ्या दिवशी व्यायाम करण्यास उत्साह राहतो.

🌺🌺🌺े


*आहारातून  उपचार*


पुढील  आजार  झाल्यास  त्यांच्या  खाली  दिलेले  अन्नपदार्थ  खा.  आजार  लवकर  बरे  होतील.


*१)  आम्लपित्त :-*

काळी  मनुका,  आलं,  थंड  दुध,  आवळा, जिरे  खा.


*२)  मलावरोध  :-*

पेरु,  पपई,  चोथा /  फायबरयुक्त  असलेले  अन्न,  दुध + पाणी,  कोमटपाणी ,  त्रिफळा  चूर्ण  घ्या.  पोटाचे  व्यायाम  करा,  टाँयलेटला  बसल्यावर  हनुवटी  प्रेस  करा.  लवकर  पोट  साफ  होते.


*३)  हार्टअटैक / ब्लॉकेज :-*

लसूण,  कांदा,  आलं  खा.  रक्ताच्या  गाठी  होत  नाहीत.  रक्ताभिसरण  उत्तम  होते.


*४)  डिसेन्टरी / जुलाब :-*

कापूर  +  गुळ  एकत्र  करून  खा.  त्यावर  पाणी  प्या.  लगेच  गुण  येतो.


*५)  खोकला :-*

२ / ३   काळीमिरी  चोखा.  दिवसातून  तीन  वेळा.  खोकला  थांबतो.


*६)  मुळव्याध :-*

नारळाची  शेंडी  जाळून  राख  ताकातून  दिवसातून  २ / ३  वेळा  घ्या.  चांगला  गुण  येतो.  रामदेव  बाबांचा  उपाय  आहे.


*७)  दारूचे  व्यसन :-*

वारंवार  गरम  पाणी  प्या.  तसेच  दारू  पिण्याची  आठवण  येईल  त्यावेळी  जरूर  गरमच  पाणी  प्या.  २ / ३  महीन्यात  दारू  सुटेल.


*८)  डोळे  येणे :-*

डोळ्यांना  गाईचे  तुप  लावा.  आराम  पडेल.  कापूर  जवळ  ठेवा.  संसर्ग  वाढणार  नाही.


*९)  स्टोन :-*

पानफुटीची  पाने  खा.  कुळीथ  भाजी  खा.  भरपूर  पाणी  प्या.  


*१०)   तारूण्यासाठी :-*

भाज्यांचा  रस,  आरोग्य  पेय,  फळे  खा. गव्हांकुराचा  रस,  Green  Tea  ,प्या.

🌺🌺🌺े


    📢     *आरोग्य  संदेश*    🔔


*संतुलित  आहारात  उपचार  आहेत खरे, सर्वच    आजार    नक्कीच   होतील  बरे.*

  


*आर्टीकल जरा मोठे आहे ,पण जीवनावश्यक आहे*🙏🏼🙏🏼

🌺🌺🌺े


स्रोत - आयुर्वेदाचा शोध लावणारे आणि जगातील पहिली शस्त्रक्रिया करणारे ऋषी सुश्रुत आणि वागभट्ट यांचा ग्रंथावर आधारित.

संकलन गजानन गोपेवाड

शुक्रवार, २६ मार्च, २०२१

होळी निमित्त लेख गजानन गोपेवाड यांचा

 ✍️http://www.publicpanchanama.com/2021/03/blog-post_245.html






🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


          *उप संपादक*

      *विलास मोहिनकर*

होळी निमित्त लेख गजानन गोपेवाड

 ▪️होळी सण साजरा करताना काळजी घ्यावी- अग्निपंख शैक्षणिक समुह महाराष्ट्र राज्य यांचे आवाहन

 https://www.purogamisandesh.in/news/26370

👆👆👆👆👆👆👆👆👆

✒️गजानन गोपेवाड (अग्निपंख शैक्षणिक समुह महाराष्ट्र राज्य)

---------------------------------------------

🔹पुरोगामी संदेश न्युज नेटवर्क🔹


जलसाक्षरता लेख गजानन गोपेवाड

 जागतिक जलदिन, 

मार्च 22, 2021.

*"वाचवाल तर वाचाल, अन्यथा नष्ट व्हाल! "*

काय वाचवाल, 

पाणी, 

(Water)

______________

या वर्षाच्या २९ व्या वर्धापनदिनानिमित्तची जलदिनाची मध्यवर्ती विषय -संकल्पना आहे, *" पाण्याचे मोल म्हणजेच पाण्याला मोल देणे "*

( Valuing Water) होय. 

22 मार्च 1993 रोजी, संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेने पहिला *"जागतिक जलदिन "* साजरा केला. तेंव्हापासून दरवर्षी संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक जलविकास अहवालाशी सुसंगत असलेली, वेगळी संकल्पना वापरण्याची पध्दत रूढ झाली आहे. 2020 ची संकल्पना होती, *" पाणी आणि हवामान बदल "*. कारण हवामान बदलांविरूध्द लढण्यासाठी पाण्याची मदत होऊ शकते. जलदिनानिमित्त सर्वांनी जलसाक्षर होऊन जलसंवर्धनासाठी योग्य त्या उपाययोजना करणे ही काळाची गरज आहे. कारण ' जल है तो कल है और कल है तो हम है!' 

पिण्यायोग्य म्हणजेच गोड्या पाण्याचे निसर्गातील प्रमाण अत्यल्प आहे. त्याचा वापर काटकसरीने करणे, स्त्रोतांचे संवर्धन करणे अगत्याचे ठरते. 

पिण्यायोग्य पाण्याची कमतरता यासाठी की पृथ्वीवर पाण्याचा साठा पुष्कळ आहे. तो सर्वच साठा मानवासाठी उपयोगाचा नाही. पृथ्वीवरील पाण्यापैकी सुमारे 97 टक्के पाणी सागरी पाण्याच्या स्वरूपात आहे. म्हणजेच ते पाणी क्षारयुक्त आहे. केवळ 2 टक्के पाणी धृव प्रदेशातील बर्फ रूपात आहे. तर उरलेले 1 टक्का जेमतेम पाणी नद्या, नाले, विहिरी, तलाव, सरोवरे व भूगर्भात गोड्या पाण्याच्या स्वरूपात आहे. याच 1 टक्का पाण्यावर मानवाचे भौतिक, संस्कृतीमधील सर्व चलनवलन अवलंबून आहे. या पाण्याशिवाय मानवाच्या भौतिक प्रगतीचे एकही पाऊल पुढे पडू शकत नाही. तथापि, मानवी जीवनास व प्रगतीस आवश्यक असलेले हे पाणी झपाट्याने प्रदूषित होत आहे. पृथ्वीवरील सर्व प्रकारचे जलप्रदूषण हीच मानवाची मोठी, औद्योगिक व सांस्कृतिक समस्या म्हणून उभी राहिली आहे. 

ग्रीक तत्ववेत्ता थेलीस म्हणतो, " सगळे पाण्यातून येते आणि पुन्हा पाण्याशीच एकरूप होऊन जाते. " अन्न, वस्त्र व निवारा या उपभोग्य वस्तूंची निर्मिती जलस्त्रोतांवर अवलंबून असते. तर उपभोगांतून निर्माण होणारे उत्सर्जित पदार्थ वाहून नेण्याचे कामही पाण्यालाच करावे लागते. 

यंदा कडक उन्हाळ्यामुळे आपल्यांपुढे पाणी टंचाईचे संकट उभे राहण्याची शक्यता असल्याने उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून त्याची बचत करणे, लिकेज, नासाडी थांबवणे अत्यावश्यक आहे. 

नेमकी गरजेपुरतेच आवश्यक पाणी वापरून, बचत व संवर्धन केले तरी खूप काही साध्य होईल. जागतिक तज्ञांच्या मते तिसरे महायुद्ध पाण्यासाठी होईल, म्हणून पाणी हे जीवन हे जाणून त्याचे जतन व काटकसरीने वापर हा रामबाण उपाय होय. 

पाणी पंचायत या जागतिक संकल्पनेचे अध्वर्यू तथा थोर तत्वज्ञ, पाणी शास्त्रज्ञ, भारतातील प्रथम व्यक्तीमत्व म्हणून जगद्विख्यात असलेले कै विलासराव साळुंखेजी! जे आम्हांस पूज्य दैवत व स्फूर्ती, प्रेरणादायी असून त्यांचे यांतील महान् कार्याचे स्मरण झाल्याशिवाय राहत नाही. 

श्री विलासराव साळुंखे यांनी 1972 ते 2002 या तीन तपांच्या सातत्यपूर्ण अनेक प्रयोग व शोध करून, पाण्याचे समन्यायी वाटप ही संकल्पना सर्व जगमान्य केली. जलसंपत्ती ही समाजाची सामुहिक संपत्ती आहे, आणि पाण्याचे वाटप हे सर्वांना समन्यायानं व्हावं यासाठी त्यांनी स्वतःचे संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. 

जगाचे नाक असलेल्या, हेरिटेज संस्था गव्हमेंट काँलेज आँफ इंजिनियरिंग, पुणे ची प्रोफेसरशीपचा 1972 च्या देशव्यापी भयंकर दुष्काळात, मोठ्या पदाची नोकरीचा त्याग करून, मानव जातींसाठी अनन्यसाधारण आदर्श प्रस्थापित केला. 

आज तोच त्यांचा वारसा त्यांच्या सहचारिणी कल्पनाताई साळुंखेजी, ग्रामगौरव प्रतिष्ठान तथा पाणी पंचायतच्या माध्यमातून अविरतपणे सर्वदूर पोहोचवत आहेत. सेंद्रिय शेती हा एक महत्त्वाचा भाग म्हणून त्यावरही एकाग्रतेने कृतीशील असून, राज्यातील, देशातील हजारो लाभार्थी शेतकर्‍यांच्या त्या अधिकार वाणीने मार्गदर्शक म्हणून वंदनीय आहेत. 

हेच आजचे जागतिक जलदिनाचे संक्षिप्त चिंतन ठरावे!           


गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र

गुरुवार, २५ मार्च, २०२१

चला जाऊ फुलांच्या जगतात संकलन गजानन गोपेवाड


 









जाऊ फुलांच्या जगतात संकलन गजानन गोपेवाड


 





मादागास्कर लेख गजानन गोपेवाड


_______________________________

*🖥️✒️संकलन✒️💻*

गजानन गोपेवाड 

~==========================~


*नवदेशांचा उदयास्त : मादागास्करचे जैववैविध्य*

  


मादागास्कर हा स्वायत्त देश म्हणून अस्तित्वात आल्यावर १९६० साली त्यास संयुक्त राष्ट्र संघटनेचे सदस्यत्व मिळाले. स्वातंत्र्यानंतरच्या मधल्या दहा-बारा वर्षांत मादागास्करमध्ये माक्र्सवादी सरकारच्या काळात अर्थव्यवस्था गडगडली. दिवाळखोरीत निघालेल्या या देशाच्या सरकारवर पुढे २००४ मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने काही आर्थिक बंधने लादून बरीचशी कर्जे माफ केली. सध्या मादागास्करची अर्थव्यवस्था विविध शेतमाल आणि खनिजांच्या निर्यातीवर अवलंबून आहे. मादागास्कर व्हॅनिलाचा सर्वात मोठा जागतिक पुरवठादार आहे. त्याशिवाय येथून कॉफी, लवंगा आणि मासे यांची निर्यात होते. खनिजांपैकी कोबाल्ट आणि निकेल यांच्या निर्यातीतूनही या देशाला चांगले उत्पन्न मिळते. मादागास्करमधील सध्याचे सरकार अमेरिका, जपान यांच्या साहाय्याने काही खाणींचे आधुनिकीकरण करून निर्यात वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे.


सुमारे अडीच कोटी लोकसंख्या असलेल्या मादागास्करमध्ये ८५ टक्के लोक ख्रिस्ती धर्मीय, तर आठ टक्के इस्लाम धर्मीय आहेत. फ्रेंच, इंग्रजी या मादागास्करच्या राजभाषा असल्या, तरी तेथील स्थानिक मालागासी भाषा अधिक प्रचलित आहे. अंतानानारिवो हे राजधानीचे शहर येथील सर्वाधिक लोकसंख्येचे औद्योगिक शहर आहे.

मादागास्करचे खरे वैशिष्ट्य तेथील अनन्य जैववैविध्यात आहे. इथे असलेल्या वनस्पती आणि कीटक, सरपटणाऱ्या प्राण्यांपैकी ७५ टक्के प्रजाती दुर्मीळ आहेत, त्या अन्यत्र कुठेही आढळत नाहीत! या जैव प्रजातींचा अभ्यास करण्यासाठी तसेच पर्यटनाच्या हेतूनेही मोठ्या संख्येने पर्यटक मादागास्करला येत असतात. येथील सुमारे १२ हजार वनस्पती प्रजाती जगात अन्यत्र आढळत नाहीत. त्यामध्ये १६५ प्रकारचे पामवृक्ष आहेत. रविनाला या पामवृक्षाचे चित्र मादागास्करचे राष्ट्रीय बोधचिन्ह आहे आणि ते त्यांच्या राष्ट्रीय ध्वजावरही दिसते. काळी-पांढरी चक्रे असलेल्या लांब शेपटीचे लिमूर (चित्र पाहा) आणि त्याच्या ९६ उपजाती ही मादागास्करची खासियत! टेनरेक हा काटेदार उंदीर, चमकणारे सरडे, २७० जातींचे सरपटणारे प्राणी हे जगात मादागास्करशिवाय अन्यत्र आढळत नाहीत. मात्र, अलीकडे मादागास्करचे हे प्राणिवैभव शिकार आणि तस्करीमुळे कमी होत चालले आहे.


~=========================~


════════════════════


व्दिपद प्रमेय गजानन गोपेवाड

 

▬▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬


══════════════════

______________________________

संकलन गजानन गोपेवाड 

~==========================~


*कुतूहल : द्विपद प्रमेय*

 

~प्रा. सलिल सावरकर

-


गणितातील प्रसिद्ध प्रमेयांच्या मालिकेतील एक प्रमेय म्हणजे बीजगणितातील द्विपद प्रमेय (बायनॉमिअल थिअरम)! ‘अ’ आणि ‘ब’ या कोणत्याही दोन पदांसाठी (अ+ब)२ = अ२ + २अब + ब२, हे सूत्र आपण शालेय बीजगणितात शिकतो. (अ+ब)(अ+ब) हा गुणाकार सोडवून सदर सूत्र सिद्ध होते. तसेच (अ+ब)(अ+ब)(अ+ब) असा गुणाकार म्हणजेच (अ+ब)३ करून अ३ + ३अ२ब + ३अब२ + ब३ हे सूत्र मिळेल; (अ+ब)४ = अ४ + ४अ३ब + ६अ२ब२ + ४अब३ + ब४ हे सूत्रही मिळू शकते. जर ‘न’ हा कोणताही धन पूर्णांक असेल तर (अ+ब)न साठी (अ+ब) या राशीचा तिच्याशीच ‘न’वेळा गुणाकार करून आवश्यक सूत्र नक्कीच मिळवता येईल.

तथापि, या वेळखाऊ मार्गाऐवजी एखादे सर्वसमावेशक सूत्र तयार करता येईल का? याचे उत्तर म्हणजे (अ+ब)न, याचे सूत्र द्विपद प्रमेय हे महत्त्वाचे प्रमेय देते. त्याच्या विविध सिद्धता न देता ते सोप्या तºहेने समजून घेऊ. त्यासाठी वरील तीन सूत्रांकडे पाहा. त्यांच्यात उजवीकडे असलेल्या पदांची संख्या ही डावीकडील घातांकापेक्षा एकने जास्त आहे, तसेच उजवीकडील पदांमध्ये ‘अ’चा घातांक पदागणिक एकेक कमी, तर ‘ब’चा घातांक एकेक वाढतो आहे. त्यामुळे (अ+ब)न च्या सूत्रासाठी आता फक्त प्रत्येक पदाचे सहगुणक हवे आहेत. त्यासाठी पिंगल (इ.स.पूर्व २००) यांनी दिलेला आणि आता ‘पास्कल-त्रिकोण’ नावाने संबोधला जाणारा आकृतीत दाखवलेला प्रस्तार पाहावा.


या आकृतिबंधात डावीकडील आणि उजवीकडील तिरक्या रेषांवर १ आहे; तर इतर कोणताही आकडा त्याच्या डोक्यावरच्या उजवी-डावीकडील दोन आकड्यांच्या बेरजेइतका आहे. यात तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या ओळीतील आकडे हेच क्रमाने (अ+ब)२, (अ+ब)३ आणि (अ+ब)४ यांच्या सूत्रांतील सहगुणक (कोइफिशिअंट्स) आहेत. यावरून (अ+ब)५ = अ५ + ५अ४ब + १०अ३ब२ + १०अ२ब३ + ५अब४ + ब५ हा विस्तार समजेल. आकृतीतील प्रस्तार हवा तितका वाढवून ‘न’च्या कोणत्याही किमतीसाठी (अ+ब)न चे सूत्र लिहिणे सहजसाध्य आहे.

द्विपद प्रमेयाचा वापर राष्ट्रीय अर्थस्थितीचे मापन, अभियांत्रिकी प्रकल्पाचा खर्च व वेळ यांचा अंदाज घेणे, तसेच हवामानाचे भाकीत वर्तवणे अशा अनेक महत्त्वाच्या कार्यांत केला जातो.





~==========================~

*📱गणित 📱*

▬▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬


════════════════════

नाडि परिक्षा विज्ञान

 ▬▬▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬▬

     


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

═══════════════════════

📙 *नाडीपरीक्षेने काय समजते ?* 

***********************************

नाडि याचा अर्थ शुद्ध रक्त वाहून नेणारी नलिका अर्थात रोहिणी. छातीमध्ये डाव्या बाजूला हृदय असते. हृदयाच्या आकुंचन प्रसरणामुळे सर्व शरीरभर रक्ताचे वहन होत असते. रोहिण्यांद्वारा हृदयातील शुद्ध रक्त संपूर्ण शरीरभर पोहोचवले जाते. साहजिकच रक्त दाबाखाली वाहत असते. शरीरातील सर्वच राहण्यांमध्ये हृदयाच्या आकुंचनाबरोबर रक्तप्रवाहानुरुप लहरी किंवा कंपने निर्माण होतात. बोटाने आपण रोहिणीला स्पर्श केल्यास ती वरखाली होते आहे असे जाणवते. बोटांनी नाडीचा अभ्यास करणे यालाच नाडीपरीक्षा असे म्हणतात. 


सामान्यतः मनगटामध्ये अंगठ्यापासून सरळ खालच्या रेषेत दोन बोटांनी स्पर्श केल्यास नाडीची परीक्षा करता येते. अर्थात शरीराच्या पाय, मांडी, मान, दंड अशा इतर भागातील रोहिण्यांचीही या पद्धतीने तपासणी करता येते. परंतु सामान्यत: मनगटातच नाडीची तपासणी करतात.


नाडीची तपासणी करताना नाडीचा दर, दाब, ताण नियमितता आदी गोष्टींची नोंद घेतात. निरोगी माणसाच्या नाडीचा दर मिनिटाला ६० ते १०० इतका असतो. रक्तक्षय, बेरीबेरी, थायरॉईड ग्रंथीचे काही रोग यांत हा दर खूप वाढतो. खूप व्यायाम केल्यानंतर किंवा तापातही नाडीचा दर वाढतो. हृदयाच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम झाल्यास नाडीचा दाब, ताण कमी होतात. हृदयाच्या झडपांच्या आजारात नाडीचा दाब खूप वाढतो. रक्तदाबाच्या तपासणीतही नाडी तपासावी लागते.


 थोडक्यात सांगायचे झाले तर शरीराच्या आरोग्याचा आरसा म्हणजे नाडी. हृदयाच्या कार्याविषयी तर या तपासणीमुळे माहित मिळतेच, पण 'सर्व शरीराची नाडी' ही या नाडीपरीक्षेने आपल्या हातात येते ! हृदयाचे कार्य थांबले तर नाडी हाताला जाणवत नाही.



स्त्रोत- विज्ञान व दिनविशेष फेसबुक पेज

═══════════════════════


═══════════════════════


═══════════════════════

बुधवार, २४ मार्च, २०२१

उषा मेहता भारतीय क्रांतिकारी गजानन गोपेवाड लेख

 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿

*🇮🇳🇮🇳गाथा बलिदानाची*🇮🇳🇮🇳

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

     

                  *उषा मेहता*                                                                  

            (भारतीय क्रांतिकारक)                                                                            *जन्म : २५ मार्च १९२०*                                                              *मृत्यू : ११ ऑगस्ट २०००*                                                            


       छोडो भारत आंदोलनातील सक्रिय स्वातंत्र्यसेनानी व प्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्त्या. त्यांचा जन्म गुजरातमधील सुरतजवळील सारस या गावी झाला. वयाच्या पाचव्या वर्षी साबरमती आश्रमात त्यांनी पहिल्यांदा गांधीजींचे दर्शन घेतले. यानंतर त्यांच्या गावानजीक गांधीजींनी घेतलेल्या शिबिरात त्या सहभागी झाल्याने महात्मा गांधीजींच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव पडला. त्यांनी लहानपणीच स्वातंत्र्यआंदोलनात सहभागी होण्याचा व खादीची वस्त्रे परिधान करण्याचा संकल्प केला. वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत सायमन कमिशनच्या विरोधी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला (१९२८).


त्यांचे प्राथमिक शिक्षण खेडा, भडोच येथे झाले. चांदरामजी हायस्कूल, मुंबई येथे माध्यमिक शिक्षण झाले. १९३५ मध्ये त्या मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्यानंतर मुंबईच्या विल्सन महाविद्यालयात त्यांनी पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला. उषा मेहतांचे वडील सरकारी सेवेत न्यायाधीश असल्याने ते त्यांना स्वातंत्र्यआंदोलनात सहभागी होण्यास प्रत्यक्षपणे प्रोत्साहन देऊ शकत नव्हते. पुढे वडिलांच्या निवृत्तीनंतर (१९३०) त्यांचे कुटुंब मुंबईत स्थलांतरित झाले (१९३२) व त्या स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी होऊ लागल्या. स्वातंत्र्यचळवळीतील इतर मुलामुलींसोबत त्या गुप्तपत्रके वाटत व इतर कार्यांतही भाग घेत. १९३९ साली त्यांनी तत्त्वज्ञान विषयात प्रथमश्रेणीत पदवी प्राप्त केली. पुढे कायदेविषयक पदवीकरीता प्रवेश घेतला, तथापि १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात सहभागी झाल्याने त्यांचे शिक्षण थांबले. गांधीवादी जीवनशैलीचे अनुकरण करून त्यांनी अत्यंत साधे राहणीमान स्वीकारले.


दुसऱ्या महायुद्धापासून भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाला वेगळीच कलाटणी मिळाली होती. भारतीय जनतेला न विचारता व्हाइसरायने परस्पर भारताला युद्धात खेचल्याच्या निषेधार्थ सर्वत्र ब्रिटिशांविरुद्ध संताप व्यक्त होत होता. महायुद्ध सुरू झाल्यावर काँग्रेस मंत्रिमंडळांनी राजीनामे दिले. त्यातच १९४० मध्ये मुस्लीम लीगने लाहोर येथील आपल्या अधिवेशनात द्विराष्ट्रवादाच्या आधारावर देशाच्या फाळणीची मागणी केली. यावेळी जागतिक युद्धपरिस्थिती ब्रिटनच्या दृष्टीने फारच बिकट झाली होती. १९४१ च्या अखेरीस अमेरिका आणि चीन या राष्ट्रांनी हिंदी जनतेचे युद्धात सहकार्य मिळविण्यासाठी हिंदुस्थानला भरीव राजकीय सुधारणा देण्याबाबत आग्रह धरला होता. तेव्हा चर्चिल मंत्रिमंडळाने सर स्टॅफर्ड क्रिप्स यांना वाटाघाटीसाठी भारतात धाडले. क्रिप्स योजनेमुळे देशातील कोणत्याही प्रांताला किंवा देशी संस्थानिकाला फुटून निघण्याचा अधिकार मिळणार असल्याने देशाचे विघटन होण्याचे संकट उभे राहिले. यामुळे भारताच्या अखंडतेला धोका निर्माण होणार असल्याने गांधीजींनी ही योजना फेटाळली व ब्रिटिशांनी या देशातून ताबडतोब चालते व्हावे, अशी मागणी केली. ७ आणि ८ ऑगस्ट १९४२ मध्ये मुंबईस भरलेल्या काँग्रेस समितीसमोर स्वातंत्र्याचा ठराव मांडण्यात आला आणि गांधीजींच्या नेतृत्वाखाली जनआंदोलन सुरू झाले.


९ ऑगस्ट १९४२ रोजी ‘छोडो भारत’ आंदोलनाची सुरुवात झाली. महात्मा गांधी व इतर सर्व महत्त्वाच्या नेत्यांना अटक करण्यात आली. त्यावेळी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर ज्या स्वातंत्र्यसेनानींनी तिरंगा फडकाविला त्यांत उषा मेहता आघाडीवर होत्या. १४ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबई येथे उषा मेहतांनी बाबुभाई खक्कर, विठ्ठलदास जव्हेरी व शिकागो रेडिओचे संचालक नानक मोटवानी यांच्या सहयोगाने स्वतंत्र भारताचे गुप्त काँग्रेस नभोवाणी केंद्र (काँग्रेस रेडिओ स्टेशन) सुरू केले. यासाठी त्यांना अच्युतराव पटवर्धन, पुरुषोत्तम त्रिकमदास, सुचेता कृपलानी, राम मनोहर लोहिया यांचे सहकार्य मिळाले. या नभोवाणी केंद्रावरून त्या स्वातंत्र्यचळवळीविषयक महत्त्वाच्या बातम्या व इतर माहितीचे निवेदन करत असत. गांधीजी व इतर नेत्यांचे संदेश या केंद्रावरून प्रसारित केले जात. अत्यंत धाडसाने त्यांनी या नभोवाणी केंद्राच्या माध्यमातून स्वातंत्र्यआंदोलनात योगदान दिले. ब्रिटिश पोलिसांना या केंद्राच्या इमारतीची माहिती मिळाली आणि १२ नोव्हेंबर १९४२ रोजी इमारतीला घेराव घालून उषा मेहता व त्यांच्या सहकाऱ्यांना अटक केली. पोलिसांनी सहा महिने त्यांची कसून चौकशी केली. त्या एकमेव महिला कैदी होत्या. या काळात त्यांना एकांतवासाच्या कैदेत ठेवण्यात आले. यानंतर न्यायालयाने त्यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावली (१९४२) व त्यांना येरवडा येथील तुरुंगात ठेवण्यात आले. पुढे  मुंबई प्रांताचे तत्कालीन गृहमंत्री मोरारजी देसाई यांच्या आदेशानुसार त्यांची सुटका करण्यात आली (१९४६). सुटका करण्यात आलेल्या त्या पहिल्या राजकीय कैदी होत्या. मात्र तुरुंगवासात झालेल्या प्रकृतिअस्वास्थ्याचा त्रास त्यांना आयुष्यभर सोसावा लागला.


स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्यांनी महात्मा गांधींच्या विचारांचा प्रसार करण्याचे कार्य सुरू ठेवले. त्यांनी ‘महात्मा गांधींचे राजकीय व सामाजिक विचार’ या विषयावर मुंबई विद्यापीठातून पीएच.डी पदवी प्राप्त केली. मुंबई विद्यापीठात नुकत्याच सुरू झालेल्या नागरिकशास्त्र व राज्यशास्त्र विभागात त्या अधिव्याख्याता, प्राध्यापक, विभागप्रमुख या पदांवर काम करून सेवानिवृत्त झाल्या (१९८०). या दरम्यान आणीबाणीनंतर राजकारणात येण्याची संधी त्यांना मिळाली होती, परंतु त्यांनी शिक्षणक्षेत्रातच राहणे पसंत केले. अध्यापनाबरोबरच व्याख्याने, संशोधन, कार्यशाळा व परिषदा यांमधूनही त्या सक्रिय राहिल्या. नगरपालिका, विद्यापीठे, विद्यापीठ अनुदान आयोग येथील विविध समित्यांवर सदस्य म्हणून त्यांनी काम केले. केंद्रीय लोकसेवा आयोग व गुजरात राज्याच्या कार्यालयीन सुधारणा आयोगाच्याही त्या सदस्य होत्या. विमेन अँड मेन व्होटर्स द १९७७-८० इक्सपेरिमंट (१९८१), गांधीज कॉन्ट्रिब्यूशन टू द इमॅन्स्पिेशन ऑफ विमेन (१९९१), महात्मा गांधी अँड ह्यूमनिझम (२०००) हे त्यांचे उल्लेखनीय ग्रंथ.


गांधी स्मारक निधीसमितीवर अध्यक्ष, गांधीजींचे वास्तव्य राहिलेल्या मुंबईतील मणिभवन या वास्तूत गांधी जीवनदर्शन संग्रहालयाची उभारणी, नवी दिल्ली येथील गांधी पीस फाउंडेशनच्या सदस्या आदी जबाबदारी त्यांनी सांभाळली. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई; मुंबई विद्यापीठ आणि गुजरात विद्यापीठ, अहमदाबाद या विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय डी. लिट्. पदवीने गौरविले. भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान केला (१९९८).


मुंबई येथे त्यांचे निधन झाले.

                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                             🇮🇳🇮🇳🇮🇳 *जयहिंद🇮🇳🇮🇳                              

🙏🙏🙏🙏🙏🙏

संकलन -) गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

भारतरत्न डॉ ऐ पी जे कलाम सरांच्या जीवनील प्रसंग

 थक्क करणारे असे --

ग्रेट डॉ.अब्दुल कलाम यांचे विषयी 🌿🙏🏻


आपल्यापैकी बर्‍याच जणांना विश्वास ठेवणे कठीण होईल.  परंतु हे *कलाम सरांचे सचिव श्री नायर यांनी लिहिले आहे.*


 *अविश्वसनीय आणि धक्कादायक माहिती वाचा.*


 डी. पोधीगाई यांनी श्री पी. एम. नायर यांची मुलाखत प्रसारित केली. (निवृत्त आयएएस अधिकारी जे  डॉ. अब्दुल कलाम सरांचे सचिव होते सर देशाचे राष्ट्रपती असताना.)


 भावनांनी ओथंबलेल्या आवाजामध्ये त्यांनी बोललेले मुद्दे मी थोडक्यात सांगतो.


  श्री नायर यांनी *"कलाम इफेक्ट"* नावाच्या पुस्तकाचे लेखन केले.


 १. अनेक राष्ट्रांना भेट देणाऱ्या राज्य प्रमुखांना भेटवस्तू देण्याची प्रथा असल्याने डॉ कलाम जेव्हा परदेशात गेले तेव्हा त्यांना महागड्या भेटवस्तू मिळत असत.


 ही भेट नाकारणे हा देशाचा अपमान आणि भारतासाठी पेच ठरेल.


 म्हणून, परदेशातुन परत आल्यावर डॉ. कलाम यांनी भेटवस्तूंचे छायाचित्र काढायला सांगितले आणि नंतर कॅटलॉज केले आणि ते संग्रहात सुपूर्द केले.


 त्यानंतर,त्यांनी त्यांच्याकडे पाहिलेच नाही.  राष्ट्रपती भवन सोडताना मिळालेल्या भेटवस्तूंमधुन त्यांनी पेन्सिलही घेतली नाही.


 २. २००२ मध्ये, डॉ. कलाम यांनी पदभार स्वीकारला त्या वर्षी, *रमजान महिना जुलै-ऑगस्टमध्ये आला.*


 राष्ट्रपतींनी इफ्तार पार्टीचे आयोजन करणे ही नेहमीची प्रथा होती.


 *डॉ. कलाम यांनी श्री नायर यांना विचारले की त्यांनी आधीच चांगले आहार घेतलेल्या लोकांना पार्टी का आयोजित केली पाहिजे ?* आणि त्यासाठी किती खर्च येईल हे शोधण्यास सांगितले.

श्री. नायर यांनी सांगितले की यासाठी सुमारे रुपये बावीस लाख रू.खर्च येईल.  


 डॉ. कलाम यांनी त्याला काही निवडक अनाथाश्रमांना अन्न, कपडे आणि ब्लँकेटच्या रूपात दान करण्यास सांगितले.अनाथ आश्रमांची निवड राष्ट्रपती भवनमधील एका टिमवर सोडली गेली होती आणि त्यात डॉ.कलाम यांची कोणतीही भूमिका नव्हती.निवड झाल्यानंतर डॉ. कलाम यांनी श्री नायर यांना त्यांच्या खोलीत येण्यास सांगितले आणि त्यांना एक लाख रुपयांचा धनादेश दिला. ते म्हणाले की आपण त्याच्या वैयक्तिक बचतीतून काही रक्कम देत आहोत आणि ही माहिती कोणालाही दिली जाऊ नये.

श्री नायर यांना इतका धक्का बसला की तो म्हणाला, "सर, मी बाहेर जाऊन सर्वांना सांगेन. लोकांना माहित असावे की येथे असा मनुष्य आहे ज्याने फक्त सरकारचे पैसेच दान केले नाहीत तर तो स्वत: चे पैसेही देत ​​आहे."


 *डॉ. कलाम हे मुस्लिम असूनही त्यांनी राष्ट्रपती असताना इफ्तार पार्टी केली नव्हती.*

*Dr. डॉ. कलाम यांना "येस सर" प्रकारचे लोक आवडत नाहीत*.एकदा जेव्हा मुख्य न्यायाधीश आले आणि काही काळ डॉ. कलाम यांनी आपले मत व्यक्त केले आणि श्री. नायर यांना विचारले,"आपण सहमत आहात?"  श्री नायर म्हणाले "नाही सर, मी तुमच्याशी सहमत नाही ".

 सरन्यायाधीश आश्चर्यचकित झाले आणि त्यांच्या कानावर विश्वास बसला नाही. एखाद्या नागरी सेवकास राष्ट्रपतींशी सहमत नसणे अशक्य होते आणि तेही इतके उघडपणे.

श्री. नायर यांनी त्यांना सांगितले की राष्ट्रपती नंतर त्यांच्याशी का सहमत नाहीत असा प्रश्न विचारतील? आणि जर दिलेले कारण तर्कसंगत असेल तर ते 99% मत बदलतील.


 Dr. डॉ. कलाम यांनी आपल्या नातेवाईकांना दिल्ली येथे येण्याचे आमंत्रण दिले आणि ते सर्व राष्ट्रपती भवनात राहिले. त्यांनी त्यांच्यासाठी जे पैसे भरले होते त्या शहराकडे जाण्यासाठी त्यांच्यासाठी एक बस आयोजित केली.कोणतीही अधिकृत कार वापरली गेली नव्हती.  डॉ. कलाम यांच्या सूचनेनुसार त्यांचा सर्व मुक्काम आणि जेवणाची गणना केली गेली आणि त्यांनी भरलेले बिल 2 लाखांवर आले.

या देशाच्या इतिहासात कोणीही केले नाही.


 आता, *क्लायमॅक्सची वाट पाहा*, डॉ. कलाम यांचा मोठा भाऊ त्याच्याबरोबर संपूर्ण आठवडाभर खोलीत राहिला कारण डॉ. कलाम यांनी आपला भाऊ त्याच्याबरोबर राहावा अशी इच्छा व्यक्त केली.ते गेल्यावर डॉ. कलाम यांना त्या खोलीचे भाडेदेखील द्यायचे होते.


 *कल्पना करा की एखाद्या देशाच्या राष्ट्राध्यक्ष ज्या खोलीत तो राहतो त्या घरासाठी भाडे देत आहे.*


  प्रामाणिकपणा हाताळण्यासाठी खूप जास्त मिळत आहे असा विचार करणार्‍या कर्मचार्‍यांनी हे कोणत्याही प्रकारे मान्य केले नाही !!!.


 कलाम सर जेव्हा कार्यकाळ संपल्यावर राष्ट्रपती भवन सोडणार होते, तेव्हा प्रत्येक स्टाफ सदस्याने जाऊन त्यांना भेट दिली.


 श्री. नायर त्यांच्या जवळ गेले. ते पलंगावर बसले होते. आणि डॉ कलाम यांनी त्यांची पत्नी का आली नाही असे विचारले.  एका अपघातामुळे ती पलंगावर असल्याचे नायर यांनी उत्तर दिले.


 दुसर्‍या दिवशी, श्री नायर यांनी आपल्या घराभोवती बरेच पोलिस पाहिले आणि काय झाले ते विचारले. ते म्हणाले की, भारताचे राष्ट्रपती त्यांच्या घरी त्यांच्या भेटीला येत होते.  ते येऊन आपल्या बायकोला भेटले आणि काही वेळ गप्पा मारल्या.


 श्री नायर म्हणतात की, *कोणत्याही देशाचे कोणतेही अध्यक्ष सरकारी सेवकाच्या घरी भेट देणार नाहीत आणि तेही अशा साध्या बहाण्याने*.


 मला वाटलं मी तुम्हाला माहितीचा तपशील द्यावा कारण तुमच्यातील बर्‍याच जणांनी टेलिकास्ट पाहिली नसेल आणि त्यामुळे ते उपयोगी पडेल.


 *एपीजे अब्दुल कलाम यांचा धाकटा भाऊ छत्री दुरुस्तीचे दुकान चालवतो*


 कलाम यांच्या अंत्यसंस्कारावेळी श्री. नायर जेव्हा त्यांची भेट घेतली तेव्हा श्री. नायर व भाऊ यांच्याबद्दल आदर दर्शवताना त्याने त्यांच्या पायाला स्पर्श केला.


 अशी माहिती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सामायिक केली जावी कारण मुख्य प्रवाहातील मीडिया हे दर्शविणार नाही.


 *डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी मागे ठेवलेली मालमत्ता खालील प्रमाणे होती.*

 _


 4 शर्ट (2 डीआरडीओ गणवेश)

 2500 पुस्तके

 1 फ्लॅट (त्याने दान केलेला आहे)

 1 पद्मश्री

 1 पद्मभूषण

 1 भारतरत्न

 16 डॉक्टरेट

 1 वेबसाइट

 1 ट्विटर खाते

 1 ईमेल आयडी


 त्यांच्याकडे कोणताही टीव्ही, एसी, कार, दागिने, शेअर्स, जमीन किंवा बँक बॅलन्स नव्हते.


*त्यांनी आपल्या गावाच्या विकासासाठी मागील 8 वर्षांची पेन्शन देखील दान केली होती.*


 🌱ते खरे देशभक्त आणि खरे भारतीय होते🌱


 *भारतरत्न डॉ. कलाम -- हा देश कायम तुमचा ॠणी राहील

———————संकलन गजानन गोपेवाड 

🙏🏻🌱🙏🏻

चला जाऊ फुलांच्या जगतात संकलन गजानन गोपेवाड


 धन्यवाद 

जागतिक क्षय दिन लेख गजानन गोपेवाड

 *२४ मार्च*

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

*🔘जागतिक क्षय रोगदिन🔘*

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘

क्षय रोग हा एक जिवाणुजन्य आजार आहे. क्षयरोग हा आजकाल बहुधा पूर्ण बरा होणारा आजार आहे. एके काळी हा रोग दुर्धर समजला जाई. सामान्यतः या आजाराला टीबी (ट्युुबरक्युलॉसिस) म्हणून ओळखले जाते. हा आजार 'मायकोबॅक्टेरिया' या प्रकारच्या जिवाणूंमुळे होत असतो. त्यातील मुख्यत्वे 'मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलॉसिस' या प्रकारामुळे माणसाला क्षयरोग होतो. यात मुख्यतः ७५% रुग्णांमध्ये फुफ्फुसांना बाधा होत असते. काही रुग्णांमध्ये फुफ्फुसेतर अवयवांना ही बाधा होत असते. साधारण ३५ टक्के वा जास्त लोकांच्या शरीरात क्षयरोगाचे जंतू वास्तव्य करून असतात. पण या सर्वानाच क्षय रोग होत नाही कारण हे जंतू निद्रिस्त अवस्थेत असतात. पण शरीरातील प्रतिकारशक्ती कमी झाल्यास हे झोपी गेलेले जंतू जागे होतात. क्षयरोग हा मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसीस नावाच्या जंतूमुळे होणारा अत्यंत संसर्गजन्य असा रोग आहे. इ.स.१८८२ साली डॉ.रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जिवाणूंचा शोध लावला.त्यांचा प्रबंध जागतिक शास्त्रज्ञांच्या परिषदेत मांडला व त्यास दिनांक २४ मार्च रोजी मान्यता मिळाली.म्हणून दरवर्षी २४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.ज्या व्यक्तीला क्षयरोग (टि.बी.) असेल तो माणूस बोलला, थुंकला किंवा शिंकला तरी त्याच्या शरीरातील क्षयाचे जंतू बाहेर पडतात आणि हवेद्वारे जवळ असलेल्या निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात व त्या निरोगी व्यक्तीला क्षय जंतूचा संसर्ग होतो. संसर्ग झालेल्या व्यक्तीची रोग प्रतिकार शक्ती कमी झाल्यास अशा व्यक्तींना क्षयरोगाची लागण होते.एखाद्या व्यक्तीला सतत दोन आठवड्यापेक्षा जास्त काळ खोकला असणे, वजन कमी होणे, भूक मंदावणे, हलकासा परंतु संध्याकाळी वाढणारा ताप, छातीत दुखणे, रात्री घाम येणे इत्यादी पाठवून देऊन त्याची दोन बेडक्याची तपासणी करून घेणे आवश्यक आहे.फुफ्फुसांशिवाय इतर अवयवांमध्ये क्षयरोग होतो. उदा. हाडे सांध्याचा क्षयरोग,लसिकाग्रंथीचा क्षयरोग, मज्जासंस्थेचा क्षयरोग,आतड्यांचा क्षयरोग इत्यादी. हा रोग पूर्णपणे बरा होण्यासाठी ६ महिने अथवा अधिक काळ उपचार घेणे गरजेचे असून जर उपचार मधेच बंद केले तर क्षयरोग परत उलटण्याची शक्यता असते. रुग्णांचा compliance (औषधांना चिकटून रहाणे) ही गोष्ट क्षयरोगाच्या उपचारांत अतिशय आवश्यक आहे.


ते अवयव

मेंदूची आवरणे,

मणके व इतर हाडे,

लैंगिक अवयव.


क्षय रोग 


उपवर्ग

primary bacterial infectious disease,

mycobacterium infectious disease,

endemic disease,

संसर्गजन्य रोग

मध्ये प्रकाशित

Annals of Internal Medicine (ITC6, 150)

मृत्युंची संख्या

१७,००,००० (worldwide, इ.स. २०१६)

अधिकार नियंत्रण

विकिडाटा Q12204

प्रकार संपादन करा

फुफ्फुसाचा क्षयरोग

दूषित थुंकी (स्पुटम पॉसिटिव्ह)

अदूषित थुंकी (स्पुटम निगेटिव्ह)

फुफ्फुसाव्यतिरिक्त इतर अवयवांचा

ग्रंथीचा क्षय्ररोग ( लिम्फ नोड )

हाडाचा व सांध्याचा क्षय्ररोग

जनन व विसर्जन संस्थाचा क्षयरोरोग (जनायटो-युरिनरी ट्रॅक्ट )

मज्जासंस्थेचा क्षय्ररोग (नर्व्हस सिस्टिम )

आतडयाचा क्षय्ररोग



क्षय रोगाची लक्षणे

कमी होणारे वजन

थकवा

श्वास घेण्यास त्रास होणे

ताप

रात्री येणारा घाम

भूक न लागणे

आजार टाळण्याचे उपाय "

क्षय रोगासाठी बी.सी.जी नावाची लस वापरली जाते.हि लस लहान मुलांना या रोगापासून वाचवते.पण मोठ्यांना लस टोचून घेतल्यावरहि हा रोग होण्याची शक्यता आहे.

क्षय रोगासाठी एक लस उपलब्ध आहे .ती म्हणजे बी. सी.जी. ही लस लहान मुलांना या रोगापासून वाचवते, पण मोठ्या माणसांना मात्र लस टोचल्यावरही हा रोग होऊ शकतो.

क्षय रोग टाळण्यासाठीच्या चांगल्या पद्धती म्हणजे


पौष्टिक आहार घेऊन रोगप्रतिकारकशक्ती वाढवणे.

क्षय रोग तपासण्या करून घेणे

क्षय रोग झाला असेल तर इतरांपासून दूर राहणे

तोंड झाकणे

लक्षणे संपादन करा


क्षयरोगाच्या रुग्णांची लक्षणे

दोन आठवडय़ांहून अधिक काळ


बेडकायुक्त खोकला (१५ दिवसांपेक्षा जास्त काळ असणारा )

हलकासा परंतु रात्री येणारा ताप

घटणारे वजन.

भूक कमी होणे.

बेडक्यातून रक्त पडणे.

थकवा

छातीत दुखणे

रात्री येणारा घाम

मानेला गाठी येणे (इंग्लिश: Lymph Node - लिम्फ नोड )

जीवाणू पसरण्याचे मार्ग संपादन करा


*जीवाणू*

उपचार न घेतलेला क्षयरोगाचा एक रुग्ण वर्षभरात १० ते १५ व्यक्तींना संसर्ग करू शकतो दाट लोकवस्ती, कोंदट घरे, प्रदूषण, एड्सचे वाढते प्रमाण, कुपोषण, अस्वच्छता, अपुरे/चुकीचे उपचार अशा अनेक कारणांनी हा रोग होतो.


दूषित धुलिकण

बाधित व्यक्तीची थुंकी.

बाधित व्यक्तीचे इतर स्राव

क्षय रोग होण्याची जास्ती शक्यता असलेले लोक संपादन करा

जास्ती वय असलेले

लहान बाळे

दुसऱ्या कोणत्यातरी कारणांनी ज्यांची रोग प्रतिकारक शक्ती कमी झाली आहे असे

कमी पोषकता

दारूच्या आहारी गेलेले

जास्ती गर्दीच्या ठिकाणी राहणारे

गरीब लोक

अस्वच्छतेत राहणारे

उपचार संपादन करा

सहा ते नऊ महिन्यांकरिता विविध औषधोपचाराच्या पद्धती

औषधोपचार खूप कालावधीसाठी चालतो कारण ह्या रोगाचे जीवाणू खूप हळूहळू वाढतात व अौपधोपचाराने खूप हळूहळू मरतात.

जीवाणू कमी करण्यासाठी विविध औषधे घ्यावी लागतात.

*निदान*

खकाऱ्याची तपासणी, एक्सरे, रक्ताच्या चाचण्या यांवरून या क्षयरोगाचे रोगनिदान केले जाते.


चाचण्या-)


*खकाऱ्याची तपासणी-*

वयस्कांमध्ये- सकाळीचचा खकारा निर्जंतुक बाटलीत घेतला जातो. तो काचपट्टीवर पसरवून त्यावर अल्कोहोलची प्रक्रिया करून चिकटवला जातो. त्यावर झिअल नेल्सन स्टेन या पद्धतीने पेशींना रंग देउन सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने निरीक्षण केले जाते. यामध्ये जर जीवाण् सापडले तर अशा रुग्णास थुंकी दूषित रुग्ण समजले जाते.

लहान मुलांमध्ये- सकाळीच उपाशीपोटी अन्ननलिकेतून एनजीटी टाकून जठरातील द्रव निर्जंतुक बाटलीत घेतला जातो. तो काचपट्टीवर पसरवून त्यावर अल्कोहोलची प्रक्रिया करून चिकटवला जातो. त्यावर झिनलेन्स स्टेन या पद्धतीने पेशींना रंग देऊन सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने निरीक्षण केले जाते.

मॉन्टुक्स टेस्टद्वारेही रोगाचे निदान केले जाते.

*रक्ताच्या तपासण्या-*

इएसआर- (एरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट) यामध्ये रक्ताचा नमुना न गोठू देणाऱ्या द्रवाच्या सहाय्याने संकलित करून तो नलिकेमध्ये भरला जातो व त्या नलिकेवरील आकड्यांनुसार नोंद घेतली जाते. ही तपासणी विश्वासार्ह नाही, कारण इतर रोगांमध्येही ही तपासणी असामान्य असू शकते.

*आजारपणातील घ्यावयाची काळजी*

खोकताना तोंडावर हातरूमाल धरणे.

खूप कफ पडत असल्यास एका कपात जंतुनाशक (डेटॉल, सेव्हलॉन, इ.) घालून त्यातच थुंकावे; इतरत्र कुठेही न थुंकणे महत्त्वाचे.

रुग्णाच्या राहण्याची व कामाची जागा हवेशीर ठेवावी

लहान मुलांचा व रुग्णाचा संपर्क टाळणे

घरात इतरांनीही टीबीची काही लक्षणे वाटल्यास वैद्यकीय तपासणी करून घेणे आवश्यक असते.


*उपलब्ध उपचार*


क्षयरोगाचा जागतिक नकाशा

TB incidence.png

क्षयरोगाच्या उपचारासाठी प्रभावी व गुणकारी औषधे उपलब्ध आहेत. दोन, तीन किंवा चार औषधे एकत्रितपणे व कमीत कमी सहा महिने घ्यावी लागतात. रायफामपिसिन, आयसोनिआझिड, पायराझिनामाईड, इथॅमबूटॉल, स्ट्रेप्टोमायसिन ही काही प्रतिजैविक औषधे आहेत मात्र ती डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत. उपचारांच्या पहिल्या एक ते दीड महिन्यातच रुग्णाला चांगला गुण येतो. खोकला कमी होतो, वजन वाढू लागते, ताप येणे बंद होते. पण उपचार अर्धवट सोडून देऊ नयेत. असे केल्यास नवीन प्रकारचे क्षयरोगाचे जीवाणू तेथे येतात औषधांना दाद न देणारा, घातक स्वरूपाचा रेझिस्टंट क्षयरोग होतो.


*औषधांचे दुष्परिणाम*

या औषधांचे काही दुष्परिणाम दिसू शकतात. उदा.- सांधेदुखी, हाता-पायांना जळजळ, बधीरता, काविळ, दृष्टीदोष, कमी ऐकू येणे, लघवीस लाल रंग, मळमळ, उलटी इत्यादी. पण सहसा रुग्ण औषधांना सरावतात व फारसे दुष्परिणाम न होता उपचार घेऊ शकतात. पण कुठल्याही दुष्परिणामाची थोडी जरी शक्यता वाटली तरी स्वतःच उपचार बंद करू नयेत. त्वरीत वैद्यकीय सल्ला घेणेच योग्य असते.पण हा रोग बरा होतो


*आजार टाळण्यासाठीची काळजी*

समतोल आहार, नियमित व्यायाम, धूम्रपान टाळणे अशी काही पथ्ये पाळल्यास प्रतिकारशक्ती उत्तम ठेवू शकतो. सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे, स्वच्छता बाळगणे जरूरीचे असते.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

संकलन -)

गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य  

उमरखेड जिल्हा - यवतमाळ ४४५२०६

मंगळवार, २३ मार्च, २०२१

चला जाऊ फुलांच्या जगतात संकलन गजानन गोपेवाड

 https://youtu.be/i4Sck3wvV8s

जागतिक हवामान दिन 23 मार्च 2021

 *🌎🌍🌏२३ मार्च🌏🌍🌎*

⛅⛅⛅⛅⛅⛅⛅⛅⛅⛅⛅

*जागतिक हवामान दिन*

🌪️🌈🌪️🌈🌪️🌈🌪️🌈🌪️🌈🌪️

आज जगभरात २३ मार्च हा दिवस जागतिक हवामान दिन म्हणून साजरा केला जातो.

⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️

हवामानाबाबत संपूर्ण जगातील लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सार्यांबनाच हवामानाचे महत्त्व समजावे, हवामान चांगले राहण्यासाठी कोणती दक्षता घेतली पाहिजे, कोणकोणत्या उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत, याविषयी जाणीव आणि जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने २३ मार्च हा दिवस जागतिक हवामानदिन म्हणून साजरा केला जातो. गेल्या चाळीस वर्षांच्या तुलनेत मागच्या दशकात हवामानात झालेले बदल सर्वांच्याच चिंतेचा विषय बनलेले आहेत. हवामान बदलाच्या परिणामांमुळे आज भारतातीलच नव्हे, तर जगभरातील शेतीक्षेत्र ग्रासले आहे. भविष्यातही हवामान बदलाचे परिणाम कमी-जास्त प्रमाणात प्रभाव दाखवतच राहतील. त्यामुळे आपण संभाव्य परिस्थितीचा वेध घेऊन आपत्कालीन उपाययोजनांसाठी तयार राहणे आवश्यक आहे. विसाव्या शतकात मानवाने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली. पण या प्रगतीसोबतच हवामानातील बदल आणि वातावरणातील कमी होणारा संरक्षक ओझोन थर यांचे भीषण संकटही त्यातूनच उभे राहिले. जीवसृष्टीवरील दुष्परिणामाच्या रूपाने आपण ते अनुभवतो आहोत. हवामानातील बदल हा जागतिक तापमानवाढीमुळे होणारा सर्वाधिक चिंताजनक परिणाम आहे. अनेक देशांमध्ये, विशेषत: युरोप आणि अमेरिकेसारख्या देशात हवामानातील बदल स्पष्टपणे जाणवत आहेत.

🙏🙏🙏🌹🌹🙏🙏🙏

संकलन -)

गजानन गोपेवाड

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

सोमवार, २२ मार्च, २०२१

मूल मतिमंद असण्याची कारण काय? गजानन गोपेवाड

 📒 *मूल मतिमंद असण्याचे कारण काय?* 📒

**********************************


बुद्ध्यांक ७० पेक्षा कमी असलेली मुले मतिमंद (Mentally retarded) समजली जातात. मतिमंदपणा हा आजार नसुन अनेक कारणांमुळे दिसून येणारा परिणाम आहे. जन्मापासून वा लहानपणापासून दिसून आलेला बौद्धिक विकासाचा अभाव, दैनंदिन आयुष्यातील तडजोडी न करता येणे या सर्वाच्या एकत्रित परिणामाला मतिमंदत्व असे म्हणतात.


मतिमंदत्व ही एक मोठ्या प्रमाणावर आढळणारी समस्या आहे. जगातील ३% व्यक्ती मतिमंद असतात. भारतात सुमारे २.५ कोटी व्यक्ती मतिमंद असाव्यात, असा अंदाज आहे.


शरीरातील गुणसूत्रात होणाऱ्या बदलांमुळे वा रोगांमुळे मूल मतिमंद होऊ शकते. गरोदरपणामध्ये रूबेला, सायटोज्दुब्लो विषाणू यांचा संसर्ग झाल्यास तसेच काही औषधे घेतल्यास वा एक्सरे सारख्या किरणोत्सर्गाचा दुष्परिणाम झाल्यास जन्मणारे मूल मतिमंद होऊ शकते. जन्माच्या वेळेस झालेली दुखापत, प्राणवायुचा अभाव इत्यादीमुळेही मतिमंदत्व येऊ शकते. मेंदूचा जंतुसंसर्ग, डोक्याला इजा-अपघात, शिसे व पारा यांमुळे झालेली विषबाधा यांमुळेही मतिमंदत्व येऊ शकते. बाळंतपणाच्या वेळी ४० वर्षाहून जास्त वय असलेल्या मातांची मुले मतिमंद निपजण्याची शक्यता जास्त असते. मातेचे कुपोषण, बालकामधील कुपोषण, आयोडीनचा अभाव, जवळच्या रक्ताच्या नात्यात होणारी लग्नं;

अशा कारणांमुळेही मतिमंदत्व येऊ शकते.


एकदा मतिमंदत्व निर्माण झाल्यावर उपचार करणे कठीणच असते. त्यामुळे मतिमंद मुले जन्माला येणार नाहीत, यासाठी प्रयत्न करणे योग्य होईल. गरोदरपणात मातेला व्यवस्थित पोषण देणे, क्ष किरण तपासण्या टाळणे, प्रौढावस्थेत मातृत्व टाळणे, गर्भास हानीकारक औषधी न देणे, रुबेला सारख्या रोगाची प्रतिबंधक लस देणे, आयोडीनचा पूरक पुरवठा करणे, प्रसूतीपूर्व सेवा योग्य रीतीने पुरवणे; या उपायांमुळे मतिमंद मुले जन्माला येण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.


*संकलन गजानन गोपेवाड

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...