मंगळवार, २५ जून, २०२४

....त्वरित हिमोग्लोबिन वाढवण्याचे प्रभावि* *घरगुति उपायः....*

*🍎....त्वरित हिमोग्लोबिन वाढवण्याचे  प्रभावि* 
 *घरगुति उपायः....*

१)  २ चमचे तिळ  २ तास पाण्यात भिजवा, पाणि गाळून तिळाचि पेस्ट बनवा. त्यात एक चमचा मध  टाकून दोन वेळा घ्या. फार लवकर हिमोग्लोबिन तयार होते.
२) खजूर व दूध एकत्रित घ्यावे. रात्रि  दूधात खजूर  मिक्स करून ते दूध घ्यावे.
३) पिकलेल्या आंब्याचा गर दूधासोबत घेतल्यास रक्तवाढ होते.
४) जांभूळ  व आवळ्याचा रस समप्रमाणात घेउन रोज घेतल्यास त्वरित  एच. बी. वाढते.
५) गुळासोबत रोज शेंगदाणे खाल्यास वेगाने हिमोग्लोबिन वाढते.
६) रोज चढत्या क्रमाने १'२'३'४'५'.... असे दहा दिवस मग, उलट्या क्रमाने  १०,९,८,७,६,५, याप्रकारे मनुका रात्रि पाण्यात भिजवून सकाळि खाव्या. हिमोग्लोबिन मध्दे लक्षणिय वाढ होते.
७) अर्धा कप द्राक्षाच्या रसात एक चमचा मध घालून ते रोज प्यावे। हिमोग्लोबिन वाढते.
८) पालक सूप, भाजी, करून खाल्यास  रक्त वाढते.
९)  एक कप डाळिंबाचा रस घेउन त्यात गव्हाच्या दाण्याएवढा चूना घालून रोज घ्यावे. त्वरित एच. बी. वाढते.
१०)   बीट व  गाजर यांचा रस समप्रमाणात करूंन तो
 रोज एक कप घ्यावा.
११)  गूंजा वनस्पति हि फार  मोलाचि आहे रक्तवाढिकरता, गुंजेचा कोवळा पाला चावून त्याचा रस गिळावा, याने वेगाने हिमोग्लोबिन वाढते..
१२) खारिक अंजिर, किसमिस,  हे रोज खाण्यात असू द्यावे, हे रक्त वाढवतात.
            वरिल सर्वच उपायांनि शरिरातिल हिमोग्लोबिन वाढते...


रविवार, २३ जून, २०२४

आपल्या पुर्वजांनी भोजनासंबंधी काही विशेष सांगितले होते.....*

🌸🌸🌹🌸🌸🌹🌸🌸

*आपल्या पुर्वजांनी भोजनासंबंधी काही विशेष सांगितले होते.....*

*१. अजिर्णे भोजनम् विषम्*
आधी घेतलेले भोजन पचले नसेल तर त्यानंतर घेतलेले भोजन विषासमान असते. कडकडीत भूक लागल्याशिवाय जेऊ नये.

*२. अर्धरोगहारी निद्रा*
योग्य निद्रा अर्धे रोग घालवते.

*३. मूढ़गढ़ाल्ली गढ़व्याली।*
सर्व डाळींमध्ये हिरवे मुग सर्वोत्तम आहेत. रोगप्रतिबंधक शक्ती यामुळे खूप वाढते. इतर डाळींमध्ये एक किंवा जास्त दोष असतात.

*४.बागनास्थी संधानकारो रसोनहा।*
लसूण खाण्यामुळे हाडे जोडली जातात.

*५.अति सर्वत्र वर्जयेत*
कशाचेही अति प्रमाणात खाणे टाळावे.

*६. नास्थिमूलम अनौषधाम।*
औषधी गुण नसलेली भाजी अस्तित्वात नाही. सर्व भाज्यांमध्ये औषधी गुण आहेत.

*७. नां वैध्यः प्रभुरायुशाह ।*
कोणताही वैद्य आपले आयुष्य वाढवू शकत नाही. वैद्यांच्या मर्यादा आहेत.

*८. चिंता व्याधि प्रकाश्य।*
चिंता आरोग्याची वैरी असते.

*९. व्यायामच्छ शनैही शनैही।*
व्यायाम करताना जोरात करु नये, ह्रदयाची धडधड फार वाढू नये. High Intensity Workout आयुष्य कमी करते.

*१०.अजावथ चर्वनाम कुर्यात।*
अन्न चावून खाताना शेळी सारखे खावे. खुप वेळ चावावे कारण भरपूर लाळ पचवायला मदत करते.

*११. स्नानम नामा मानहप्रसाधनकरम धुस्वप्न विध्वसनम।*
 आंघोळ केल्यावर नैराश्य निघून जाते. मानसिक आणि शारीरिक मरगळ निघून जाते.

*१२. ना स्नानम आचारेठ भुक्थवा।*
भोजन केल्यावर कधीच स्नान करु नये. पचनक्रियेवर विपरीत परिणाम होतो.

*१३. नास्थि मेघासमाम थोयम।*
पावसाच्या पाण्याची शुद्धता इतर कोणत्याही पाण्याला नसते.

*१४. अजीर्णे भेषजम वारी।*
अपचन झाल्यावर फक्त पाणी भरपूर पिल्याने चांगला फरक पडतो.

*१५. सर्वत्र नूथनाम सस्थाम सेवकाने पुर्रथनम।*
ताजे तेच घ्यावे आणि खावे. जुना भात, जुने नोकर नेहमी बदलावेत. (नोकराला कामावरून काढू नये. त्यांची कामे बदलावी.)

*१६. नित्यम् सर्वा रास्सभ्याश।*
एका भोजनात गोड, तिखट, कडू, आंबट आणि तुरट वस्तू असाव्यात.

*१७. जटाराम पूरायेधरधाम अन्नाहि*  .
पोटात अर्धे अन्न घन असावे, पाव अन्न द्रव असावे आणि उरलेले पाव रिकामे असावे.
🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🍑🍇🍑🍇🍑🍇🍑

आपल्या हातान्च्या बोटान्विषयी थोडक्यात उपयुक्त माहिती.....*

*आपल्या हातान्च्या बोटान्विषयी थोडक्यात उपयुक्त माहिती.....*

*अंगठा (The Thumb)...*  आपल्या हाताचा आपल्या फुफुसाशी जोडलेला असतो. जर तुमच्या हृदयाची धडधड वाढली असेल तर अंगठ्याला मसाज करा आणि हळुवार खेचा. यामुळे तुम्हाला आराम मिळेल.

*तर्जनी (The Index Finger)...*   
हे बोट आतड्या gastro intestinal tract सोबत जोडलेले आहे. जर तुमच्या पोटामध्ये दुखत असेल तर या बोटाला हळुवार चोळा यामुळे वेदना गायब होईल.

*मध्यमा (The Middle Finger)...* 
हे बोट अभिसरण तंत्र circulation system सोबत जोडलेली आहे. जर तुम्हाला चक्कर येत असेल किंवा जीव घाबरत असेल तर या बोटाला मालिश करा तुम्हाला त्वरित आराम मिळेल.

*अनामिका (The Ring Finger)...*  
हे बोट तुमच्या मनस्थिती सोबत जोडलेले आहे. जर काही कारणामुळे तुमची मनस्थिती चांगली नाही आहे तर या बोटाला हळूहळू मालिश करा आणि खेचा. लवकरच तुम्हाला याचा परिणाम दिसून येईल आणि तुमचा मूड चांगला होईल.

*करंगळी (The Little Finger)...* 
करंगळीचा संबंध किडनी आणि डोक्या सोबत असतो. जर तुम्हाला डोकेदुखी असेल तर या बोटाला हळूहळू मालिश करा आणि दाबा. तुमची डोकेदुखी निघून जाईल. या बोटाला मालिश केल्याने किडनी देखील निरोगी राहते.
,🍑🍇🍑🍇🍑🍇🍑🍇🍑🍇🍒🍇🍒🍇🍑🍇


Diabetes शुगर,मधुमेहामुळे काळजी करताय...

👆☝️☝️☝️☝️👆

*👉Diabetes शुगर,मधुमेहामुळे काळजी करताय... ???*
      ही तुमची समस्या आहे..पण घाबरु नका...
    *👉 हे पूर्ण वाचा.....*
  *मधुमेह म्हणजे काय...?*         

      रक्तातील साखरेचे प्रमाण असंतुलित होणे किंवा प्रमाणाबाहेर वाढणे म्हणजेच मधुमेह..... शरीराला आववश्यक असलेल्या उर्जेसाठी आहारातून मिळालेल्या अन्नाचे साखरेत रुपांतर केले जाते..... स्वादुपिंडातून पाझरणार्‍या इन्शुलिन नामक हार्मोनचा ह्या क्रियेत महत्वाचा सहभाग असतो..... ह्यामुळे तयार झालेली साखर शरीराच्या पेशींमध्ये सामावली जाते..... पुढे तिचे ग्लायकोजिनमध्ये रुपांतर होऊन ते यकृतात साठवले जाते..... काही कारणांमुळे रक्तातील साखरेची पातळी खालावली तर अशा संग्रहित ग्लायकोजिनचे रुपांतर पुन्हा साखरेत होते..... त्यामुळे रक्तातील साखर कमी होणे (हायपोग्लायसेमिया) व त्यापासून उद्भवणाऱ्या लक्षणांवर नियंत्रण राखले जाते..... मधुमेह झालेल्या व्यक्तींत इन्शुलिन तयार होण्याची प्रक्रिया मंदावलेली किंवा थांबलेली असते..... आवश्यक प्रमाणात इन्शुलिन तयार न झाल्यास शरीरातील साखरेचे प्रमाण वाढू लागते व मधुमेहाची सुरुवात होते....
कोणती आहेत मधुमेहाची लक्षणे:-
१) सतत तहान लागणे....
2) घशा मध्ये कोरड पडणे
3) हाता-पायाची खाज सुटणे...
4) जखम बरी न हाेणे...
5) वारंवार लघवी ला येणे ..
6)लघवी करताना त्रास हाेणे...
7) डाेळ्यांची जळजळ हाेणे व नजर दोष निर्माण होणे आदी....
8)पायाच्या तळव्यांची जळजळ होणे
9)पोट साफ न होणे/पचनक्रिया मंदावणे, बिघडणे.
      पण घाबरु नका.
आपल्या सर्व समस्या साठी.....
*संपूर्ण सुरक्षित 100% आयुर्वेदिक                                        FDA,FSSI,**   *Approved ***
१) *डायबो- जी+अमृत ज्युस* सेवनाने स्वादुपिंडातील आयलेट ऑफ लॅंगरहॅन्स कोशिकांचे पुनरुत्पादन होते....
२) इन्शुलिनच्या स्रावांमध्ये वाढ होते....
३) आतड्यांमधून साखरेचे रक्तात शोषण रोखले जाते....
४) रक्तातील वाढलेल्या साखरेचा पुरेपूर वापर मांसादि पेशींमध्ये केला जातो.... ह्याशिवाय पाचक, रक्तातील चरबी नियामक (कोलेस्टेरॉल इ.)पोट साफ होणे, जंतुनाशक व सूज नियंत्रण करण्याचे गुण आहेतच....
याच बरोबर वजन कमी करणे, High Cholesterol , Blood pressure या रोगा वर ही उपयोगी आहे़....
*डायबो जी* मध्ये मधुमेहासाठी सिद्ध औषधी गुण घटक उपलब्ध आहेत... जे की शरीरातील ईंन्सुलीनला मदत करतात... आणि रक्तातील साखर नैसर्गिक नियंत्रित होते...
शरीरातील इंन्सुलीनचा साठा वाढवते....
इंन्सुलीनला मजबुत करते....
शरीरातील ग्लुकोज कमी करते....
रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करते....

*----------------------------------*

कॅल्शियम कमी होण्याची लक्षणे व घरगुती उपाय*

*कॅल्शियम कमी होण्याची लक्षणे व घरगुती उपाय*

▪️ नखे पांढरट होणे. किंवा त्यावर तसे ठिपके दिसणे.

▪️हाताला 👋🏻 मुंग्या येणे.

▪️हाडातील ठिसूळपणा.

▪️सांधेदुखी 🦵🏻 हातांची हाडे, पाय, मांडी दुखणे.

▪️ थकवा येणे, कमी झोप.

▪️ स्मृतिभ्रंश 🤔

▪️कोरडी त्वचा, खाज येणे.

▪️ दात दुरखी, दात 🦷किडणे, त्यांची मुळे सैल होणे.

▪️मासिक पाळीवेळी ओटीपोटात दुखणे,

▪️निराशा.. 😔

▪️अनामिक भीती.

▪️हाडांची 🦴झीज होणे, गुड़ते दुखणे

*कॅल्शियमची कमी भरून काढण्यासाठी घरगुती उपाय*

दूध - दूध 🥛कॅल्शियमचा सर्वात उत्तम स्रोत आहे. यामुळे केवळ मुलेच नाही तर प्रौढ व्यक्तीसुद्धा पर्याप्त प्रमाणात कॅल्शियम प्राप्त करू शकतात. दुधाच्या माध्यमातून शरीरात 🧍🏻‍♂️ जाणारे कॅल्शियम जास्त फायदेशीर असते.

दही - दहीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आढळून येते. एका बाउल दहीमध्ये ४०० मि.ग्रॅ. कॅल्शियम असते. दुधापासून तयार इतर पदार्थ उदा. पनीर, चीज सेवन 🤌🏻करून कॅल्शियम मिळते.

मसाले-तुळस - ओव्याची फुले, दालचिनी, पुदिना, लसुण 🧄तसेच तुळस यासारखे मसाले न केवळ पदार्थांना विशेष प्रकारचा फ्लेवर आणि टेस्ट 😋देतात, यातून कॅल्शिअम मिळते.

पालेभाज्या - हिरव्या 🥦पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आढळून येते. पालक, शलजम, कोबी, मशरूम सलाड

शेंगभाज्या - शेंगभाज्या 🫘शरीरासाठी खूप लाभदायक ठरतात. यामुळे शरीराला प्रोटीनसोबतच कॅल्शियम मिळते

संत्री-लिंबू - संत्री, लिंबू 🍋 यासारख्या फळांमधून शरीराला कॅल्शियम तसेच व्हिटॅमिन डी आणि सी मिळते. डी व्हिटॅमिनचा 🛡️विशेष गुण म्हणजे, हे शरीराला कॅल्शियम शोषून घेण्यासाठी मदत करते.

सोयाबीन - सोयाबीन पौष्टिक असून यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. या व्यतिरिक्त हे फायबर, प्रोटीन, आयर्न आणि कार्बोहायड्रेटचा उत्तम 📈 स्रोत आहे.

रोज ३० मिनिटांपेक्षा जास्त मोबाइलवर बोलता? हाय बीपीचा त्रास होणारच, संशोधन सांगते....*

*रोज ३० मिनिटांपेक्षा जास्त मोबाइलवर बोलता? हाय बीपीचा त्रास होणारच, संशोधन सांगते....*

मोबाईल वर तासन तास बोलणे हे एक प्रकारचे काही व्यक्तींना व्यसन झाले आहे.विशेष करून स्त्रिया ह्या मोबाईल वर जास्त बोलतांना सर्व्हेक्षणात आढळून आल्यात. ह्यामुळे डोकेदुखी, चिडचिड, कान बधिर होणे, कान सुन्न होणे व कानामध्ये आवाज येणे यासारखे अनेक आजार होतात.

फोनवर एकमेकांशी बोलणे हे आता काही फार नवीन राहिलेले नाही. कधी कामानिमित्त तर कधी दूरवर असलेल्या व्यक्तीसोबत गप्पा मारण्याच्या निमित्ताने, तर कधी आणखी काही कारणाने आपण नातेवाईकांशी, मित्रमंडळींशी किंवा अगदी बिझनेस रिलेटेड गोष्टींच्या निमित्तानेही कित्येक तास फोनवर बोलतो. कॉल सेंटर किंवा यांसारख्या ठिकाणी काम करणाऱ्यांचे तर कामच फोनवर बोलण्याचे असते. त्यामुळे अनेकदा फोनवर बोलण्याशिवाय पर्यायच नसतो. बराच वेळ चालणारा हा फोन कल ठेवल्यानंतर आपलं डोकं, कान सुन्न झाल्यासारखं झालेलं असतं. मग काही वेळ शांत डोळे मिटून बसावं असंही आपल्याला वाटतं

बराच वेळ सलग बोलल्याने किंवा ऐकल्याने असे झाले असेल असं आपल्याला वाटतं खरं. पण यामागे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असे कारण आहे ते म्हणजे बराच वेळ फोनवर बोलल्यावर आपला रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशर वाढलेले असण्याची शक्यता असते. आठवड्यातून तुम्ही ३० मिनीटे किंवा त्याहून जास्त वेळ फोनवर बोलत असाल तर तुम्हाला उच्च रक्तदाब किंवा हायपर टेन्शनचा त्रास होण्याचा धोका हा १२ टक्क्यांनी वाढतो. चीनच्या ग्वांगझू येथील शियानहुई किन या दक्षिण वैद्यकीय विद्यापीठातील अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार फोनवर बोलण्याचा कालावधी ३० मिनीटांपेक्षा जास्त असेल तर ही रिस्क जास्त वाढते. हे संशोधन युरोपियन हार्ट जनरलमध्ये प्रसिद्ध झाले आहे. 

सध्या एकूण लोकसंख्येच्या १० पेक्षा जास्त वय असलेल्या तीन चर्तुर्थांश लोकांकडे स्वत:चा मोबाइल असतो.
मोबाइल फोनमधी रेडिओ फ्रिक्वेन्सी ऊर्जा ही कमी पातळीची असते. याचा रक्तदाबाशी थेट संबंध असल्याचे या संशोधनात म्हटले आहे. तसेच हायपरटेन्शनमुळे हार्ट एटॅक किंवा स्ट्रोकचा धोका वाढतो ज्यामुळे अकाली मृत्यू होण्याचे प्रमाण वाढते. या संशोधना साठी जवळपास १४ हजार जणांचा अभ्यास करण्यात आला असून हे संशोधन जास्त नेमके होण्यासाठी यावर आणखी अभ्यास करण्याची आवश्यकता असल्याचे किन यांचे म्हणणे आहे. आता थेट फोनवर बोलण्यापेक्षा हेडस फ्रिचा वापर केला तर रक्तदाबाचा त्रास होण्याची शक्यता कमी होईल, असे आपल्याला वाटू शकते, मात्र हेडस फ्रिमुळे विशेष फरक पडत नाही आणि शरीराला जो त्रास व्हायचा तो होतोच. मात्र याविषयी आणखी संशोधन होण्याची आवश्यकता असल्याचेही किन यांचे म्हणणे आहे. 


डाळिंब खाण्याचे हे आहेत १४ फायदे*

*डाळिंब खाण्याचे हे आहेत १४ फायदे* 

डाळिंबांमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह मोठ्या प्रमाणात असतात. डाळिंबाच्या दाण्यांचाच नव्हे, तर साल, पाने, फुले, बिया, मुळं या सर्वच भागांचा औषधामध्ये वापर करतात, चला तर मग या बहूगुणकारी डाळिंबाचे फायदे जाणून घेऊ.

 ▪️चिरतारुण्य  टिकवण्यासाठी रोज एक डाळिंबाचे सेवन करावे.

▪️अपचन, आम्लपित्त, ताप  या कारणांनी जर तोंडास दुर्गंधी येत असेल तर डाळिंबाचे दाणे चावून चावून खाल्ल्यास दुर्गंधी निघून जाते.

▪️ शरीर मजबूत, काटक व सुंदर बनविण्यासाठी डाळिंब रस व आवळा रस एकत्र करून त्यामध्ये खडीसाखर घालावी व आठ दिवस उन्हात ठेवावे, तयार झालेले सरबत रोज १ कपभर प्यावे.

▪️ घसा दुखणे, तोंड येणे हे आजार झाले असतील तर डाळिंबाच्या  सालीच्या काढय़ाने गुळण्या कराव्या.

▪️यांमध्ये होणाऱ्या श्वेत व रक्त  प्रदरावर डाळिंबाची साल गुणकारी ठरते. ही साल तांदळाच्या धुवणात वाटून द्यावी

▪️ मूळव्याधीमध्ये जर रक्त पडत असेल तर डाळिंबाच्या सालीचे चूर्ण नागकेशरमध्ये घालून द्यावे यामुळे रक्त पडण्याचे बंद होते तसेच अशक्तपणा आला असेल तर डाळिंबाचा रस प्राशन करावा.

▪️ताप आला असेल तर डाळिंब खावे, तापामुळे शरीरामध्ये वाढलेली उष्णता त्यामुळे कमी होते.

▪️ डाळिंब हे रक्तवर्धक आणि शक्तिवर्धक आहे, ज्यांना रक्ताची कमतरता म्हणजे अ‍ॅनिमिया आहे. त्यांनी रोज एक डाळिंब खावे.

▪️अपचन, पोटात गॅस होणे, शौचास साफ न होणे या तक्रारींवर डाळिंब फायदेशीर ठरते.

▪️ जुलाब होत असतील तर डाळिंबाच्या सेवनाने ते लगेच थांबतात.

▪️डाळिंबाचा रस प्यायल्यानं रक्ताभिसरण क्रिया सुधारते.

▪️ बाराही महिने डाळिंबाचे औषधी गुणधर्म उपयोगात आणण्यासाठी दाडीमावलेह, दाडीमादीघृत इ. डाळिंबापासून बनवलेल्या औषधांचा वापर करावा.
 किंवा
   *अमृत ज्युस तीन महिने घ्या आणि निरोगी रहा* 

🫀🍀 आरोग्यपूर्ण आयुष्याची माहिती 
◈ ━━━━━━━ ⸙ ━━━━━━━ ◈

*थोडं काम केलं तरी कंबर-पाठ दुखते? खजूर 'या' पद्धतीने खा; बळकट हाडं-आजार राहतील लांब.....*

*थोडं काम केलं तरी कंबर-पाठ दुखते? खजूर 'या' पद्धतीने खा; बळकट हाडं-आजार राहतील लांब.....*

खजूर खाण्याबद्दल अनेकांचा असा गैरसमज असतो की ते शरीराला फार  गरम पाडतात. अनेकांना असं वाटतं की खजूर शरीराला गरम पडतात. आयुर्वेदानुसार खजूर खाल्ल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात. पित्त विकार दूर करण्यासाठी खजूर फायदेशीर ठरतात. खजूरात फायबर्स, आयर्न, कॅल्शियम, व्हिटामीन, मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असते.  खजूरात व्हिटामीन सी, व्हिटामीन डी यांसारखी पोषक तत्व असतात. एंटी ऑक्सिडेंट्सचा एक उत्तम स्त्रोत आहे.

नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नोलॉजी इन्फॉर्मेशनच्या रिपोर्टनुसार खजूरात एंटी ऑक्सिडेंट्स  कॅरोटीनॉईड्स आणि फिनोलिक्स असतात. याव्यतिरिक्त खजूरात  पोटॅशियम आणि फॉस्फरेस, मॅग्नेशियम यासांरखी पोषक तत्व असतात.(Ref)  नियमित खजूर खाल्ल्यानं गंभीर आजारांपासून बचाव होण्यास मदत होते. आयुर्वेदीक डॉक्टर दीक्षा भावसार यांनी दिलेल्या माहितीनुसार खजरू खाल्ल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात.  खजूर नेहमीच भिजवून खायला हवेत.

*खजूर खाण्याचे फायदे...*
खजूर खाल्ल्याने गॅस, एसिडीटीचा त्रास कमी होण्यास मदत होते, हृदयाचे आरोग्य चांगले राहते, कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहते, हाडं मजबूत होतात, रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते, पुरूष आणि महिलां दोघांमध्ये रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहते, मेंदूचे आरोग्य चांगले राहते. शरीरात रक्ताची कमतरता भासत नाही, वजन नियंत्रणात राहते, सूज कमी होते, त्वचा आणि केस चांगले राहतात.

*खजूर खाण्याची योग्य वेळ कोणती...?*
सकाळी रिकाम्या पोटी खजूर खाता येतात, नाश्त्याच्या वेळेस तुम्ही खजूर खाऊ शकता, दिवसभरात कधीही गोड खाण्याची इच्छा  झाल्यास खजूर खा, रात्री झोपण्याच्या आधी खजूर खाऊ शकता. 

*एका दिवसाला किती खजूर खायचे...?*
रोज २ खजूर खाऊन तुम्ही दिवसाची सुरूवात करू शकता. वजन वाढू नये यासाठी रोज ४ खजूर खा.

*खजूर भिजवून का खावेत...?*
भिजवलेल्या खजूरात टॅनिन, फायटिक एसिड असत, त्यातील पोषक तत्व पोषण देतात.  खजूर पचायला चांगले असतात. म्हणून खजूरातून जास्तीत जास्त पोषण मिळते. रात्री झोपताना भिजवून टेवा. खजूर भिजवल्याने त्याली टॅनिक आणि फायटीक एसिड निघून जाते.  खजूर भिजवल्याने पचनक्रिया चांगली राहते, याशिवाय शरीराला भरपूर पोषण मिळते.

*लहान मुलांसाठी खजूर कसे फायदेशीर ठरते...?*
खजूर मुलांचे आरोग्य आणि रोगप्रतिकारकशक्ती चांगली ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते. हिमोग्लोबिनची कमतरता आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्याासाठी रोज खजूर खाणं फायदेशीर ठरतं.

 

*माहिती आवडली तर आपल्यापर्यंत मर्यादित न ठेवता इतर ग्रुप वर शेअर करा

आपल्या हातान्च्या बोटान्विषयी थोडक्यात उपयुक्त माहिती.....*

*आपल्या हातान्च्या बोटान्विषयी थोडक्यात उपयुक्त माहिती.....*

*अंगठा (The Thumb)...*  आपल्या हाताचा आपल्या फुफुसाशी जोडलेला असतो. जर तुमच्या हृदयाची धडधड वाढली असेल तर अंगठ्याला मसाज करा आणि हळुवार खेचा. यामुळे तुम्हाला आराम मिळेल.

*तर्जनी (The Index Finger)...*   
हे बोट आतड्या gastro intestinal tract सोबत जोडलेले आहे. जर तुमच्या पोटामध्ये दुखत असेल तर या बोटाला हळुवार चोळा यामुळे वेदना गायब होईल.

*मध्यमा (The Middle Finger)...* 
हे बोट अभिसरण तंत्र circulation system सोबत जोडलेली आहे. जर तुम्हाला चक्कर येत असेल किंवा जीव घाबरत असेल तर या बोटाला मालिश करा तुम्हाला त्वरित आराम मिळेल.

*अनामिका (The Ring Finger)...*  
हे बोट तुमच्या मनस्थिती सोबत जोडलेले आहे. जर काही कारणामुळे तुमची मनस्थिती चांगली नाही आहे तर या बोटाला हळूहळू मालिश करा आणि खेचा. लवकरच तुम्हाला याचा परिणाम दिसून येईल आणि तुमचा मूड चांगला होईल.

*करंगळी (The Little Finger)...* 
करंगळीचा संबंध किडनी आणि डोक्या सोबत असतो. जर तुम्हाला डोकेदुखी असेल तर या बोटाला हळूहळू मालिश करा आणि दाबा. तुमची डोकेदुखी निघून जाईल. या बोटाला मालिश केल्याने किडनी देखील निरोगी राहते.
,🍑🍇🍑🍇🍑🍇🍑🍇🍑🍇🍒🍇🍒🍇🍑🍇


शुक्रवार, २१ जून, २०२४

सौंफ खाने के 30 फायदे

🟣🟣🟣🟣🟣🟣

सोंफ (FENNEL SEED)

🟣सौंफ खाने के 30 फायदे

♦️सौंफ एक बहुत सुगन्धित मसाला है और इसमें उड़नशील तेल पाया जाता है जो इसके औषधीय गुणों के लिए उत्तरदायी है। यह भोजन में एक विशिष्ट सुगंध लाता है जिस के कारण इसका अक्सर भारतीय खाना पकाने में इस्तेमाल किया जाता है। सौंफ़ बीज स्वाद में मधुर किंचित कटु और तिक्त है। इसमें कई पोषक तत्व, खनिज और विटामिन है जो स्वास्थ्य लाभदायक है। यह अपचन को दूर करती है और इसका प्रयोग दस्त, पेट का दर्द और सांस की बीमारियों के इलाज के लिए किया जाता है। यह आँखों की समस्याओं में फायदेमंद है।

♦️सब्जियों को ज्यादा स्वादिष्ट बनाने के लिए सौंफ का इस्तेमाल किया जाता है। सौंफ के पौधे से भीनी-भीनी खुशबू आती है और हरी सौंफ बहुत स्वादिष्ट व मीठी होती है। सौंफ का उपयोग सब्जियों के अलावा पान में भी किया जाता है। सौंफ के पौधे 2-3 फुट ऊंचे होते हैं। सौंफ के पौधे में धनिया के पत्ते के समान बारीक पत्ते लगते हैं। सौंफ के पौधे में लम्बे बाल निकलते हैं और फिर पीले रंग के फूल खिलते हैं। पौधों पर सौंफ के दाने उगते हैं। पहले सौंफ के दाने हरे रंग के होते हैं। पक जाने पर इनका रंग कुछ पीला हो जाता है। 

♦️सौंफ मुंह की दुर्गंध को खत्म करती है। सौंफ को सुखाकर सेवन करने से पित्त का नाश होता है। आंखों के रोग में सौंफ का रस पीने से लाभ होता है। सौंफ के रस का सेवन करने से पेशाब की रुकावट दूर होती है। सौंफ के पत्ते लाभकारी होते हैं और कई तरह के रोग विकारों को ठीक करता है। सौंफ से बना शर्बत अधिक प्यास लगना कम करता है।

♦️सौंफ हल्की, तेज, तीखी और गर्म होती है। यह पित्त को नष्ट करने वाली, भूख को बढ़ाती है। सौंफ की प्रकृति गर्म होती है और यदि सौंफ को रात को पानी में भिगोकर रख दें और सुबह उस पानी को पीए तो पेट की गर्मी दूर होती है। सौंफ का रस मीठा, विपाक, कषैला, पेट साफ करने वाला, हृदय को शक्ति देने वाला, घाव, उल्टी, दस्त आदि को दूर करने वाला होता है। सौंफ 2-6 ग्राम की मात्रा में उपयोग करना चाहिए और सौंफ का रस 28 से 56 मिलीलीटर की मात्रा में उपयोग करना चाहिए। आइए जानते है सौंफ के फ़ायदों के बारे में…

♦️सौंफ खाने के 30 फायदे 

♦️गैस व कब्ज 

सौंफ खाने से पेट और कब्ज की शिकायत नहीं होती। सौंफ को मिश्री या चीनी के साथ पीसकर चूर्ण बना लीजिए, रात को सोते वक्त लगभग 5 ग्राम चूर्ण को हल्केस गुनगने पानी के साथ सेवन कीजिए। पेट की समस्या नहीं होगी व गैस व कब्ज दूर होगा।

♦️आंखों की रोशनी 

आंखों की रोशनी सौंफ का सेवन करके बढ़ाया जा सकता है। सौंफ और मिश्री समान भाग लेकर पीस लें। इसकी एक चम्मच मात्रा सुबह-शाम पानी के साथ दो माह तक लीजिए। इससे आंखों की रोशनी बढती है।

♦️शारीरिक शक्ति के लिए 

सौंफ और मिश्री को बराबर मात्रा में लेकर चूर्ण बना लें और यह चूर्ण प्रतिदिन सुबह-शाम भोजन के बाद 2 चम्मच की मात्रा में सेवन करें। इससे शरीर को शक्ति व सफुर्ति मिलती है।

♦️अजीर्ण 

डायरिया होने पर सौंफ खाना चाहिए। सौंफ को बेल के गूदे के साथ सुबह-शाम चबाने से अजीर्ण समाप्त होता है और अतिसार में फायदा होता है।
उत्तम पाचक : खाने के बाद सौंफ का सेवन करने से खाना अच्छे से पचता है। सौंफ, जीरा व काला नमक मिलाकर चूर्ण बना लीजिए। खाने के बाद हल्के गुनगुने पानी के साथ इस चूर्ण को लीजिए, यह उत्तम पाचक चूर्ण है। 

♦️खांसी 

खांसी होने पर सौंफ बहुत फायदा करता है। सौंफ के 10 ग्राम अर्क को शहद में मिलाकर लीजिए, इससे खांसी आना बंद हो जाएगा।

♦️पेट में दर्द 

यदि आपको पेट में दर्द होता है तो भुनी हुई सौंफ चबाइए इससे आपको आराम मिलेगा। सौंफ की ठंडाई बनाकर पीजिए। इससे गर्मी शांत होगी और जी मिचलाना बंद हो जाएगा।

♦️खट्टी डकारें 

यदि आपको खट्टी डकारें आ रही हों तो थोड़ी सी सौंफ पानी में उबालकर मिश्री डालकर पीजिए। दो-तीन बार प्रयोग करने से आराम मिल जाएगा।

♦️हाथ-पांव में जलन 

हाथ-पांव में जलन होने की शिकायत होने पर सौंफ के साथ बराबर मात्रा में धनिया कूट-छानकर, मिश्री मिलाकर खाना खाने के पश्चात 5 से 6 ग्राम मात्रा में लेने से कुछ ही दिनों में आराम हो जाता है।

♦️गले में खराश 

अगर गले में खराश हो जाए तो सौंफ चबाना चाहिए। सौंफ चबाने से बैठा हुआ गला भी साफ हो जाता है

♦️त्वचा में चमक 

रोजाना सुबह-शाम खाली सौंफ खाने से खून साफ होता है जो कि त्वचा के लिए बहुत फायदेमंद होता है, इससे त्वचा में चमक आती है।

♦️पेट की सूजन 

सौंफ़ पेट की सूजन के इलाज के लिए प्रयोग किया जाता हैं। सौंफ़ बीज चूर्ण आमतौर पर जठरशोथ लक्षणों के उपचार के लिए किया जाता है। यह गैस्ट्रिक एसिड के स्राव विनियमित करता है और श्लैष्मिक कला के शोथ को कम करता है।

अपचन, अमलपित्त, खट्टी डकार, गैस : अपचन, अल्सर, अमलपित्त, खट्टी डकार, गैस और अन्य रोगों के उपचार के लिए सौंफ का प्रयोग उत्तम माना जाता है। यह पेट में तेजाब के स्राव विनियमित करता है, उसकी तीक्ष्णता कम करता है, आमाशय शोथ को दूर करता है, और आमाशय दर्द को दूर करता है।

♦️मुंह के छाले 

जिन लोगों के मुंह में अक्सर छाले होते रहते हैं उसे प्रतिदिन खाना खाने के बाद थोड़ी सौंफ खाना चाहिए। इससे मुंह के छाले ठीक होते हैं। सौंफ का चूर्ण बनाकर मुंह के छालों पर लगाने से छाले ठीक होते हैं।

♦️याददास्त का कमजोर होना 

सौंफ को थोड़ा पीसकर ऊपर के छिलके उतार दें और अन्दर से मींगी निकालकर बराबर मात्रा में मिश्री के साथ बारीक पीसकर चूर्ण बना लें। यह चूर्ण एक चम्मच की मात्रा में दिन में 2 बार ठंडे पानी या गर्म दूध से फंकी लें। इसके सेवन से स्मरणशक्ति (याददाश्त) बढ़ती है और दिमाग ठंडा रहता है।

♦️उल्टी 

सौंफ के वमनरोधी (छदिनिग्रहण) होने के कारण मतली और उल्टी के इलाज में मदद करता है। यह गैस्ट्रिक स्राव को विनियमित कर अम्लीय स्वाद और मुंह के खट्टा स्वाद को कम करने में मदद करता है।

♦️वजन घटना  

सौंफ़ चयापचय क्रिया बढ़ाने में सहायक हैं। सौंफ़ वसा चयापचय को बढ़ा देता है और अतिरिक्त चर्बी संचय से बचाता है। यह वजन कम करने में मदद करता है।

♦️बच्चा सुन्दर व अच्छा हो 

गर्भधारण करने के बाद पूरे 9 महीने तक खाना खाने बाद प्रतिदिन सौंफ चबाकर खाते रहें। इससे बच्चा सुन्दर व साफ पैदा होता है।

♦️बुखार 

तेज बुखार होने पर सौंफ को पानी में उबाल कर 2-2 चम्मच की मात्रा में बार-बार रोगी को पिलाते रहने से बुखार कम होता है।
https://chat.whatsapp.com/G7SHhSXSekCFq3WmVKCDii
♦️नाभि का हटना या टलना 

2 चम्मच सौंफ को पीसकर गुड में मिलाकर प्रतिदिन सुबह-शाम 5 दिन तक सेवन करने से नाभि का टलना या हटना ठीक होता है।

♦️मुंह की दुर्गन्ध 

पाचन क्रिया (भोजन पचाने की क्रिया) के खराब होने के कारण मुंह से दुर्गंध आने लगती है। ऐसे में रोगी को प्रतिदिन भोजन करने के बाद सुबह-शाम आधा चम्मच सौंफ चबाकर खाना चाहिए। इससे मुंह की बदबू खत्म होती है और बैठी हुई आवाज खुल जाती है।

♦️खूनी बवासीर 

सौंफ और मिश्री को पीसकर आधा चम्मच की मात्रा में प्रतिदिन दूध के साथ लेने से खूनी बवासीर का रोग ठीक होता है।

♦️अधिक नींद और ऊंघ आना
 
लगभग 10 ग्राम सौंफ को 500 मिलीलीटर पानी में उबालें और जब पानी केवल एक चौथाई रह जाए तो इसमें थोड़ा-सा नमक मिलाकर सेवन करें। इस तरह काढ़ा बनाकर सुबह-शाम 5 दिनों तक सेवन करने से नींद कम हो जाती है और सुस्ती भी दूर होती है।

♦️नकसीर 

25 ग्राम सौंफ को 25 मिलीलीटर गुलाब के रस मे मिलाकर खाने से नकसीर (नाक से खून बहना) रुक जाता है।

♦️खाज-खुजली 

सौंफ व धनियां थोड़ी सी मात्रा में पीस लें और इसमें डेढ़ गुना घी और दुगना चीनी मिलाकर रख लें। यह प्रतिदिन सुबह-शाम 30-30 ग्राम की मात्रा में सेवन करने से सभी प्रकार की खुजली ठीक होती है।

♦️पेट का भारीपन 

नींबू के रस में भीगी हुई सौंफ मिलाकर भोजन के बाद खाने से पेट का भारीपन दूर होता है। इससे भूख खूब लगती है और मल भी साफ होता है।

♦️धूम्रपान छूट जाए 

आप सिगरेट, बीड़ी पीना छोडना चाहते है तो सौंफ को घी में सेंक कर शीशी में भर लें। जब भी सिगरेट पीने का मन हो तो इसी सौंफ को आधा-आधा चम्मच की मात्रा में चबाकर खाएं। इससे सिगरेट पीने की आदत छूट जाती है।

♦️हिचकी का बार-बार आना  सौंफ का रस और गुलाबजल बराबर मात्रा में मिलाकर पीने से हिचकी में लाभ मिलता है। या 10 ग्राम पिसी सौंफ में 10 ग्राम खांड (चीनी) मिलाकर आधा ग्राम दूध या पानी के साथ सुबह-शाम सेवन करने से हिचकी बंद होती है।

♦️हृदय की कमजोरी 

10 ग्राम सौंफ को 100 मिलीलीटर पानी में रात को भिगो दें। सुबह सौंफ को इसी पानी में मसलकर छान लें और चीनी मिलाकर सेवन करें। इसका सेवन प्रतिदिन सुबह करने से हृदय की कमजोरी दूर होती है।

♦️पसीना लाने के लिए 

सौंफ के पत्तों को पीसकर पानी मे मिलाकर रोगी को बार-बार पिलाने से पसीना आने लगता है।

सोमवार, १७ जून, २०२४

वीज भौतिकशास्त्राचे नियम पाळते..*

*वीज भौतिकशास्त्राचे नियम पाळते..*

पावसाळ्याच्या आधी आणि पावसाळा संपताना विजा चमकतात. विजा पडल्याने जीवित, वित्तहानी होण्याच्या; तसेच विद्युत उपकरणे जळण्याच्या घटना दरवर्षी घडतात. वीज हा निसर्गचक्राचा भाग आहे. ‘कमीत कमी रोध असेल अशा वस्तू, ठिकाण किंवा व्यक्तीवर कोसळणे’ हा भौतिकशास्त्राचा नियम पाळण्याचे काम वीज करते. जीवघेणी वीज कधी, कुठे, कशी कोणावर कोसळते हे जाणून घेणे, त्यापासून स्वतःचे संरक्षण करणे आणि इतरांवर वीज कोसळलीच तर त्या व्यक्तीला मदत करून तिचे प्राण वाचविणे एवढेच या निसर्गचक्रात आपल्या हाती आहे. याबाबत घरच्या घरी *कशी खबरदारी घ्यावी याबाबतच्या काही सूचना..*

*ओल्या भिंती आणि धातूंचे फर्निचर* 

•  घरातील ओल आलेल्या भिंती आणि त्यांच्या संपर्कात ठेवलेले टेबल, खुर्च्या, सोफा, दिवाण, कपाटे आदी धातूंच्या वस्तू विद्युत संवाहक आहेत. घराबाहेर वीज पडली, तरी क्षणाचाही विलंब न करता या वस्तूंच्या माध्यमाने ती घरात व घरातील वस्तूंच्या संपर्काने आपल्यापर्यंत पोहचू शकते. 

•  घरात लाकडी फर्निचरचा उपयोग करणे आणि भिंतींना ओल येऊ नये म्हणून पावसाळ्याआधीच त्या दुरुस्त करून घेणे स्व संरक्षणासाठी नक्कीच लाभदायी ठरेल.

*पाण्याचे नळ* 

•  प्रत्येक घरात वापराच्या अथवा पिण्याच्या पाण्याची सोय ही धातूच्या पाइप आणि नळातूनच होत असते. दूर कोठेही या पाइपवर वीज कोसळली तरी विद्युत संवाहक असल्याकारणाने प्रचंड विद्युतधारा या नळाच्या पाइपवाटे व्यक्तीपर्यंत पोहचून जीवघेणी ठरू शकते. म्हणून गच्चीवर पाणी साठविण्याच्या टाक्यांचे गज व पाइप बाहेर निघालेले नसावेत. 

•  तसेच विजा चमकत असताना वाहत्या पाण्याचा उपयोग न करणे सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. 

•  विजा चमकताना स्वयंपाक घरात जेवण तयार करणे, भांडी स्वच्छ करणे आदी कामे काही काळासाठी थांबवावे. तसेच गॅस गिझर, शेगडी आदीचे गॅस सिलेंडरचे नॉब बंद करून ठेवावेत. 

•  विजा चमकत असताना स्विमिंग टँ‌क किंवा बाथरूममध्ये आंघोळीसाठी जाऊ नये.

*विद्युत उपकरणे* 

•  विजांची वादळे सुरू असताना सातत्याने विजा पडत असतात. विद्युत खांब उंच असल्याने त्यावर विजा पडण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. याशिवाय जमिनीवर पडणाऱ्या विजा जमिनीखाली असणाऱ्या विद्युतवाहक केबल्स ( अंडरग्राऊंड ) मधूनही घरातील विद्युत उपकरणापर्यंत पोहचून होणाऱ्या दुर्घटनांची संख्या मोठी आहे. म्हणून विजा कडाडत असताना विद्युत उपकरणे बंद ठेवणे, तसेच त्यांच्या संपर्कापासून दूर राहणे जास्त उपयोगी आहे. सर्वच विद्युत उपकरणे सॉकेटमधून विलग ( अनप्लग ) करून ठेवावीत. याशिवाय टीव्ही अँटिनाचे कनेक्शन टीव्हीपासून वेगळे करावे. ऑप्टिकल फायबर केबल विद्युत वाहक तारांपेक्षा सुरक्षित असतात. तरीही विद्युत प्रवाह देण्यासाठी येणाऱ्या विद्युततारा उपकरणे असुरक्षित बनवितात. 

•  टेलीफोनच्या खांबांवर व तारांवरही विजा कोसळतात. म्हणून तारा असलेल्या टेलीफोनचा वापर करणे हे सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत धोक्याचे आहे. 

•  विजा चमकत असताना टीव्ही प्रक्षेपण नेहमीच खराब दिसते. अशावेळी टीव्ही अँटेना फिरविण्यास गेल्याने व वीज कोसळल्यामुळे अनेकांनी आपले जीव गमावले आहे. 

•  गच्चीवर लाइटनिंग अरेस्टर सर्वाधिक उंचीवर लावणे आणि त्याचे अर्थिंग स्वतंत्र व उपकरणांपासून दूर करायला हवे अन्यथा लायटनिंग अरेस्टरने झेललेली वीज उलट्या मार्गाने येऊन उपकरणे जाळून टाकते.

*धातूच्या तारा* 

•  कधी गच्चीवर, तर कधी घराच्या बाहेर व्हरांड्यात झाडांना तारा बांधलेल्या असतात. विजा चमकू लागल्या की, महिला वर्ग पावसाने कपडे भिजतील व पुन्हा धुवावे लागतील म्हणून तारांवरील ( वळणीवरील ) कपडे काढण्यासाठी धाव घेतात. या तारांवर अथवा झाडांवर विजा कोसळून शेकडो लोक दगावले आहेत. कपडे धुण्याचा त्रास टाळण्यासाठी जीवावर उदार होणे म्हणजे शूरपणा नक्कीच नव्हे. तसेच कपडे वाळविण्यासाठी धातूंच्या तारांचा वापर करू नये, तर नायलॉनची दोरी वापरावी.

*सुरक्षितता कशी बाळगावी?*

*•  वाहते पाणी*

हे विद्युत संवाहक आहे. वाहत्या पाण्यात किंवा ओल्या जागी थांबू नये. दूर पडलेल्या विजेच्या विद्युतधारा वाहत येवून या पाण्यात उभी राहणारी व्यक्ती दुर्घटनाग्रस्त होऊ शकते. पाण्यासाठी हातपंपाचा किंवा शेतीत-मळ्यात वीजपंपाचा वापर करू नये. पोहण्याचे तलाव, विह‌िरीतदेखील उतरू नये. मच्छिमारांनीही ताबडतोब बाहेर निघावे.

*•  उंच झाडे* 

पावसामुळे ओली झालेली झाडे ही अत्यंत असुरक्षित आसरा आहेत. म्हणून विजा चमकताना झाडांखाली थांबणे अत्यंत धोकादायक असते. त्यामुळे विजा चमकत असताना झाडांखाली मुळीच थांबू नये. झाडावर वीज कोसळली, तरी झाडाच्या माध्यमाने विजेच्या शलाका निघून झाडाखाली थांबणाऱ्या व्यक्तीच्या शरीराच्या संपर्कात येतात व विजेचा शॉक लागून व्यक्ती दगावते.

*•  खेळांची मैदाने* 

खेळांची मैदाने, शेत, मळे, टेकड्या किनारपट्टी इत्यादी उघड्या ठिकाणी कधीही थांबू नये. विजांचा गडगडाट कानी पडण्याआधीच येथून दूर जावे. 

पक्की इमारत, घर, ऑफिस अशा कोरड्या ठिकाणी आसरा घ्यावा. 

धातूची दांडी असलेल्या छत्रीचा वापर करू नये. 

विजा कमीत कमी रोधकाचा व लहानात लहान मार्ग आपल्या प्रवासात निवडतात. 

मोकळ्या मैदानामध्ये आपली उंची सर्वाधिक असल्याने वीज आपल्यावर कोसळण्याची शक्यता जास्त असते. काहीच पर्याय न आढळल्यास जवळपासच्या उंच गोष्टींपेक्षा आपली उंची कमी करावी. अंगावर वीज कोसळण्याची शक्यता कमी करण्यासाठी खाली बसणे अथवा जमिनीवर सरळ लेटणे हा उपायही अनेकदा उपयोगी ठरू शकतो.

*•  कानांची सुरक्षितता*

विजा पडतात, तेव्हा त्या हवेला अक्षरशः जाळीत मार्गक्रमण करतात. परिणामी हवेची निर्वात पोकळी निर्माण होते. ही निर्वात पोकळी भरून काढण्यासाठी आजूबाजूची हवा प्रचंड वेगाने एकाच पोकळीत शिरू पाहते आणि हवेचे थर एकमेंकावर आदळल्याने प्रचंड गडगडाट ऐकू येतो. यातून निर्माण होणाऱ्या ‘ॲकॉस्टिक शॉक वेव्हज’ या खिडक्यांची काचेची तावदानेही तोडून टाकतात. या आवाजामध्ये कानाचा नाजूक पडदा फाडून टाकण्याएवढी ऊर्जा असते. म्हणून कानात बोटे घालून कानाच्या पडद्याचे संरक्षण करणे हा उत्तम उपाय होय.

*असुरक्षित जागा*

विजांचा कडकडाट-गडगडाट सुरू असताना असुरक्षित गोष्टींच्या यादीत खालील बाबी येतात..

•  गोल्फ, फूटबॉल, क्रिकेटची मैदाने.

•  उंच जागा, पहाड, टेकड्या, पाण्याच्या टाक्या, ओले शेत-मळे इत्यादी.

•  उंच झाडे

•  धातूचे शेड, धातूचे बसस्टॉप

•  धातूच्या तारा, धातूच्या तारांचे कुंपण इत्यादी.

•  खुले पिकनिक स्पॉट

•  समुद्र किनारा, किनारपट्टी 

•  ओल्या भिंती, वाहते पाणी.

•  मोबाइल टॉवर.

•  पाण्याचे पाइप व नळ.

शरीरातील आयर्न ची कमतरता ■*

*■  शरीरातील आयर्न ची कमतरता  ■*

➖➖➖➖➖➖➖➖
*जिवन संजीवनी* ★ 🌼
_आरोग्यपूर्ण आयुष्याची माहिती _ 

➖➖➖➖➖➖➖➖

आयर्न हे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे असते. ते शरीराला मजबूत ठेवण्याचे काम करते. आयर्न हे शरीरातील हिमोग्लोबिन चा महत्वाचा घटक आहे. सामान्यतः पुरुषांमध्ये आयर्न १३.५ ते १७.५ ग्रॅम असले पाहिजे. तसेच स्त्रियांमध्ये याचे प्रमाण १२.० ते १५.५ ग्रॅम असले पाहिजे. आयर्नलाच 'ऍनिमिया' असे देखील म्हटले जाते. जे शाकाहारी आणि विगन आहेत त्यांना आयर्न ची कमतरता जाणवतेच. कॅल्शियम सुद्धा आयर्न वर परिणाम करू शकतो. स्त्रियांना तर पिरियडमुळे देखील आयर्न ची कमतरता वाढते. गरोदरपणात देखील स्त्रियांना आयर्नची खूप गरज असते. तसेच डिलिव्हरी नंतर तर त्यांना आयर्नची कमतरता वाढवते.

*आयर्न कमी होण्याची लक्षणे*
*१)* थकवा जाणवणे.
*२)* केसगळती होणे.
*३)* त्वचेचा रंग फिकट होणे.
*४)* रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे.
*५)* जीभ सुजणे आणि लाल होणे.
*६)* HB कमी होणे आणि त्यामुळे आयर्न च्या पेशी ह्या विकृत होऊ लागतात.
*७)* संसर्ग लगेच होणे.

*आयर्न कमतरतेवरील उपाय*
यासाठी आयर्नची तपासणी करावी लागते. त्यामध्ये हिमोग्लोबिन, रक्त तपासणी आणि हेमेटोक्राइट तपासणी करण्याची गरज असते. आयर्न असलेले सी फूड आहारात घेणे. तसेच आयर्न असलेले टॅबलेट आहेत त्याचा उपयोग करणे गरजेचे असते. तसेच डॉक्टरांच्या सल्याने औषध घ्यावीत. आयर्न कमतरता असणाऱ्यांनी दूध आणि दूधजन्य पदार्थ टाळले पाहिजेत. आयर्न कमतरतेच्या औषधांमुळे बद्धकोष्ठता होऊ शकते. आहारात हिरव्या पालेभाज्या रोज खाव्यात. तसेच पेरू, चिक्कू, सफरचंद, बीट,आंबा ह्या फळात आयर्न भरपूर प्रमाणात असते. मसूर, मूग, मोड आलेले कडधान्य, नारळ, शेंगदाणे, तीळ, गुळ हे आवश्य आहारात घ्यावेत. तसेच मासे, अंडी, मटण हे हि आहारात घ्यावेत. या सगळ्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.



★ *तीन महिने अमृत ज्यूस घ्या आणि निरोगी रहा* ★

गुरुवार, १३ जून, २०२४

*❀ १४ जून ❀**संशोधक कार्ल लैंडस्टैनर जन्मदिन

*❀ १४ जून ❀*
*संशोधक कार्ल लैंडस्टैनर जन्मदिन*

जन्म - १४ जून १८६८ (ऑस्ट्रिया)
स्मृती - २६ जून १९४३ (न्यूयॉर्क,अमेरिका)

संशोधक कार्ल लैंडस्टैनर का जन्मदिन जागतिक रक्तदाता दिन के रूप मे मनाया जाता है। कार्ल लैंडस्टैनर आस्ट्रिया के एक जीववैज्ञानिक तथा चिकित्सक थे। सन १९०० मे उन्होने रक्त के मुख्य समूहो की पहचान की। जागतिक रक्तदान दाता दिन विशेष तौर पर एबीओ ब्लड ग्रुप प्रणाली के खोजकर्ता महान जीव-विज्ञानी और चिकित्सक कार्ल लैंडस्टैनर के जन्मदिन को समर्पित है, क्योंकि इस दिन 14 जून 1868 को कार्ल लैंडस्टैनर का जन्म आस्ट्रिया के शहर वियाना मे पिता लियोपोलड के घर माता फैनी से हुआ था। पिता लिओपोलड वियाना शहर के मशहूर पत्रकार थे। कार्ल लैंडस्टीनर ने प्रमाणित किया कि सभी मनुष्यो का खून एक तरह का ही होता है और अपनी दुर्लभ खोज के द्वारा यह पता लगाया था कि, किसी एक व्यक्ति का खून दूसरे को नही चढ़ाया जा सकता। हरेक व्यक्ति के खून का ग्रुप एक खास किस्म का होता है। दो व्यक्तियो के विभिन्न ब्लड ग्रुप संपर्क मे आने के साथ रक्त अणुओ पर विपरीत प्रभाव पड़ता है। सन 1900-1901 दौरान कार्ल लैंडस्टीनर ने इंसानी खून के एबीओ रक्त समूह और रक्त मे मिलने वाले एक अहम तत्व आरएच फैक्टर की खोज की। इसीलिए आज एबी ब्लड ग्रुप वाला व्यक्ति दूसरे ब्लड ग्रुप प्राप्त कर सकता है ओर ओ ग्रुप वाला दूसरे ब्लड ग्रुप वालो को रक्तदान कर सकता है। इनकी तरफ से की गई इस महान खोज के कारण ही आज दुनिया भर मे मरीजो की जिंदगी को खतरे मे डाले बिना ब्लॅड ट्रांसफ्यूजन का काम चल रहा है। सन 1930 मे इस महान विज्ञानी को शरीर क्रिया विज्ञान और मेडिसन के क्षेत्र मे की गई महान खोजों के लिए प्रसिद्ध नोबेल पुरस्कार भी मिला। इनको ट्रांसफ्यूजन मेडिसन के पितामह भी कहा जाता है।

*संकलन : गजानन गोपेवाड*
*संदर्भ : इंटरनेट*

आरोग्य विषयक टिप्स*

✡️ *आरोग्य विषयक टिप्स* ✡️
*•|| जीवन संजीवनी||•*

1)तहान लागेल तेव्हाच पाणी प्या.

2)शाबुदाणा,शेंगदाणे,वरी,दही हे सगळे पित्त वाढवणारे पदार्थ खाऊन उपवास करू नयेत... खरा उपवास म्हणजे लंघन..पोटाला विश्रांती देणे..

3)जेवणाच्या वेळा नियमित असाव्यात..दुपारी १२ पर्यंत आणि रात्री ८ पर्यंत जेवण करावे.

4)दोन्ही जेवणानंतर शत पावली( Actual १०० steps च अपेक्षित आहेत .व्यायाम नव्हे )घालावी. म्हणजे अन्न पुढे सरकण्यास आणि पचनाला मदत होते.

5)लोणचे,पापड,अति तिखट,तेलकट, खारट अन्न पदार्थ खाऊ नयेत.

6)रात्री च्या वेळी दही खाऊ नये.

7)रोज ४५ मिनिटे चालण्याचा व्यायाम करावा.

8)मधल्या भुकेच्या वेळेत त्या त्या ऋतूमध्ये उपलब्ध असणारे फळ,राजगिरा लाडू,साळीच्या लाह्या,खजूर हे खावे...फरसाण,बिस्कीट,शेव हे सर्व पित्त वाढवणारे पदार्थ आहेत.

9)आपण जिथे राहतो तिथे ज्या स्थानिक भाज्या पिकतात,फळे मिळतात ते खावे..फळे नुसतीच खावीत, दुधात घालून,दह्यात मिक्स करून खाऊ नयेत...फळांची मूळ चव आणि गुणधर्म बदलतात अशाने..

10)जेवणात २ चमचे तुपाचा समावेश जरूर  असावा.तुपाने कोलेस्टेरॉल वाढत नाही..तूप हे दुधावर अनेक संस्कार केल्यानंतर तयार होते त्यामुळे पचनासाठी चांगले असते..

11)संडास,लघवी ,उलटी ,शिंक या वेगांचे धारण कधीही करू नये..लागल्यास लगेच जावे.

12)पाळीच्या दिवसात स्त्रियांनी लोणचे खाल्ले तर रक्त स्त्राव वाढण्याची शक्यता असते कारण लोणच्यात तेल,मीठ,तिखट यांचा जास्त वापर असतो आणि त्यामुळे स्त्री शरीरातील पित्त वाढते पर्यायाने रक्त सुध्दा वाढते..म्हणून लोणचे खाऊ नये.

13)दूध आणि फळं एकत्र करून खाऊ नये..विरुद्ध आहार आहे..त्याचे पचन होत नाही.आणि अनेक आजारांची निर्मिती त्यातून होते.

14)कधीही पोटाला तडस लागेपर्यंत खाऊ नये..वायू च्या संचरणासाठी पोटात जागा ठेवावी.

15) शिळे अन्न, processed food, preservatives असलेले पदार्थ शक्यतो टाळावेत..जितका आहार ताजा खाल्ला जाईल  तितके शरीराचे पोषण चांगले होईल...आपल्या शरीराचा संपूर्ण डोलारा हा आपण खात असलेल्या आहारावर च अवलंबून असतो...

16)व्यक्ती तितक्या प्रकृती त्यामुळे सगळ्यांना सरसकट एक च औषध लागू पडत नाही..वय,वजन,प्रकृती,रुग्णाची नाडी परीक्षा ,पूर्वी होऊन गेलेले आजार अशा अनेक गोष्टींवर treatment अवलंबून असते.


किती खाल्लं तरी शरीर हाडकुळं दिसतं?* व्हिटामीन बी-१२ देणारे 5 पदार्थ खा, ताकद येईल-फिट दिसाल

*किती खाल्लं तरी शरीर हाडकुळं दिसतं?*
 व्हिटामीन बी-१२ देणारे 5 पदार्थ खा, ताकद येईल-फिट दिसाल

Eat 10 Vitamin B3 And B-12 Rich Foods:-
थकव्यापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही बी १२ किंवा बी३ च्या सप्लिमेंट्स घेऊ शकता.


थोडं काम केलं की लगेच थकवा येतो, झोप लागते, शरीराला आरामच मिळत नाही अशी अनेकांची तक्रार असते.  तुम्हालाही सतत थकवा येत असेल तर याची अनेक कारणं असू शकतात. (Health Tips) आहारातज्ज्ञ श्वेता पांचळ यांनी शारीरिक कमजोरी, थकवा यामगे व्हिटामीन बी-१३, बी३ ची कमतरता, ताण-तणाव, लठ्ठपणा ही ३ कारणं असल्याचे सांगितले आहे.  (Health Tips)


डॉक्टरांचा सल्ला आहे की थकव्यापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही बी१२ किंवा बी३ च्या सप्लिमेंट्स घेऊ शकता. थकवा आणि कमकुवतपणा दूर करण्यासाठी  काही सोपे घरगुती उपाय फायदेशीर ठरतील.


*चीझ,दही*
 हे पदार्थ व्हिटामीन्सचा चांगला स्त्रोत आहेत. व्हिटामीन बी १२, कॅल्शियम आणि प्रोटीन्स असे तिन्ही घटक यातून मिळतात. याशिवाय  ब्रोकोली तिच्यातील पोषक तत्वांमुळे महत्वाची मानली जाते. बोकोलीत व्हिटामीन्स, मिनरल्स भरपूर असतात. ज्यामुळे कॅल्शियमची कमतरता दूर होते.

*ड्रायफ्रूट्स*
नियमित ड्रायफ्रुट्सचे सेवन करा, व्हिटामीन बी १२ ची कमतरता दूर करण्यासाठी बदामाचे अधिकाधिक सेवन करायला हवे. बदाम एक नट आहे. ज्यात व्हिटामीन बी व्यतिरिक्त प्रोटीन, कॅल्शियम, आयर्न आणि इतर मिनरल्स असतात. आपल्या आहारात फळं, टोमॅटो, टोफू, स्प्राऊट्स, मशरूममध्ये व्हिटामीन बी-१२ भरपूर प्रमाणात असते. 


*व्हिटामीन बी-१२ ने परिपूर्ण खाद्यपदार्थांचे सेवन*

व्हिटामीन बी-१२ शरीरासाठी महत्वाचे असते. यामुळे हाडांपासून मसल्सपर्यंत सर्व अवयवांना ताकद मिळते. यासाटी तुम्ही लीन मीट, बीन्स, मटार, डाळी, नट्स,  सि्डस, सोया उत्पादनांचा आहारात समावेश करू शकता. 


*व्हिटामीन बी-३ युक्त पदार्थ खा*

व्हिटामीन बी३ ला नियासिन असेही म्हटले जाते. शरीरातील पोषक तत्वांची कमतरता, थकवा, कमकुवतपणा  दूर होतो. याची कमतरता पूर्ण करण्यासाठी प्रोटीन्सयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा. 



*ताण-तणाव घेऊ नका*

जास्त ताण-तणाव घेतल्यास याचा तुमच्या शारीरिक मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. हे टाळण्यासाठी नियमित व्यायाम करा, पौष्टीक आहार घ्या, चांगली झोप घ्या.

*पोटातील गॅस*

*पोटातील गॅस*

आज माणसाला लहानपणापासूनच अनेक आजार होतात.  जसे की बद्धकोष्ठता, गॅस, पाठदुखी, त्वचा रोग, रक्तदाब, दंत रोग… हे असे काही आजार आहेत ज्यांमुळे जगातील प्रत्येक दुसरा माणूस हैराण आणि त्रस्त आहे.  भरदिवसाही पोटाचा त्रास नसलेली व्यक्ती सापडणे अवघड वाटते.

 वास्तविकता अशी आहे की आज आधुनिक जीवनशैली जगणारी प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या शारीरिक किंवा मानसिक आजाराने ग्रस्त आहे.  या सामान्य परंतु अत्यंत घातक आजारांपासून दूर राहण्यासाठी आम्ही आजींचे काही उपाय तुमच्यासमोर मांडत आहोत जे 100% प्रभावी तर आहेतच पण त्यांचे कोणतेही दुष्परिणामही होत नाहीत.  आज आपण पाहणार आहोत की आपल्या अनुभवी आजी किंवा आजी आपल्या किचनमधून पोटाशी संबंधित असलेल्या मोठ्या समस्या, गॅसपासून मुक्ती मिळवण्यासाठी कोणते उपाय सुचवतात...

 1. गॅसच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी काळी मिरी आणि मीठ बारीक करून पाण्यासोबत घेतल्याने फायदा होतो.

 2. मठ्ठा, हिंग, सुंठ, सुंठ, गूळ इत्यादी पचनास अत्यंत उपयुक्त असलेल्या गोष्टींचे सेवन केल्याने हा आजार मुळापासून निघून जातो.

 3. एक ग्लास कोमट पाण्यात अर्धे लिंबू, थोडेसे काळे मीठ, भाजलेले जिरे आणि थोडी हिंग मिसळून प्यायल्याने गॅसच्या समस्येपासून त्वरित आराम मिळतो.
🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍒🍒
 

शरीराला आलेला थकवा घालवण्यासाठी या गोष्टींचे सेवन*

*शरीराला आलेला थकवा घालवण्यासाठी या गोष्टींचे सेवन*
■■■■■■■■■■■■■■■■■■■

1. नारळ पाणी -दिवसभर ताजेतवाने राहण्यासाठी नारळ पाणी पिणे हा आरोग्याच्या दृष्टीकोनातून एक उत्तम आणि पौष्टिक असा पर्याय आहे. नारळाच्या पाण्यात प्रचंड प्रमाणात मिनरल्स असतात. यामुळे आपल्या शरीरातील ऊर्जेचा स्तर वाढण्यास मदत होते. दिवसाची सुरुवात करताना नारळ पाणी प्यावे. पण यामध्ये कोणत्याही अन्य साम्रगी मिसळू नये.

2. भाज्यांचा रस - आपल्या दिवसाची सुरुवात करताना भाज्यांचा रसाचे सेवन करावे. विशेषतः हिरव्या पालेभाज्यांचा यामध्ये समावेश करावा. पालक, पुदीना यांसारख्या हिरव्या पाल्यांचा ज्यूस प्यायल्यास थकवा जाणवत नाही.

3. गोजी बेरी -गोजी बेरी फळामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स, मिनरल्स, अ‍ॅ न्टीऑक्सिडेंट्स आणि 8 प्रकारचे अमिनो अॅसिड असतात.
नियमित स्वरुपात गोजी बेरीच्या एका ग्लासाचे सेवन केल्यास थकवा आणि तणाव दूर होण्यास मदत मिळते.

4. लिंबू पाणी - सकाळी तुम्ही लिंबू पाणी पित असाल, तर तुमचे संपूर्ण शरीर दिवसभर ताजेतवाने राहते. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी आणि अ‍ॅ न्टीऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात असल्यानं शरीरात रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मिळते.

5. ग्रीन टी -ग्रीन टीच्या सेवनाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. ग्रीन टीमुळे शरीरातील मेटाबॉलिझम चा स्तर वाढण्यास मदत होते आणि फॅट्सही बर्न होतात.

6. कोरफडीचा ज्यूस - सकाळच्या वेळेत कोरफडीचा ज्यूस प्यायल्यास शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत होते. कोरफडीच्या गरामध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते. यामुळे आपल्या शरीरातील पाण्याची पातळी समप्रमाणात राहण्यात मदत होते. यातील अ‍ॅ न्टी इन्फ्लेमेटरी तत्वामुळे वेदना, तणाव आणि थकवा दूर होतात.

7. आवळ्याचा ज्यूस - आवळ्याच्या ज्यूस प्यायल्याने संपूर्ण शरीर डिटॉक्स होते. यामुळे मेटाबॉलिक रेटदेखील वाढतो आणि संपूर्ण दिवस ताजेतवाने राहता. सोबत रोगप्रतिकारक क्षमताही वाढते
अग्निपंख शैक्षणिक समुह महाराष्ट्र राज्य

जीवनसत्वे* *Vitamins*

🟣🟣 *जीवनसत्वे*  *Vitamins*


*अ(A)*
प्रतिकारशक्ती वाढवते, त्वचेचे तसेच दातांचे आरोग्य सुधारते, उत्तम आरोग्याची भावना उत्पन्न करते.
पालक, गाजर, रताळे, कोबी, अंड्यातील पिवळा बलक, लोणी यातून मिळते.

*ब१(B1)*
पचन आणि शरीराचे चलनवलन सुधारते, चेतासंस्थेचे काम सुरळीत चालण्यासाठी आवश्यक आहे. हिरव्या पालेभाज्या, अंड्यातील पिवळा बलक, दाणे, ताजा अननस यातून मिळते.

*ब२(B2)*
मनावरील ताण कमी करते, पिष्टमय पदार्थांच्या पचनासाठी मदत करते, पेशींना प्राणवायू पुरवते. यीस्ट, अंड्यातील पिवळा बलक, हिरव्या पालेभाज्या, दूध यातून मिळते.

*ब३(B3)*
कोलेस्टरॉल कमी करते, रक्ताभिसरणातील दोष दूर करते, रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवते. हिरव्या पालेभाज्या, दाणे, यीस्ट यातून मिळते

*ब५(B5)*
शरीरातील शक्ती वाढवते. धान्ये, सोयाबीन, अंड्यातील पिवळा बलक यातून मिळते.

*ब६(B6)*
प्रथिनांच्या पचनासाठी उपयुक्त, मनावरील ताण कमी करते, हार्मोन्स तयार करते. सोयबीन, यीस्ट, हिरव्या पालेभाज्या, सूर्यफुलाच्या बीया यातून मिळते.

*ब१२(B12)*
पेशी निर्मिती साठी आवश्यक, लाल रक्तपेशी तयार करण्यात महत्वाचा सहभाग. यीस्ट, दुग्धजन्य पदार्थ यातून मिळते.

*फॉलिक ऍसिड*
लोह पचण्यास मदत करते, शरीरातील रक्ताची पातळी कायम राखते (गर्भवती स्त्रीला याची दुप्पट गरज असते)
गडद हिरव्या पालेभाज्या, यीस्ट, कंदभाज्या, दूध, खजूर, संत्र्याचा रस यातून मिळते.

*क(C)*
प्रतिकारशक्ती वाढवते, अल्सर निर्मितीस विरोध करते, दातांचे व हिरड्यांचे आरोग्य सुधारते, लोह पचविण्यास मदत करते
लिंबूवर्गातील फळे (संत्रे, मोसंबी) कांदा, लसुण, मिरची, हिरव्या पालेभाज्या, स्ट्रॉबेरी, कलिंगड, बटाटे, द्राक्षे यातून मिळते.

*ड(D)*
कॅल्शियम पचविण्यास मदत करते, हाडांच्या वाढीसाठी उपयुक्त, चेतासंस्थेचे काम सुरळीत चालण्यासाठी आवश्यक. (स्त्रीयांना दूध पाजताना अत्यंत आवश्यक) सुर्यप्रकाश, लोणी, दूध, अंड्यातील पिवळा बलक यातून मिळते.

*इ(E)*
रक्तात गुठळ्या होण्यास प्रतिबंध करते, रक्तप्रवाह सुरळीत ठेवते, पेशींना प्राणवायू पुरविण्यात मदत करते.
लोणी, अंडी, लेट्युस, पुर्ण धान्ये, दूध, पालक, सोयबीन, सुर्यफूल, भोपळा यातून मिळते.

*फ(F)*
कोलेस्टेरॉल कमी करते, हृदयरोगांचा प्रतिकार करते. दाणे, काजू यातून मिळते.

*के(K)*
रक्ताभिसरणासाठी उपयुक्त. यीस्ट, गडद हिरव्या पालेभाज्या, सोयाबीन, सुर्यफूलाचे तेल, अंड्यातील पिवळा बलक यातून मिळते.

....अग्निपंख शैक्षणिक समुह महाराष्ट्र राज्य

आरोग्य विषयक टिप्स*

*आरोग्य विषयक टिप्स*

*मासिक पाळी वेळेत येत नाही? या पाच सवयी बदला…* 
              महिलांना मासिक पाळीशी संबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. मासिक पाळी उशिरा येणे किंवा अनेक महिने न येणे हे देखील त्रासाचे कारण बनते. मासिक पाळीत काही महिन्यांचे अंतर असल्यास आणि जर पिरियड सायकल बिघडायला लागली तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. खरं तर, या कालावधीत त्रास होणे हे काही वाईट सवयींचे लक्षण असू शकते. मुलींनी या सवयी काढून टाकण्यावर आणि त्या सुधारण्यावर भर द्यावा, अन्यथा ही समस्या काळानुसार वाढू शकते.

 *मासिक पाळीवर परिणाम करणाऱ्या वाईट सवयी* 

 *खूप झोपणे* 
               महिलांनी जास्त वेळ झोपू नये. आपल्या शरीराला गरज आहे तेवढीच झोप घ्यावी. गरजेप्रमाणे झोप घेतल्यास, तुमची मासिक पाळी देखील नियमित होईल.

 *वजनात बदल* 
                   अचानक वजनात फरक दिसून आला, तर त्याचा परिणाम मासिक पाळीवर देखील होतो. झपाट्याने वजन कमी झाल्यामुळे किंवा वाढल्यामुळे शरीरात अनेक बदल होतात, ज्यामुळे पीरियड सायकल देखील बदलू शकते. म्हणजेच जर तुम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त व्यायाम करत असाल किंवा तुमच्या वजनाकडे अजिबात लक्ष दिले नाही तर तुमची मासिक पाळी देखील अनियमित होऊ शकते.

 *आहारात अडथळा* 
                 उत्तम आहार हे उत्तम आरोग्याचे रहस्य आहे. जर तुमचा आहार योग्य नसेल तर त्याचा फटका तुमच्या शरीराला सहन करावा लागतो. जरी तुम्ही बाहेरचे जंक फूड जास्त खाल्ले किंवा तुमच्या आहारात आवश्यक पोषक तत्वांचा समावेश केला नाही तरीही तुमची मासिक पाळी वेळेवर येणे थांबू शकते. त्यामुळे सकस आहार खा. बाहेरील जंक फूड जास्त खाणे टाळा. ज्या पदार्थांत पोषक तत्वांचा समावेश असेल, असे पदार्थ खा.

 *गर्भनिरोधक गोळ्यांचा अतिरेक* 
                 अनेक मुली गर्भधारणा टाळण्यासाठी लग्नाआधी किंवा लग्नांनंतर गर्भनिरोधक गोळ्या जास्त प्रमाणात सेवन करतात. गर्भनिरोधक गोळ्या शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडवतात, ज्यामुळे अनियमित मासिक पाळीची समस्या देखील उद्भवते.

*ताण* 
             तणावामुळे शरीराचे अनेक नुकसान होते. जसा आरोग्यासाठी ताण हानीकारक आहे, तसाच हा ताण पीरियड सायकलवर देखील परिणाम करू शकतो. तणाव कमी करणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे, अन्यथा मासिक पाळीवर त्याचा परिणाम वेगवेगळ्या प्रकारे दिसून येतो. यामुळे तुमची मासिक पाळी अनियमित होवू शकते. त्यामुळे नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुमच्या शरीरावर देखील त्याचा चांगला परिणाम होईल.

 *तीन महिने अमृत ज्युस आणि लेडी केअर घ्या आणि वरील समस्यापासून मुक्त व्हा* 

अग्निपंख शैक्षणिक समुह महाराष्ट्र राज्य

विज्ञान केंद्र दिंडाळा गजानन गोपेवाड

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...