बुधवार, ३ जुलै, २०२४

वृद्धत्व पायापासून वरच्या दिशेने सुरू होते!*

*वृद्धत्व पायापासून वरच्या दिशेने सुरू होते!*

🚶‍♀️🚶🚶‍♂️🚶‍♀️🚶‍♀️🚶🚶🚶‍♂️🚶‍♂️
       
*पाय सक्रिय आणि मजबूत ठेवा !!*

▪️जसे वर्षे घालवतो तसे रोज म्हातारा होत असतो,पाय नेहमी सक्रिय आणि मजबूत असले पाहिजेत.
जसजसे सतत म्हातारे होत असतो/वृद्ध होत असतो,तस तसे केस राखाडी होण्याची/ त्वचा निस्तेज/ चेहऱ्यावर सुरकुत्या पडण्याची भीती बाळगू नये.

*दीर्घायुष्य* प्रदीर्घ तंदुरुस्त आयुष्याच्या लक्षणांपैकी लोक प्रिय यूएस मॅगझिन"प्रिव्हेन्शन" द्वारे सारांशित केले आहे,पायां चे मजबूत स्नायू *सर्वात महत्त्वाचे आणि आवश्यक* म्हणून शीर्षस्थानी सूचीबद्ध आहेत.कृपया दररोज चालत जा.

▪️जर फक्त २ आठवडे पाय हलवले नाही तर पायाची खरी ताकद १० वर्षांनी कमी होईल.
*फक्त चाला*

▪️डेन्मार्कमधील कोपनहेगन विद्यापीठाच्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की वृद्ध,तरुण २ आठवड्यांच्या *निष्क्रियता* दरम्यान,पायां च्या स्नायूंची ताकद *एक तृतीयांश* कमकुवत होऊ शकते* जे २०-३० वर्षांच्या वृद्धत्वाच्या समतुल्य आहे !!
*म्हणून फक्त चाला*

▪️पायाचे स्नायू कमकुवत झाल्यामुळे नंतर पुनर्वसन व व्यायाम केले तरीही ते बरे होण्यास बराच वेळ लागेल.

म्हणून *चालण्यासारखा नियमित व्यायाम खूप महत्त्वाचा आहे*

▪️संपूर्ण शरीराचे वजन/भार शिल्लक राहून पायांवर विश्रांती घ्या.

*पाय हे १ प्रकारचे खांब* आहेत,जे मानवी शरीराचे संपूर्ण भार सहन करतात.
*रोज चाला.*

▪️मजेची गोष्ट म्हणजे,माणसा च्या ५०% हाडे, ५०% स्नायू २ पायांत असतात.*चालत जा*

▪️मानवी शरीरातील सर्वात मोठे व मजबूत सांधे,हाडे देखील पायांमध्ये असतात.
*10K पावले/दिवस*

▪️मजबूत हाडे,मजबूत स्नायू, लवचिक सांधे *लोह त्रिकोण* बनवतात जो सर्वात महत्वाचा भार वाहतो म्हणजेच *मानवी शरीर"*

▪️७०% मानवी क्रियाकलाप व व्यक्तीच्या जीवनातील ऊर्जा बर्न दोन पायांनी केली जाते.

▪️हे माहीत आहे का?जेव्हा एखादी व्यक्ती तरुण असते तेव्हा तिच्या *मांडीत ८०० किलो वजनाची छोटी गाडी उचलण्याइतकी ताकद असते*

*पाय हे शरीराच्या हालचाली चे केंद्र आहे*

▪️दोन्ही पायांना मिळून मानवी शरीराच्या ५०% नसा, ५०% रक्तवाहिन्या आणि ५०% रक्त त्यामधून वाहत असते.

▪️हे शरीराला जोडणारे सर्वात मोठे रक्ताभिसरण नेटवर्क आहे. *म्हणून रोज चाला*

▪️फक्त जेव्हा पाय निरोगी असतात तेव्हाच रक्ताचा प्रवाह सुरळीत होतो,त्यामुळे ज्यांच्या पायाचे स्नायू मजबूत असतात त्यांचे हृदय नक्कीच मजबूत असते.*रोज चाला.*

▪️ वृद्धत्व पायापासून वरच्या दिशेने सुरू होते

▪️एखादी व्यक्ती मोठी होते, मेंदू,पाय यांच्यातील सूचनांच्या प्रसारणाची अचूकता व गती कमी होते,ती व्यक्ती तरुण असताना कमी होते.*कृपया चालत जा*

▪️याशिवाय,तथाकथित हाडां चे खत कॅल्शियम कालांतराने लवकर/नंतर नष्ट होते,ज्यामुळे वृद्धांना हाडे फ्रॅक्चर होण्याची अधिक शक्यता असते.वृद्धां मध्ये हाडांचे फ्रॅक्चर सहजपणे अनेक गुंतागुंत निर्माण करू शकतात. विशेषत: मेंदूच्या थ्रोम्बोसिससारखे घातक रोगहोतात.

▪️हे माहीत आहे का ? साधारणपणे १५% वृद्ध रूग्ण जास्तीत जास्त मरतात. १ वर्षा च्या आत मांडीचे हाड फ्रॅक्चर !
*रोज न चुकता चाला*

*पायांचा व्यायाम,वयाच्या ६० वर्षानंतरही कधीही उशीर होत नाही*

▪️पाय कालांतराने हळूहळू म्हातारे होत असले तरी,पाय/पायांचा व्यायाम करणे हे आयुष्यभराचे काम आहे.
*10,000 पावले चाला*

▪️केवळ नियमितपणे पाय बळकट केल्याने पुढील वृद्धत्व टाळता येते/कमी करता येते.
*३६५ दिवस चाला*

▪️पायांना पुरेसा व्यायाम मिळावा,पायाचे स्नायू निरोगी राहतील याची खात्री करण्या साठी कृपया रोज किमान ३०- ४० मिनिटे चाला.
 *त्यासोबतच तीन महिने अमृत ज्यूस घ्या आणि निरोगी रहा*

*तुम्ही ही महत्त्वाची माहिती तुमच्या 40+ मित्र आणि कुटुंबातील सदस्यांसोबत शेअर केली पाहिजे, कारण प्रत्येकजण दररोज वृद्ध होत आहे*
 

मंगळवार, २ जुलै, २०२४

लेमन टी पिण्याचे आहेत अनेक आरोग्यदायी फायदे,*

*लेमन टी पिण्याचे आहेत अनेक आरोग्यदायी फायदे,*       
                                                                                              *कसा बनवायचा पर्फेक्ट लिंबाचा चहा*

एका स्वच्छ पातेल्यात पाणी घेऊन त्याला उकळी आणा.

रंग येण्यासाठी यात चहापूड घाला. लक्षात ठेवा की चहापूड खूप कमी घालायची आहे.

याला एक उकळी आणून कपात गाऴून घ्या.

या कपात वरून लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका. (कोमट असताना)

चव वाढवण्यासाठी आपल्या आवडीनुसार यात आपण मध (कोमट असताना) आणि आलेही घालू शकता.

आपला लिंबाचा चहा तयार आहे.

*लेमन टी पिण्याचे अनेक आरोग्यदाचे फायदे :-*

आपल्याला माहित आहेतच की लिंबाचा चहा चरबी कमी करण्यासाठी फायदेशीर असतो. पण कसा? लिंबू शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकते आणि मेटाबोलिजम वाढवण्यास मदत करते.

लिंबू हा विटामिन सीचा प्रमुख स्रोत आहे. यामुळे शरीरातील पेशींची वाढ आणि विकास होण्याबरोबरच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही मदत होते. विटामिन सी लोहाची कमतरता रोखते आणि रक्तदाब व हृदयरोगाचा धोका कमी करते.

लिंबाच्या चहात आले घातल्यास हे पेय सूज रोखण्यासाठी उपयुक्त असते. आले हा मळमळ व अंगदुखीवरचा उत्तम उपाय आहे. याशिवाय वारंवार भूक लागण्याच्या तक्रारीवरही गुणकारी असते. आल्यातील उच्च फायबरमुळे शरीरातील ऊर्जा वाढते आणि पचनास मदत होते.

लिंबाचा चहा जास्त आरोग्यकारक बनवण्यासाठी यात साखर घालू नका. याऐवजी मध वापरा. यातील नैसर्गिक गोडवा मेटाबोलिजम वाढवतो आणि चरबी कमी करतो.

आपल्या आवडीनुसार यात आपण चहा करताना कार्बनिक लेमनग्रास घालू शकता. यात अँटीऑक्सिडंट गुण असतात आणि हे त्वचा व केसांसाठी चांगले असते. यामुळे मासिक पाळीच्या वेदनांपासूनही आराम मिळतो.

🍒🍒🍒🍒🍒🍒🍒🍒
 

रविवार, ३० जून, २०२४

➖➖➖➖➖➖➖➖➖ *हृदयविकार कोणाला होतो ?*➖➖➖➖➖➖➖➖➖➖🍈🍈🍈🍈🍈🍈🍈

➖➖➖➖➖➖➖➖➖
      *हृदयविकार कोणाला होतो ?*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖🍈🍈🍈🍈🍈🍈🍈

हृदयविकार दोन किंवा तीन प्रकारचे असू शकतात. हृदयाचा ताल बिघडू शकतो. किंवा त्याच्या चार कप्प्यांमध्ये असलेल्या निरनिराळ्या प्रकारच्या झडपा नादुरुस्त होऊ शकतात. तसं झाल्यास शुद्ध आणि अशुद्ध रक्ताची एकमेकांमध्ये सरमिसळ होऊ शकते. परंतु हृदयाच्या स्रायूला रक्ताचा योग्य तितका पुरवठा न झाल्यामुळं त्याचं आकुंचन व प्रसरण नीट न होणं आणि त्यापायी त्याच्यावर ताण पडणं यालाच हृदयविकार असं सर्वसाधारणरीत्या म्हटलं जातं.
💥💥💥💥💥💥💥💥💥
आपण बराच काळ सतत वेगानं चालत असलो की पाय दुखु लागतात किंवा जड वजन उचलल्यामुळं हात दुखु लागतात. याचं कारण म्हणजे पायांच्या किंवा हाताच्या स्नायूंना काम करण्यासाठी ज्या वेगानं ऑक्सिजनचा वापर करावा लागतो त्या वेगानं त्यांना तो मिळत नाही. 

हृदय हाही एक स्रायूच असल्यामुळे त्यालाही जर योग्य प्रमाणात रक्ताचा पुरवठा झाला नाही तर तोही दुखू लागतो. जस तेल वाहून नेणार्‍या टँकरच्या इंजिनाला त्या टैंकरमधल्या तेलाचा काहीच उपयोग होत नाही तसंच हृदयाच्या आत कितीही रक्त असलं तरी त्याचा वापर त्या स्नायूंना करता येत नाही. त्यासाठी त्याच्यावर एखाद्या मुकुटाप्रमाणे विराजमान झालेल्या रक्तवाहिन्यांकडून त्याला रक्ताचा योग्य तितका पुरवठा व्हावा लागतो. 
🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇
जर काही कारणानं या वाहिन्या चोंदल्या तर त्यांच्या मधून वाहणाऱ्या रक्ताच्या प्रवाहात अडथळे निर्माण होतात. त्यामुळे मग त्या वाहिन्या हृदयाच्या स्नायूला योग्य तितकं रक्त पुरवू शकत नाहीत. या वाहिन्या चोंदण्याची अनेक कारणं आहेत. ज्यांच्या शरीरात ही कारणं निर्माण होण्याची शक्यता जास्ती आहे अशांना मग हृदयविकार होण्याची शक्यताही वाढीस लागते.

ज्यांना उच्च रक्तदाबाचा विकार जडलेला आहे त्यांना हृदयविकारही जडण्याची शक्यता जास्ती असते. रक्तदाब वाढण्याचीही अनेक कारणं आहेत. अतिधुम्रपान, लठ्ठपणा तसंच शरीराची फारशी हालचाल न करणं यामुळं रक्तदाब वाढीस लागतो. काहींच्या आनुवंशिक गुणधर्मामुळे रक्तदाब वाढलेला असतो. तसंच अतितणावग्रस्त परिस्थितीही रक्तदाब वाढण्यास कारणीभूत होते.
🍓🍓🍓🍓🍓🍓🍓🍓
पण त्याहूनही अधिक घोकादायक आहे ते रक्तातलं कोलेस्टेरॉलचं प्रमाण. हे वाढलेलं असेल तर मग हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या वाहिन्या कोंडण्याची शक्यताही वाढीस लागते. मांसजन्य पदार्थांच्या अतिसेवनामुळे तसंच संपृक्त म्हणजेच सॅच्युरेटेड चरबी सेवनही याला कारणीभूत असतं. आपल्या जेवणात तळणासाठी सॅच्युरेटेड फैट्स ज्याच्यात कमी प्रमाणात आहेत अशा सूर्यफूल, करडई यासारख्या तेलांचा वापर केल्यास कोलेस्टेरॉलच्या प्रमाणाला काही प्रमाणात आळा घालता येतो.
🍒🍒🍒🍒🍒🍒🍒
मधुमेह असणाऱ्या मंडळींनाही हृदयविकार होण्याची शक्यता जास्ती असते. तसंच लठ्ठपणा, मेदवृद्धी हीही हृदयविकाराला पोषक परिस्थिती निर्माण करतात. बॉडी मास इंडेक्स म्हणजेच वजन आणि उंची यांचं गुणोत्तर हे लठ्ठपणा मोजण्याचं एक एकक आहे.

ज्यांचा बॉडी मास इंडेक्स पेक्षा जास्ती आहे अशांना हृदयविकार होण्याची शक्यताही जास्ती असते. अति धूम्रपान किंवा अति मद्यपान हेही हृदयविकाराला कारणीभूत असतात.
 म्हणून सर्वांनी आपल्या आहार विहाराकडे लक्ष ठेवून रोज सकाळी मॉर्निंग वॉल्क करावा 

 *यासाठी तीन महिने रियांश अमृत ज्यूस घ्या आणि निरोगी रहा*

*डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'कोण ?' या पुस्तकातुन*    

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🍑🍇🍑🍇🍑🍇🍑🍇🍑🍇🍑🍇🍑🍇🍑

शाळेतील कामकाजाचे वार्षिक नियोजन🌹*🌹🌹🥇🥇🌹🌹🏆🏆🌹🌹

*🌹शाळेतील कामकाजाचे वार्षिक नियोजन🌹*
🌹🌹🥇🥇🌹🌹🏆🏆🌹🌹

     🏵️ *जुन महिना* 🏵️
*1) SMC मिटिंग आयोजन 14/6*
*2) पाठ्यपुस्तक व गणवेश वाटप नियोजन.*
*3) शिक्षक -पालक संघ सभा आयोजन*
*4) Student pramotion करणे.*
*5) अनुदानातुन शालेय साहित्य खरेदी करणे.*
*6) शाळा-लाँगबुक(वर्ग जबाबदारी) भरणे.*
*7) पटनोंदणी पंधरवडा अभियान राबविणे.*
*8) पायाभुत परीक्षा पुर्वतयारी.*
*9) वर्गस्वच्छता व वर्गसजावट उपक्रम*
*10) वर्ग व शालेय मंत्रीमंडळ निवड*
*11) शाळास्तरावर आदर्श उपक्रम निवडून वर्षभर अंमलबजावणी  करणे.*
*12) Staff Attach-deteach करणे.*
*13) आंतरराष्ट्रीय योग दिन-उपक्रम 21/6*
*14)इ.1 ली व नविन दाखलात-स्वागतसमारंभ*
*15) Student Request पाठविणे व coinfirm करणे.*
*16)शा.पो.आ. करारनामा करणे.*
*17)शा.पो.आ. मेन्यु /पूरक आहार/धान्यादी माल नियोजन व स्वच्छता ठेवणे.*
*18) वृक्षारोपन व वृक्षसवंर्धन उपक्रम राबविणे.*

       🏵 *जुलै महिना* 🏵️
*1) माता-पालक संघ सभा*
*2) सरल st. request-coinfirm पाठविणे.*
*3) मीना राजु मंच सभा*
*4) SMC मिटिंग*
*5) कथाकथन स्पर्धा आयोजन*
*6) शा.पो.आ.सभा*
*7) दिंडी उपक्रम आयोजन*
*8) पालक सभा आयोजन*
*9) आदर्श परिपाठ तयारी*
*10) गुरुपोर्णिमा उपक्रम*
*11) शिष्यवृत्ती वर्ग सुरुवात 5 वी/8वी*
*12) नवोद्य विद्यार्थी निवड व वर्ग सुरुवात 5वी*
*13)पायाभुत चाचणी 1 आयोजन*

        🏵️ *आँगस्ट महिना* 🏵️
*1) Student माहिती online भरणे.*
*2) शिक्षक -पालक संघ सभा*
*3) SMC मिटिंग आयोजन*
*4) स्वातंत्र दिन पुर्व तयारी*
*5) सरल school portal भरणे.*
*6) सरल Staff portal भरणे*
*7) गोपाळकाला (दहिहंडी)उपक्रम*
*8) अकारिक चाचणी १ आयोजन*
*9) प्रगत/अप्रगत उपक्रम(जादा तास) आयोजन*
*10) लो.टिळक पुण्यतिथी 1/8*
*11)रक्षाबंधन उपक्रम आयोजन*
*12) परिसर सहल आयोजन*

     🏵️ *सप्टेंबर महिना*🏵️
*1) माता-पालक संघ सभा*
*2) संच मान्यता portal भरणे.*
*3) गणपती उपक्रम*
*4) SMC मिटिंग*
*5) शाळेत गणेशोत्सव साजरा करणे.*
*6) वक्तृत्व स्पर्धा आयोजन.*
*7) शा.पो.आ.सभा*
*8) मीना राजु मंच सभा*
*9) पालक सभा आयोजन*
*10) अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती online भरणे.*
*11) पायाभुत online marks भरणे.*
*12) विद्यार्थी प्रगत-अप्रगत ठरविणे.*
*13) समाजकल्याण शिष्यवृत्ती online भरणे.*
*14)  अध्ययन निष्पत्ती उपक्रम*
*15) शाळेत शिक्षक दिन साजरा करणे.5/9*

    🏵️ *आँक्टोंबर व नोव्हेंबर महिना* 🏵️
*1) 15 oct वाचन प्रेरणा दिन साजरा करणे.*
*2) सत्र 1 परीक्षा घेणे.*
*3) नवरात्र दिवसात परिसर सहल आयोजन*
*4) स्वच्छता अभियान राबविणे.*
*5) SMC मिटिंग*
*6) दिवाळी अभ्यास नियोजन*
*7) गांधी जयंती साजरी करणे. 2/10*
*8) नवरात्र भोंडला आयोजन.*
*9) चित्रकला उपक्रम आयोजन.*
*10) नवोदय,शिष्यवृत्ती online form भरणे.*
*11) शैक्षणिक सहल पुर्वतयारी*
*12) क्रिडा स्पर्धा पुर्वतयारी.*
*13)  पायाभुत चाचणी 2 आयोजन**
*14) शिक्षक -पालक संघ सभा*
*15) पं.नेहरु जयंती 14/11 बाल दिन*
*16) सरदार वल्लभभाई पटेल जयंती 31/10*

      🏵️ *डिसेंबर  महिना*  🏵️
*1) माता पालक संघ सभा SMC मिटिंग*
*3) शा.पो.आ.सभा*
*4) पालक सभा आयोजन*
*5) कला व क्रिडा स्पर्धा*
*6) शैक्षणिक सहल आयोजन*
*7) Udise+ Online भरणे*
*8) शाळेचा वार्षिक आराखडा भरणे.*
*9)अध्ययन निष्पत्ती उपक्रम*

      🏵️ *जानेवारी महिना* 🏵️
*1) शिक्षक -पालक संघ सभा*
*2) प्रजासत्ताक दिन कार्यक्रम*
*3) सा.फुले जयंती उपक्रम*
*4) सांस्कृतिक कार्यक्रम*
*5) बाल आनंद मेळावा*
*6) स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती.12/1*
*7)नेताजी जयंती 23/1*
*8) शिष्यवृत्ती सराव परीक्षा 5 वी/8 वी सरावप्रश्नपत्रिका नियोजन*

   🏵️ *फेब्रुवारी महिना* 🏵️
*1) माता पालक संघ सभा*
*2) शा.पो.आ.सभा*
*3) पालक सभा आयोजन*
*4) शिष्यवृत्ती परीक्षा 5वी व 8 वी परीक्षा*
*5) आकारिक चाचणी 2 आयोजन*
*6) वार्षिक तपासणी पूर्वतयारी*
*7) शिवजयंती कार्यक्रम 19/2*
*8) Udise + online भरणे.*

      🏵️ *मार्च महिना* 🏵️
*1) शिक्षक -पालक संघ सभा*
*2)SMC मिटिंग*
*3) वार्षिक तपासणी*
*4) इयत्ता 7 वी/8 वी/5 वी/4 थी निरोप समारंभ*
*5) शाळेची वार्षिक तपासणी*
*6) समग्र शिक्षा अभियान खर्च वार्षिक विनियोग*
*7) SSA online link भरणे.*
*8) जागतिक महिला दिन 8/3*
*9) यशवंतराव चव्हाण जन्मदिन 12/3*
*10) जागतिक अपंग दिन 17/3*
*11) संत गाडगेबाबा जयंती 4/3*
*12) वर्गनिहाय सत्र 2 पर्यतचा वार्षिक  नियोजन प्रमाणेअभ्यासक्रम पुर्ण करणे.*

      🏵️ *एप्रिल महिना* 🏵️
*1) माता-पालक संघ सभा*
*2)शा.पो.आ. सभा*
*3) द्वितीय सत्र परीक्षा*
*4) पायाभुत चाचणी 3*
*5) माँडरेशन तयारी*
*6) महात्मा फुले जयंती 11/4*
*7) पेपर तपासणे.निकाल तयार करणे.*
*8) शा.पो.आ.वार्षिक एकुणात करणे.*
*9) आंबेडकर जयंती 14/4*
*10) नवोद्य परीक्षा 5 वी*
*11) RTE केंद्र बोर्ड परीक्षा 5 वी व 8 वी*

         🏵️ *मे महिना* 🏵️
*1)निकाल जाहीर करणे*
*2) 1 मे महाराष्ट्र दिन साजरा करणे.*
*3) पुढील वर्ष वर्गवाटप,*
*4) शिक्षक कामकाज वाटप -लाँगबुक भरणे.*
*5) 33 कोटी वृक्षलागवड माहीती online.*
*6) प्रशिक्षण तयारी-अभ्यासक्रम बदल*
*7) पुढील शैक्षणिक वर्ष नियोजन....*
🙏🙏🙏🏵️🏵️🥇🥇🏵️🏵️🙏🙏🙏

शनिवार, २९ जून, २०२४

आरोग्याचा सर्वात मोठा शत्रु...

*आरोग्याचा सर्वात मोठा शत्रु...*

रोजच्या दिनचर्येचा नैसर्गिक आणि आवश्यक भाग म्हणजे निद्रा ही आपल्याला ऊर्जा देते, जी निरामय आरोग्यासाठी अत्यंत गरजेची आहे. योग्य प्रमाणात घेतलेली गाढ झोप आपल्या तनमनाला पुरेपूर विश्रांती देते, ज्यामुळे आपणास ताजेतवाने, प्रसन्न व उर्जावान वाटते.

 *झोपण्याची योग्य पद्धत -* 
                 चांगली झोप घेण्यासाठी रात्रीचा आहार कमी व पचेल असाच घ्यावा . झोपताना डोके पूर्व किंवा दक्षिण दिशेला असावे पश्चिम किंवा उत्तरेकडे डोके करून झोपल्यास जिवनशक्तीचा ह्रास होतो. झोपताना डाव्या कुशीवर झोपावे.

 *निद्रानाशाचे परिणाम*
                 निद्रानाशामुळे शरीरात वेदना होणे, डोके जड पडणे, शरीर जड पडणे, अपचन होणे तसेच वातजन्य रोग जडतात. त्यामुळे योग्य निद्रा घेणे आवश्यक आहे. अपुरी झोप ( गरजेपेक्षा कमी, जास्त वा अयोग्य) ही दुःख, अशक्तपणा, सुस्ती, अल्पायुष्य अशा व्याधी निर्माण करण्यास कारणीभूत ठरते.
                     आता आपण निद्रे बद्दल सविस्तर जाणून घेऊ या. आयुर्वेदानुसार एक सामान्य, निरोगी व्यक्तीस सहा तासांची झोप पुरेशी आहे. म्हणूनच पित्त आणि कफ कारक प्रकृतीच्या लोकांनी सहा तासांच्या झोपेची सवय करून घेतल्यास ते निरोगी राहतील.

 *शांत आणि योग्य प्रमाणात झोप घेण्याचे फायदे:-*

🛌 1-चांगली झोप घेतली तर आपल्या शरीरातील हार्मोन्स ची पातळी व्यवस्थित राहण्यास मदत होते , त्यामुळे आपला उत्साह व स्फूर्ती वाढते.

🛌 2-व्यवस्थित झोप घेतली तर लठ्ठपणासारखा मोठा आजार आपल्या जवळ ही येणार नाही.

🛌 3-सर्वेक्षणामध्ये असे समोर आले आहे की जे लोक कमी झोप घेतात त्यांची आजारी पडण्याची शक्यता जास्त असते.

🛌 4- चेहऱ्यावरील डाग कमी होतात : लवकर झोपण्याचे परिणाम चेहऱ्यावर दिसू लागतात. चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होऊ लागतात. आणि काळे डाग हळूहळू कमी व्हायला लागतात.

🛌 5-ब्लड ग्लुकोज कमी होत नाहीः पुरेशा झोपेचा परिणामामुळे ब्लड ग्लुकोज कमी होत नाही.

🛌 6-भूकेत सुधारणा होते : पुरेशी झोप झाल्यास चांगली भूक लागते. हेल्दी पदार्थ खावेसे वाटतात.

🛌 7- मायग्रेनचा त्रास कमी होतो : पुरेशी झोप घेतल्याने कमी खाणे , जास्त किंवा कमी झोप, खूप रडणे किंवा खूप हसणे या कशाही मुळे मायग्रेनचा त्रास जाणवत नाही.

🛌 8- कार्यक्षमतेत वाढ होते: 8 तास पुरेशी आणि शांत झोप घेतल्यामुळे अधिक तत्परतेने काम करू शकता. व आपली कार्यक्षमता वाढते.

🛌 9-पुरेशी झोप घेतल्यामुळे अभ्यास केलेला लक्षात राहू लागतो.

            अशा प्रकारे योग्य, व्यवस्थित व वेळेवर झोप घेतल्यास आपले आरोग्य निरोगी राहते. म्हणूनच तर जेव , व्यायाम, योगासने या बरोबरच झोपेलाही आपल्या आयुष्यात महत्वाचे स्थान आहे.

गुरुवार, २७ जून, २०२४

ही लक्षणे सांगतात शरीरात वाढलं आहे Uric Acid, जाणून घ्या हे दूर करण्याचे उपाय....

*ही लक्षणे सांगतात शरीरात वाढलं आहे Uric Acid, जाणून घ्या हे दूर करण्याचे उपाय.....*

यूरिक अ‍ॅसिड एक अपशिष्ट पदार्थ आहे जो काही खाद्य पदार्थांमध्ये आढळणाऱ्या प्यूरीन तत्वाच्या तुटण्याने तयार होतो. यूरिक अ‍ॅसिड सामान्यपणे रक्तात मिक्स होतं आणि लघवीच्या माध्यमातून बाहेर निघतं. पण जेव्हा असं होत नाही तेव्हा ते जॉइंट्स आणि किडन्यांमध्ये जमा होतं. असं झाल्याने संधीवातासारखी समस्या गाउट आणि किडनी स्टोन होण्याचाही धोका असतो.

यूरिक अ‍ॅसिडवर उपचार करण्यासाठी याच्या लक्षणांना वेळीच ओळखणं गरजेचं आहे. यूरिक अ‍ॅसिड वाढल्याची काही लक्षणं तुम्हाला लघवीमध्ये दिसू लागतात. चला जाणून घेऊ यूरिक अ‍ॅसिड वाढल्यावर लघवीत काय लक्षणं दिसतात आणि ते कमी करण्यासाठी काय करावं.

*लघवीमध्ये फेस...*
नॅशनल किडनी फाऊंडेशननुसार, लघवीमधून फेस येणं या गोष्टीचा संकेत आहे की, यूरिक अ‍ॅसिडने छोट्या स्टोनचं रूप घेतलं आहे. जर यासोबत तुम्हाला डिहायड्रेशनची समस्या असेल तर तुम्ही वेळीच सावध व्हायला पाहिजे.

*किडनी स्टोन होणं...*
यूरिक अ‍ॅसिड जेव्हा लघवीसोबत निघत नाही तेव्हा ते क्रिस्टलचं रूप घेतं आणि किडनीमध्ये स्टोन तयार होतात. ज्यामुळे गंभीर वेदना, लघवीतून रक्त आणि पुन्हा लघवीच्या मार्गात इन्फेक्शन होऊ शकतं.

*गर्द रंगाची लघवी...*
गर्द किंवा लाल रंगाची लघवी येणं संकेत आहे की, तुमच्या किडनीमध्ये सगळं काही ठीक सुरू नाही. यातून हे दिसतं की, तुमच्या किडनीमध्ये यूरिक अ‍ॅसिडशी संबंधित स्टोन बनत आहे किंवा लघवीसंबंधी समस्याचं एक संभावित लक्षण असू शकतं.

*पुन्हा पुन्हा लघवी...*
काही लोकांना लघवीदरम्यान वेदना किंवा अस्वस्थता जाणवते. खासकरून किडनीमध्ये स्टोन किंवा लघवीच्या मार्गात अडथळा असणं. पुन्हा पुन्हा लघवीची ईच्छा हेही एक यूरिक अ‍ॅसिडसंबंधी लक्षण असू शकतं.

*ही लक्षण दिसल्यावर काय करावे...*
जर तुम्हाला यूरिक अ‍ॅसिडसंबंधी वरील लक्षण दिसत असतील तर तुम्हाला वेळीच डॉक्टरांकडे जायला हवं. ते यूरिक अ‍ॅसिडचं प्रमाण बघण्यासाठी टेस्ट करण्याचा सल्ला देऊ शकतात.

*यूरिक अ‍ॅसिड कमी करण्यासाठी काय करावे...*

*पाणी भरपूर प्यायल्याने...* यूरिक अ‍ॅसिड पातळ करण्यास मदत मिळते आणि लघवीच्या माध्यमातून ते बाहेर पडतं. दिवसातून कमीत कमी 10-12 ग्लास पाणी प्यावे.

*जास्त प्यूरीन असणारे पदार्थ सेवन करणं बंद करा...*
जसे की, ऑर्गन मीट, रेड मीट, समुद्री मासे आणि काही भाज्या जसे की, शतावरी व पालक.

*कमी फॅट असलेले डेअरी उत्पादनं जसे की, दूध आणि दही यूरिक अ‍ॅसिडचं प्रमाण करण्यासाठी मदत करतात.*

*मद्यसेवन खासकरून बीअर आणि स्प्रिट, यूरिक अ‍ॅसिड उत्पादन वाढवू शकतात. यांचं सेवन बंद करा.*

*हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप, जे सामान्यपणे शुगर ड्रिंक्समध्ये आढळतं. यामुळे यूरिक अ‍ॅसिड वाढू शकतं.*

*लठ्ठपणा हाय यूरिक अ‍ॅसिडशी संबंधित आहे. अशात कमी वजन केलं तर यूरिक अ‍ॅसिड कमी होण्यास मदत मिळेल.*

*चेरी किंवा चेरीचा ज्यूस यूरिक अ‍ॅसिड कमी करण्यास मदत करतो.* 

*कडधान्य, फळं आणि भाज्यांसारखे ठोस कार्बोहायड्रेट निवडा. ज्यांनी यूरिक अ‍ॅसिड कमी करण्यास मदत मिळते.*


बुधवार, २६ जून, २०२४

अंगावर चामखीळ का येतात? त्याची कारणे चामखीळचे प्रकार व उपचार*

*अंगावर चामखीळ का येतात? त्याची कारणे चामखीळचे प्रकार व  उपचार*
👇👇👇👇👇👇👇👇
*चामखीळ म्हणजे काय ..?*

चामखीळचा त्रास अनेकांना असतो. त्वचेवर चामखीळ होण्यासाठी ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (human papillomavirus) कारणीभूत असतो. ह्यूमन पॅपिलोमा व्हायरसला HPV व्हायरस असेही म्हणतात. चामखीळला *warts* असे म्हणतात. चामखीळ हे शरीरासाठी फारसे धोकादायक नसतात. मात्र अंगावर चामखीळ असल्याने त्वचेच्या सौंदर्यावर थोडा परिणाम होऊ शकतो.

*चामखीळ येण्याची कारणे*

ह्यूमन पॅपिलोमा व्हायरसमुळे (HPV व्हायरसमुळे) अंगावर चामखीळ येतात. शरीरावर असलेले चामखीळ नखाने कोचत राहणे यासारख्या सवयीमुळे चामखीळीतील स्त्राव शरीराच्या इतर ठिकाणीही लागण्याची शक्यता असते. त्यामुळे व्हायरसमुळे चामखीळ शरीराच्या इतर भागातही पसरत असतात. अशाप्रकारे शरीरावर चामखीळ येतात. यासाठी चामखीळ असल्यास त्यावर नखाने कोचत राहणे टाळावे.

तसेच चामखीळची लागण ही एकाकडून दुसऱ्याला होऊ शकते. यासाठी एकमेकांचे रेजर, अंतर्वस्त्रे, टॉवेल, कपडे, साबण, कंगवा इत्यादी वस्तू वापरणे टाळावे.

*चामखीळचे प्रकार*

चामखीळचे एकूण पाच प्रमुख प्रकार (types) असतात. प्रत्येक प्रकारचे चामखीळ शरीराच्या वेगवेगळ्या भागावर येत असतात तसेच त्यांचे स्वरूपही वेगवेगळे असते.

1) Common warts
2) Plantar warts
3) Flat warts
4) Filiform warts
5) Periungual warts

ह्या प्रकारचे चामखीळ शरीरावर कोठेही होऊ शकतात त्यातही बोटांवर अधिक प्रमाणात येतात.

*2) Plantar warts*

ह्या प्रकारचे चामखीळ पायाच्या तळव्यात येतात. इतर चामखीळ त्वचेच्या वर येत असतात तर या प्रकारातील चामखीळ पायाच्या तळव्याच्या त्वचेच्या आत येत असतात.

*3) Flat warts -*

ह्या प्रकारचे चामखीळ चेहरा, हात आणि पायावर येतात.ह्या प्रकारचे चामखीळ नाक व तोंडाभोवती तसेच मानेवर आणि हनुवटीच्या खाली येतात.

*5) Periungual warts -*

ह्या प्रकारचे चामखीळ नखांच्या आत येतात. यामुळे नखांच्या वाढीवर परिणाम होऊन त्या ठिकाणी वेदना होत असतात. चामखीळ ज्या HPV व्हायरसमुळे येतात त्या HPV व्हायरसचे 100 हून अधिक प्रकार आहेत. हातापायावर येणारे चामखीळ हे फारसे धोकादायक नसतात. मात्र काही वेळा गुप्तांगावरही चामखीळ येऊ शकतात. त्याला genital warts असे म्हणतात. स्त्रियांमध्ये गुप्तांगावर येणाऱ्या चामखीळमुळे गर्भाशय मुखाचा कर्करोग (cervical cancer) होण्याचा धोका असतो. त्यामुळे अशावेळी दुर्लक्ष न करता स्त्रियांनी गुप्तांगावर चामखीळ असल्यास तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

कुठल्याही प्रकारचे बाह्य त्वचेवरील चामखीळीसाठी ऑपरेशन, जालीम उपाय यांची गरज पडत नाही.

*केवळ बारीक दोऱ्याने घट्ट बांधल्यास तेथील रक्ताभिसरण थांबून चार-पाच दिवसांत ते कडक होऊन गळून पडते.*

 

मंगळवार, २५ जून, २०२४

....त्वरित हिमोग्लोबिन वाढवण्याचे प्रभावि* *घरगुति उपायः....*

*🍎....त्वरित हिमोग्लोबिन वाढवण्याचे  प्रभावि* 
 *घरगुति उपायः....*

१)  २ चमचे तिळ  २ तास पाण्यात भिजवा, पाणि गाळून तिळाचि पेस्ट बनवा. त्यात एक चमचा मध  टाकून दोन वेळा घ्या. फार लवकर हिमोग्लोबिन तयार होते.
२) खजूर व दूध एकत्रित घ्यावे. रात्रि  दूधात खजूर  मिक्स करून ते दूध घ्यावे.
३) पिकलेल्या आंब्याचा गर दूधासोबत घेतल्यास रक्तवाढ होते.
४) जांभूळ  व आवळ्याचा रस समप्रमाणात घेउन रोज घेतल्यास त्वरित  एच. बी. वाढते.
५) गुळासोबत रोज शेंगदाणे खाल्यास वेगाने हिमोग्लोबिन वाढते.
६) रोज चढत्या क्रमाने १'२'३'४'५'.... असे दहा दिवस मग, उलट्या क्रमाने  १०,९,८,७,६,५, याप्रकारे मनुका रात्रि पाण्यात भिजवून सकाळि खाव्या. हिमोग्लोबिन मध्दे लक्षणिय वाढ होते.
७) अर्धा कप द्राक्षाच्या रसात एक चमचा मध घालून ते रोज प्यावे। हिमोग्लोबिन वाढते.
८) पालक सूप, भाजी, करून खाल्यास  रक्त वाढते.
९)  एक कप डाळिंबाचा रस घेउन त्यात गव्हाच्या दाण्याएवढा चूना घालून रोज घ्यावे. त्वरित एच. बी. वाढते.
१०)   बीट व  गाजर यांचा रस समप्रमाणात करूंन तो
 रोज एक कप घ्यावा.
११)  गूंजा वनस्पति हि फार  मोलाचि आहे रक्तवाढिकरता, गुंजेचा कोवळा पाला चावून त्याचा रस गिळावा, याने वेगाने हिमोग्लोबिन वाढते..
१२) खारिक अंजिर, किसमिस,  हे रोज खाण्यात असू द्यावे, हे रक्त वाढवतात.
            वरिल सर्वच उपायांनि शरिरातिल हिमोग्लोबिन वाढते...


रविवार, २३ जून, २०२४

आपल्या पुर्वजांनी भोजनासंबंधी काही विशेष सांगितले होते.....*

🌸🌸🌹🌸🌸🌹🌸🌸

*आपल्या पुर्वजांनी भोजनासंबंधी काही विशेष सांगितले होते.....*

*१. अजिर्णे भोजनम् विषम्*
आधी घेतलेले भोजन पचले नसेल तर त्यानंतर घेतलेले भोजन विषासमान असते. कडकडीत भूक लागल्याशिवाय जेऊ नये.

*२. अर्धरोगहारी निद्रा*
योग्य निद्रा अर्धे रोग घालवते.

*३. मूढ़गढ़ाल्ली गढ़व्याली।*
सर्व डाळींमध्ये हिरवे मुग सर्वोत्तम आहेत. रोगप्रतिबंधक शक्ती यामुळे खूप वाढते. इतर डाळींमध्ये एक किंवा जास्त दोष असतात.

*४.बागनास्थी संधानकारो रसोनहा।*
लसूण खाण्यामुळे हाडे जोडली जातात.

*५.अति सर्वत्र वर्जयेत*
कशाचेही अति प्रमाणात खाणे टाळावे.

*६. नास्थिमूलम अनौषधाम।*
औषधी गुण नसलेली भाजी अस्तित्वात नाही. सर्व भाज्यांमध्ये औषधी गुण आहेत.

*७. नां वैध्यः प्रभुरायुशाह ।*
कोणताही वैद्य आपले आयुष्य वाढवू शकत नाही. वैद्यांच्या मर्यादा आहेत.

*८. चिंता व्याधि प्रकाश्य।*
चिंता आरोग्याची वैरी असते.

*९. व्यायामच्छ शनैही शनैही।*
व्यायाम करताना जोरात करु नये, ह्रदयाची धडधड फार वाढू नये. High Intensity Workout आयुष्य कमी करते.

*१०.अजावथ चर्वनाम कुर्यात।*
अन्न चावून खाताना शेळी सारखे खावे. खुप वेळ चावावे कारण भरपूर लाळ पचवायला मदत करते.

*११. स्नानम नामा मानहप्रसाधनकरम धुस्वप्न विध्वसनम।*
 आंघोळ केल्यावर नैराश्य निघून जाते. मानसिक आणि शारीरिक मरगळ निघून जाते.

*१२. ना स्नानम आचारेठ भुक्थवा।*
भोजन केल्यावर कधीच स्नान करु नये. पचनक्रियेवर विपरीत परिणाम होतो.

*१३. नास्थि मेघासमाम थोयम।*
पावसाच्या पाण्याची शुद्धता इतर कोणत्याही पाण्याला नसते.

*१४. अजीर्णे भेषजम वारी।*
अपचन झाल्यावर फक्त पाणी भरपूर पिल्याने चांगला फरक पडतो.

*१५. सर्वत्र नूथनाम सस्थाम सेवकाने पुर्रथनम।*
ताजे तेच घ्यावे आणि खावे. जुना भात, जुने नोकर नेहमी बदलावेत. (नोकराला कामावरून काढू नये. त्यांची कामे बदलावी.)

*१६. नित्यम् सर्वा रास्सभ्याश।*
एका भोजनात गोड, तिखट, कडू, आंबट आणि तुरट वस्तू असाव्यात.

*१७. जटाराम पूरायेधरधाम अन्नाहि*  .
पोटात अर्धे अन्न घन असावे, पाव अन्न द्रव असावे आणि उरलेले पाव रिकामे असावे.
🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🍑🍇🍑🍇🍑🍇🍑

आपल्या हातान्च्या बोटान्विषयी थोडक्यात उपयुक्त माहिती.....*

*आपल्या हातान्च्या बोटान्विषयी थोडक्यात उपयुक्त माहिती.....*

*अंगठा (The Thumb)...*  आपल्या हाताचा आपल्या फुफुसाशी जोडलेला असतो. जर तुमच्या हृदयाची धडधड वाढली असेल तर अंगठ्याला मसाज करा आणि हळुवार खेचा. यामुळे तुम्हाला आराम मिळेल.

*तर्जनी (The Index Finger)...*   
हे बोट आतड्या gastro intestinal tract सोबत जोडलेले आहे. जर तुमच्या पोटामध्ये दुखत असेल तर या बोटाला हळुवार चोळा यामुळे वेदना गायब होईल.

*मध्यमा (The Middle Finger)...* 
हे बोट अभिसरण तंत्र circulation system सोबत जोडलेली आहे. जर तुम्हाला चक्कर येत असेल किंवा जीव घाबरत असेल तर या बोटाला मालिश करा तुम्हाला त्वरित आराम मिळेल.

*अनामिका (The Ring Finger)...*  
हे बोट तुमच्या मनस्थिती सोबत जोडलेले आहे. जर काही कारणामुळे तुमची मनस्थिती चांगली नाही आहे तर या बोटाला हळूहळू मालिश करा आणि खेचा. लवकरच तुम्हाला याचा परिणाम दिसून येईल आणि तुमचा मूड चांगला होईल.

*करंगळी (The Little Finger)...* 
करंगळीचा संबंध किडनी आणि डोक्या सोबत असतो. जर तुम्हाला डोकेदुखी असेल तर या बोटाला हळूहळू मालिश करा आणि दाबा. तुमची डोकेदुखी निघून जाईल. या बोटाला मालिश केल्याने किडनी देखील निरोगी राहते.
,🍑🍇🍑🍇🍑🍇🍑🍇🍑🍇🍒🍇🍒🍇🍑🍇


Diabetes शुगर,मधुमेहामुळे काळजी करताय...

👆☝️☝️☝️☝️👆

*👉Diabetes शुगर,मधुमेहामुळे काळजी करताय... ???*
      ही तुमची समस्या आहे..पण घाबरु नका...
    *👉 हे पूर्ण वाचा.....*
  *मधुमेह म्हणजे काय...?*         

      रक्तातील साखरेचे प्रमाण असंतुलित होणे किंवा प्रमाणाबाहेर वाढणे म्हणजेच मधुमेह..... शरीराला आववश्यक असलेल्या उर्जेसाठी आहारातून मिळालेल्या अन्नाचे साखरेत रुपांतर केले जाते..... स्वादुपिंडातून पाझरणार्‍या इन्शुलिन नामक हार्मोनचा ह्या क्रियेत महत्वाचा सहभाग असतो..... ह्यामुळे तयार झालेली साखर शरीराच्या पेशींमध्ये सामावली जाते..... पुढे तिचे ग्लायकोजिनमध्ये रुपांतर होऊन ते यकृतात साठवले जाते..... काही कारणांमुळे रक्तातील साखरेची पातळी खालावली तर अशा संग्रहित ग्लायकोजिनचे रुपांतर पुन्हा साखरेत होते..... त्यामुळे रक्तातील साखर कमी होणे (हायपोग्लायसेमिया) व त्यापासून उद्भवणाऱ्या लक्षणांवर नियंत्रण राखले जाते..... मधुमेह झालेल्या व्यक्तींत इन्शुलिन तयार होण्याची प्रक्रिया मंदावलेली किंवा थांबलेली असते..... आवश्यक प्रमाणात इन्शुलिन तयार न झाल्यास शरीरातील साखरेचे प्रमाण वाढू लागते व मधुमेहाची सुरुवात होते....
कोणती आहेत मधुमेहाची लक्षणे:-
१) सतत तहान लागणे....
2) घशा मध्ये कोरड पडणे
3) हाता-पायाची खाज सुटणे...
4) जखम बरी न हाेणे...
5) वारंवार लघवी ला येणे ..
6)लघवी करताना त्रास हाेणे...
7) डाेळ्यांची जळजळ हाेणे व नजर दोष निर्माण होणे आदी....
8)पायाच्या तळव्यांची जळजळ होणे
9)पोट साफ न होणे/पचनक्रिया मंदावणे, बिघडणे.
      पण घाबरु नका.
आपल्या सर्व समस्या साठी.....
*संपूर्ण सुरक्षित 100% आयुर्वेदिक                                        FDA,FSSI,**   *Approved ***
१) *डायबो- जी+अमृत ज्युस* सेवनाने स्वादुपिंडातील आयलेट ऑफ लॅंगरहॅन्स कोशिकांचे पुनरुत्पादन होते....
२) इन्शुलिनच्या स्रावांमध्ये वाढ होते....
३) आतड्यांमधून साखरेचे रक्तात शोषण रोखले जाते....
४) रक्तातील वाढलेल्या साखरेचा पुरेपूर वापर मांसादि पेशींमध्ये केला जातो.... ह्याशिवाय पाचक, रक्तातील चरबी नियामक (कोलेस्टेरॉल इ.)पोट साफ होणे, जंतुनाशक व सूज नियंत्रण करण्याचे गुण आहेतच....
याच बरोबर वजन कमी करणे, High Cholesterol , Blood pressure या रोगा वर ही उपयोगी आहे़....
*डायबो जी* मध्ये मधुमेहासाठी सिद्ध औषधी गुण घटक उपलब्ध आहेत... जे की शरीरातील ईंन्सुलीनला मदत करतात... आणि रक्तातील साखर नैसर्गिक नियंत्रित होते...
शरीरातील इंन्सुलीनचा साठा वाढवते....
इंन्सुलीनला मजबुत करते....
शरीरातील ग्लुकोज कमी करते....
रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करते....

*----------------------------------*

कॅल्शियम कमी होण्याची लक्षणे व घरगुती उपाय*

*कॅल्शियम कमी होण्याची लक्षणे व घरगुती उपाय*

▪️ नखे पांढरट होणे. किंवा त्यावर तसे ठिपके दिसणे.

▪️हाताला 👋🏻 मुंग्या येणे.

▪️हाडातील ठिसूळपणा.

▪️सांधेदुखी 🦵🏻 हातांची हाडे, पाय, मांडी दुखणे.

▪️ थकवा येणे, कमी झोप.

▪️ स्मृतिभ्रंश 🤔

▪️कोरडी त्वचा, खाज येणे.

▪️ दात दुरखी, दात 🦷किडणे, त्यांची मुळे सैल होणे.

▪️मासिक पाळीवेळी ओटीपोटात दुखणे,

▪️निराशा.. 😔

▪️अनामिक भीती.

▪️हाडांची 🦴झीज होणे, गुड़ते दुखणे

*कॅल्शियमची कमी भरून काढण्यासाठी घरगुती उपाय*

दूध - दूध 🥛कॅल्शियमचा सर्वात उत्तम स्रोत आहे. यामुळे केवळ मुलेच नाही तर प्रौढ व्यक्तीसुद्धा पर्याप्त प्रमाणात कॅल्शियम प्राप्त करू शकतात. दुधाच्या माध्यमातून शरीरात 🧍🏻‍♂️ जाणारे कॅल्शियम जास्त फायदेशीर असते.

दही - दहीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आढळून येते. एका बाउल दहीमध्ये ४०० मि.ग्रॅ. कॅल्शियम असते. दुधापासून तयार इतर पदार्थ उदा. पनीर, चीज सेवन 🤌🏻करून कॅल्शियम मिळते.

मसाले-तुळस - ओव्याची फुले, दालचिनी, पुदिना, लसुण 🧄तसेच तुळस यासारखे मसाले न केवळ पदार्थांना विशेष प्रकारचा फ्लेवर आणि टेस्ट 😋देतात, यातून कॅल्शिअम मिळते.

पालेभाज्या - हिरव्या 🥦पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आढळून येते. पालक, शलजम, कोबी, मशरूम सलाड

शेंगभाज्या - शेंगभाज्या 🫘शरीरासाठी खूप लाभदायक ठरतात. यामुळे शरीराला प्रोटीनसोबतच कॅल्शियम मिळते

संत्री-लिंबू - संत्री, लिंबू 🍋 यासारख्या फळांमधून शरीराला कॅल्शियम तसेच व्हिटॅमिन डी आणि सी मिळते. डी व्हिटॅमिनचा 🛡️विशेष गुण म्हणजे, हे शरीराला कॅल्शियम शोषून घेण्यासाठी मदत करते.

सोयाबीन - सोयाबीन पौष्टिक असून यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. या व्यतिरिक्त हे फायबर, प्रोटीन, आयर्न आणि कार्बोहायड्रेटचा उत्तम 📈 स्रोत आहे.

रोज ३० मिनिटांपेक्षा जास्त मोबाइलवर बोलता? हाय बीपीचा त्रास होणारच, संशोधन सांगते....*

*रोज ३० मिनिटांपेक्षा जास्त मोबाइलवर बोलता? हाय बीपीचा त्रास होणारच, संशोधन सांगते....*

मोबाईल वर तासन तास बोलणे हे एक प्रकारचे काही व्यक्तींना व्यसन झाले आहे.विशेष करून स्त्रिया ह्या मोबाईल वर जास्त बोलतांना सर्व्हेक्षणात आढळून आल्यात. ह्यामुळे डोकेदुखी, चिडचिड, कान बधिर होणे, कान सुन्न होणे व कानामध्ये आवाज येणे यासारखे अनेक आजार होतात.

फोनवर एकमेकांशी बोलणे हे आता काही फार नवीन राहिलेले नाही. कधी कामानिमित्त तर कधी दूरवर असलेल्या व्यक्तीसोबत गप्पा मारण्याच्या निमित्ताने, तर कधी आणखी काही कारणाने आपण नातेवाईकांशी, मित्रमंडळींशी किंवा अगदी बिझनेस रिलेटेड गोष्टींच्या निमित्तानेही कित्येक तास फोनवर बोलतो. कॉल सेंटर किंवा यांसारख्या ठिकाणी काम करणाऱ्यांचे तर कामच फोनवर बोलण्याचे असते. त्यामुळे अनेकदा फोनवर बोलण्याशिवाय पर्यायच नसतो. बराच वेळ चालणारा हा फोन कल ठेवल्यानंतर आपलं डोकं, कान सुन्न झाल्यासारखं झालेलं असतं. मग काही वेळ शांत डोळे मिटून बसावं असंही आपल्याला वाटतं

बराच वेळ सलग बोलल्याने किंवा ऐकल्याने असे झाले असेल असं आपल्याला वाटतं खरं. पण यामागे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असे कारण आहे ते म्हणजे बराच वेळ फोनवर बोलल्यावर आपला रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशर वाढलेले असण्याची शक्यता असते. आठवड्यातून तुम्ही ३० मिनीटे किंवा त्याहून जास्त वेळ फोनवर बोलत असाल तर तुम्हाला उच्च रक्तदाब किंवा हायपर टेन्शनचा त्रास होण्याचा धोका हा १२ टक्क्यांनी वाढतो. चीनच्या ग्वांगझू येथील शियानहुई किन या दक्षिण वैद्यकीय विद्यापीठातील अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार फोनवर बोलण्याचा कालावधी ३० मिनीटांपेक्षा जास्त असेल तर ही रिस्क जास्त वाढते. हे संशोधन युरोपियन हार्ट जनरलमध्ये प्रसिद्ध झाले आहे. 

सध्या एकूण लोकसंख्येच्या १० पेक्षा जास्त वय असलेल्या तीन चर्तुर्थांश लोकांकडे स्वत:चा मोबाइल असतो.
मोबाइल फोनमधी रेडिओ फ्रिक्वेन्सी ऊर्जा ही कमी पातळीची असते. याचा रक्तदाबाशी थेट संबंध असल्याचे या संशोधनात म्हटले आहे. तसेच हायपरटेन्शनमुळे हार्ट एटॅक किंवा स्ट्रोकचा धोका वाढतो ज्यामुळे अकाली मृत्यू होण्याचे प्रमाण वाढते. या संशोधना साठी जवळपास १४ हजार जणांचा अभ्यास करण्यात आला असून हे संशोधन जास्त नेमके होण्यासाठी यावर आणखी अभ्यास करण्याची आवश्यकता असल्याचे किन यांचे म्हणणे आहे. आता थेट फोनवर बोलण्यापेक्षा हेडस फ्रिचा वापर केला तर रक्तदाबाचा त्रास होण्याची शक्यता कमी होईल, असे आपल्याला वाटू शकते, मात्र हेडस फ्रिमुळे विशेष फरक पडत नाही आणि शरीराला जो त्रास व्हायचा तो होतोच. मात्र याविषयी आणखी संशोधन होण्याची आवश्यकता असल्याचेही किन यांचे म्हणणे आहे. 


डाळिंब खाण्याचे हे आहेत १४ फायदे*

*डाळिंब खाण्याचे हे आहेत १४ फायदे* 

डाळिंबांमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह मोठ्या प्रमाणात असतात. डाळिंबाच्या दाण्यांचाच नव्हे, तर साल, पाने, फुले, बिया, मुळं या सर्वच भागांचा औषधामध्ये वापर करतात, चला तर मग या बहूगुणकारी डाळिंबाचे फायदे जाणून घेऊ.

 ▪️चिरतारुण्य  टिकवण्यासाठी रोज एक डाळिंबाचे सेवन करावे.

▪️अपचन, आम्लपित्त, ताप  या कारणांनी जर तोंडास दुर्गंधी येत असेल तर डाळिंबाचे दाणे चावून चावून खाल्ल्यास दुर्गंधी निघून जाते.

▪️ शरीर मजबूत, काटक व सुंदर बनविण्यासाठी डाळिंब रस व आवळा रस एकत्र करून त्यामध्ये खडीसाखर घालावी व आठ दिवस उन्हात ठेवावे, तयार झालेले सरबत रोज १ कपभर प्यावे.

▪️ घसा दुखणे, तोंड येणे हे आजार झाले असतील तर डाळिंबाच्या  सालीच्या काढय़ाने गुळण्या कराव्या.

▪️यांमध्ये होणाऱ्या श्वेत व रक्त  प्रदरावर डाळिंबाची साल गुणकारी ठरते. ही साल तांदळाच्या धुवणात वाटून द्यावी

▪️ मूळव्याधीमध्ये जर रक्त पडत असेल तर डाळिंबाच्या सालीचे चूर्ण नागकेशरमध्ये घालून द्यावे यामुळे रक्त पडण्याचे बंद होते तसेच अशक्तपणा आला असेल तर डाळिंबाचा रस प्राशन करावा.

▪️ताप आला असेल तर डाळिंब खावे, तापामुळे शरीरामध्ये वाढलेली उष्णता त्यामुळे कमी होते.

▪️ डाळिंब हे रक्तवर्धक आणि शक्तिवर्धक आहे, ज्यांना रक्ताची कमतरता म्हणजे अ‍ॅनिमिया आहे. त्यांनी रोज एक डाळिंब खावे.

▪️अपचन, पोटात गॅस होणे, शौचास साफ न होणे या तक्रारींवर डाळिंब फायदेशीर ठरते.

▪️ जुलाब होत असतील तर डाळिंबाच्या सेवनाने ते लगेच थांबतात.

▪️डाळिंबाचा रस प्यायल्यानं रक्ताभिसरण क्रिया सुधारते.

▪️ बाराही महिने डाळिंबाचे औषधी गुणधर्म उपयोगात आणण्यासाठी दाडीमावलेह, दाडीमादीघृत इ. डाळिंबापासून बनवलेल्या औषधांचा वापर करावा.
 किंवा
   *अमृत ज्युस तीन महिने घ्या आणि निरोगी रहा* 

🫀🍀 आरोग्यपूर्ण आयुष्याची माहिती 
◈ ━━━━━━━ ⸙ ━━━━━━━ ◈

*थोडं काम केलं तरी कंबर-पाठ दुखते? खजूर 'या' पद्धतीने खा; बळकट हाडं-आजार राहतील लांब.....*

*थोडं काम केलं तरी कंबर-पाठ दुखते? खजूर 'या' पद्धतीने खा; बळकट हाडं-आजार राहतील लांब.....*

खजूर खाण्याबद्दल अनेकांचा असा गैरसमज असतो की ते शरीराला फार  गरम पाडतात. अनेकांना असं वाटतं की खजूर शरीराला गरम पडतात. आयुर्वेदानुसार खजूर खाल्ल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात. पित्त विकार दूर करण्यासाठी खजूर फायदेशीर ठरतात. खजूरात फायबर्स, आयर्न, कॅल्शियम, व्हिटामीन, मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असते.  खजूरात व्हिटामीन सी, व्हिटामीन डी यांसारखी पोषक तत्व असतात. एंटी ऑक्सिडेंट्सचा एक उत्तम स्त्रोत आहे.

नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नोलॉजी इन्फॉर्मेशनच्या रिपोर्टनुसार खजूरात एंटी ऑक्सिडेंट्स  कॅरोटीनॉईड्स आणि फिनोलिक्स असतात. याव्यतिरिक्त खजूरात  पोटॅशियम आणि फॉस्फरेस, मॅग्नेशियम यासांरखी पोषक तत्व असतात.(Ref)  नियमित खजूर खाल्ल्यानं गंभीर आजारांपासून बचाव होण्यास मदत होते. आयुर्वेदीक डॉक्टर दीक्षा भावसार यांनी दिलेल्या माहितीनुसार खजरू खाल्ल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात.  खजूर नेहमीच भिजवून खायला हवेत.

*खजूर खाण्याचे फायदे...*
खजूर खाल्ल्याने गॅस, एसिडीटीचा त्रास कमी होण्यास मदत होते, हृदयाचे आरोग्य चांगले राहते, कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहते, हाडं मजबूत होतात, रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते, पुरूष आणि महिलां दोघांमध्ये रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहते, मेंदूचे आरोग्य चांगले राहते. शरीरात रक्ताची कमतरता भासत नाही, वजन नियंत्रणात राहते, सूज कमी होते, त्वचा आणि केस चांगले राहतात.

*खजूर खाण्याची योग्य वेळ कोणती...?*
सकाळी रिकाम्या पोटी खजूर खाता येतात, नाश्त्याच्या वेळेस तुम्ही खजूर खाऊ शकता, दिवसभरात कधीही गोड खाण्याची इच्छा  झाल्यास खजूर खा, रात्री झोपण्याच्या आधी खजूर खाऊ शकता. 

*एका दिवसाला किती खजूर खायचे...?*
रोज २ खजूर खाऊन तुम्ही दिवसाची सुरूवात करू शकता. वजन वाढू नये यासाठी रोज ४ खजूर खा.

*खजूर भिजवून का खावेत...?*
भिजवलेल्या खजूरात टॅनिन, फायटिक एसिड असत, त्यातील पोषक तत्व पोषण देतात.  खजूर पचायला चांगले असतात. म्हणून खजूरातून जास्तीत जास्त पोषण मिळते. रात्री झोपताना भिजवून टेवा. खजूर भिजवल्याने त्याली टॅनिक आणि फायटीक एसिड निघून जाते.  खजूर भिजवल्याने पचनक्रिया चांगली राहते, याशिवाय शरीराला भरपूर पोषण मिळते.

*लहान मुलांसाठी खजूर कसे फायदेशीर ठरते...?*
खजूर मुलांचे आरोग्य आणि रोगप्रतिकारकशक्ती चांगली ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते. हिमोग्लोबिनची कमतरता आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्याासाठी रोज खजूर खाणं फायदेशीर ठरतं.

 

*माहिती आवडली तर आपल्यापर्यंत मर्यादित न ठेवता इतर ग्रुप वर शेअर करा

आपल्या हातान्च्या बोटान्विषयी थोडक्यात उपयुक्त माहिती.....*

*आपल्या हातान्च्या बोटान्विषयी थोडक्यात उपयुक्त माहिती.....*

*अंगठा (The Thumb)...*  आपल्या हाताचा आपल्या फुफुसाशी जोडलेला असतो. जर तुमच्या हृदयाची धडधड वाढली असेल तर अंगठ्याला मसाज करा आणि हळुवार खेचा. यामुळे तुम्हाला आराम मिळेल.

*तर्जनी (The Index Finger)...*   
हे बोट आतड्या gastro intestinal tract सोबत जोडलेले आहे. जर तुमच्या पोटामध्ये दुखत असेल तर या बोटाला हळुवार चोळा यामुळे वेदना गायब होईल.

*मध्यमा (The Middle Finger)...* 
हे बोट अभिसरण तंत्र circulation system सोबत जोडलेली आहे. जर तुम्हाला चक्कर येत असेल किंवा जीव घाबरत असेल तर या बोटाला मालिश करा तुम्हाला त्वरित आराम मिळेल.

*अनामिका (The Ring Finger)...*  
हे बोट तुमच्या मनस्थिती सोबत जोडलेले आहे. जर काही कारणामुळे तुमची मनस्थिती चांगली नाही आहे तर या बोटाला हळूहळू मालिश करा आणि खेचा. लवकरच तुम्हाला याचा परिणाम दिसून येईल आणि तुमचा मूड चांगला होईल.

*करंगळी (The Little Finger)...* 
करंगळीचा संबंध किडनी आणि डोक्या सोबत असतो. जर तुम्हाला डोकेदुखी असेल तर या बोटाला हळूहळू मालिश करा आणि दाबा. तुमची डोकेदुखी निघून जाईल. या बोटाला मालिश केल्याने किडनी देखील निरोगी राहते.
,🍑🍇🍑🍇🍑🍇🍑🍇🍑🍇🍒🍇🍒🍇🍑🍇


शुक्रवार, २१ जून, २०२४

सौंफ खाने के 30 फायदे

🟣🟣🟣🟣🟣🟣

सोंफ (FENNEL SEED)

🟣सौंफ खाने के 30 फायदे

♦️सौंफ एक बहुत सुगन्धित मसाला है और इसमें उड़नशील तेल पाया जाता है जो इसके औषधीय गुणों के लिए उत्तरदायी है। यह भोजन में एक विशिष्ट सुगंध लाता है जिस के कारण इसका अक्सर भारतीय खाना पकाने में इस्तेमाल किया जाता है। सौंफ़ बीज स्वाद में मधुर किंचित कटु और तिक्त है। इसमें कई पोषक तत्व, खनिज और विटामिन है जो स्वास्थ्य लाभदायक है। यह अपचन को दूर करती है और इसका प्रयोग दस्त, पेट का दर्द और सांस की बीमारियों के इलाज के लिए किया जाता है। यह आँखों की समस्याओं में फायदेमंद है।

♦️सब्जियों को ज्यादा स्वादिष्ट बनाने के लिए सौंफ का इस्तेमाल किया जाता है। सौंफ के पौधे से भीनी-भीनी खुशबू आती है और हरी सौंफ बहुत स्वादिष्ट व मीठी होती है। सौंफ का उपयोग सब्जियों के अलावा पान में भी किया जाता है। सौंफ के पौधे 2-3 फुट ऊंचे होते हैं। सौंफ के पौधे में धनिया के पत्ते के समान बारीक पत्ते लगते हैं। सौंफ के पौधे में लम्बे बाल निकलते हैं और फिर पीले रंग के फूल खिलते हैं। पौधों पर सौंफ के दाने उगते हैं। पहले सौंफ के दाने हरे रंग के होते हैं। पक जाने पर इनका रंग कुछ पीला हो जाता है। 

♦️सौंफ मुंह की दुर्गंध को खत्म करती है। सौंफ को सुखाकर सेवन करने से पित्त का नाश होता है। आंखों के रोग में सौंफ का रस पीने से लाभ होता है। सौंफ के रस का सेवन करने से पेशाब की रुकावट दूर होती है। सौंफ के पत्ते लाभकारी होते हैं और कई तरह के रोग विकारों को ठीक करता है। सौंफ से बना शर्बत अधिक प्यास लगना कम करता है।

♦️सौंफ हल्की, तेज, तीखी और गर्म होती है। यह पित्त को नष्ट करने वाली, भूख को बढ़ाती है। सौंफ की प्रकृति गर्म होती है और यदि सौंफ को रात को पानी में भिगोकर रख दें और सुबह उस पानी को पीए तो पेट की गर्मी दूर होती है। सौंफ का रस मीठा, विपाक, कषैला, पेट साफ करने वाला, हृदय को शक्ति देने वाला, घाव, उल्टी, दस्त आदि को दूर करने वाला होता है। सौंफ 2-6 ग्राम की मात्रा में उपयोग करना चाहिए और सौंफ का रस 28 से 56 मिलीलीटर की मात्रा में उपयोग करना चाहिए। आइए जानते है सौंफ के फ़ायदों के बारे में…

♦️सौंफ खाने के 30 फायदे 

♦️गैस व कब्ज 

सौंफ खाने से पेट और कब्ज की शिकायत नहीं होती। सौंफ को मिश्री या चीनी के साथ पीसकर चूर्ण बना लीजिए, रात को सोते वक्त लगभग 5 ग्राम चूर्ण को हल्केस गुनगने पानी के साथ सेवन कीजिए। पेट की समस्या नहीं होगी व गैस व कब्ज दूर होगा।

♦️आंखों की रोशनी 

आंखों की रोशनी सौंफ का सेवन करके बढ़ाया जा सकता है। सौंफ और मिश्री समान भाग लेकर पीस लें। इसकी एक चम्मच मात्रा सुबह-शाम पानी के साथ दो माह तक लीजिए। इससे आंखों की रोशनी बढती है।

♦️शारीरिक शक्ति के लिए 

सौंफ और मिश्री को बराबर मात्रा में लेकर चूर्ण बना लें और यह चूर्ण प्रतिदिन सुबह-शाम भोजन के बाद 2 चम्मच की मात्रा में सेवन करें। इससे शरीर को शक्ति व सफुर्ति मिलती है।

♦️अजीर्ण 

डायरिया होने पर सौंफ खाना चाहिए। सौंफ को बेल के गूदे के साथ सुबह-शाम चबाने से अजीर्ण समाप्त होता है और अतिसार में फायदा होता है।
उत्तम पाचक : खाने के बाद सौंफ का सेवन करने से खाना अच्छे से पचता है। सौंफ, जीरा व काला नमक मिलाकर चूर्ण बना लीजिए। खाने के बाद हल्के गुनगुने पानी के साथ इस चूर्ण को लीजिए, यह उत्तम पाचक चूर्ण है। 

♦️खांसी 

खांसी होने पर सौंफ बहुत फायदा करता है। सौंफ के 10 ग्राम अर्क को शहद में मिलाकर लीजिए, इससे खांसी आना बंद हो जाएगा।

♦️पेट में दर्द 

यदि आपको पेट में दर्द होता है तो भुनी हुई सौंफ चबाइए इससे आपको आराम मिलेगा। सौंफ की ठंडाई बनाकर पीजिए। इससे गर्मी शांत होगी और जी मिचलाना बंद हो जाएगा।

♦️खट्टी डकारें 

यदि आपको खट्टी डकारें आ रही हों तो थोड़ी सी सौंफ पानी में उबालकर मिश्री डालकर पीजिए। दो-तीन बार प्रयोग करने से आराम मिल जाएगा।

♦️हाथ-पांव में जलन 

हाथ-पांव में जलन होने की शिकायत होने पर सौंफ के साथ बराबर मात्रा में धनिया कूट-छानकर, मिश्री मिलाकर खाना खाने के पश्चात 5 से 6 ग्राम मात्रा में लेने से कुछ ही दिनों में आराम हो जाता है।

♦️गले में खराश 

अगर गले में खराश हो जाए तो सौंफ चबाना चाहिए। सौंफ चबाने से बैठा हुआ गला भी साफ हो जाता है

♦️त्वचा में चमक 

रोजाना सुबह-शाम खाली सौंफ खाने से खून साफ होता है जो कि त्वचा के लिए बहुत फायदेमंद होता है, इससे त्वचा में चमक आती है।

♦️पेट की सूजन 

सौंफ़ पेट की सूजन के इलाज के लिए प्रयोग किया जाता हैं। सौंफ़ बीज चूर्ण आमतौर पर जठरशोथ लक्षणों के उपचार के लिए किया जाता है। यह गैस्ट्रिक एसिड के स्राव विनियमित करता है और श्लैष्मिक कला के शोथ को कम करता है।

अपचन, अमलपित्त, खट्टी डकार, गैस : अपचन, अल्सर, अमलपित्त, खट्टी डकार, गैस और अन्य रोगों के उपचार के लिए सौंफ का प्रयोग उत्तम माना जाता है। यह पेट में तेजाब के स्राव विनियमित करता है, उसकी तीक्ष्णता कम करता है, आमाशय शोथ को दूर करता है, और आमाशय दर्द को दूर करता है।

♦️मुंह के छाले 

जिन लोगों के मुंह में अक्सर छाले होते रहते हैं उसे प्रतिदिन खाना खाने के बाद थोड़ी सौंफ खाना चाहिए। इससे मुंह के छाले ठीक होते हैं। सौंफ का चूर्ण बनाकर मुंह के छालों पर लगाने से छाले ठीक होते हैं।

♦️याददास्त का कमजोर होना 

सौंफ को थोड़ा पीसकर ऊपर के छिलके उतार दें और अन्दर से मींगी निकालकर बराबर मात्रा में मिश्री के साथ बारीक पीसकर चूर्ण बना लें। यह चूर्ण एक चम्मच की मात्रा में दिन में 2 बार ठंडे पानी या गर्म दूध से फंकी लें। इसके सेवन से स्मरणशक्ति (याददाश्त) बढ़ती है और दिमाग ठंडा रहता है।

♦️उल्टी 

सौंफ के वमनरोधी (छदिनिग्रहण) होने के कारण मतली और उल्टी के इलाज में मदद करता है। यह गैस्ट्रिक स्राव को विनियमित कर अम्लीय स्वाद और मुंह के खट्टा स्वाद को कम करने में मदद करता है।

♦️वजन घटना  

सौंफ़ चयापचय क्रिया बढ़ाने में सहायक हैं। सौंफ़ वसा चयापचय को बढ़ा देता है और अतिरिक्त चर्बी संचय से बचाता है। यह वजन कम करने में मदद करता है।

♦️बच्चा सुन्दर व अच्छा हो 

गर्भधारण करने के बाद पूरे 9 महीने तक खाना खाने बाद प्रतिदिन सौंफ चबाकर खाते रहें। इससे बच्चा सुन्दर व साफ पैदा होता है।

♦️बुखार 

तेज बुखार होने पर सौंफ को पानी में उबाल कर 2-2 चम्मच की मात्रा में बार-बार रोगी को पिलाते रहने से बुखार कम होता है।
https://chat.whatsapp.com/G7SHhSXSekCFq3WmVKCDii
♦️नाभि का हटना या टलना 

2 चम्मच सौंफ को पीसकर गुड में मिलाकर प्रतिदिन सुबह-शाम 5 दिन तक सेवन करने से नाभि का टलना या हटना ठीक होता है।

♦️मुंह की दुर्गन्ध 

पाचन क्रिया (भोजन पचाने की क्रिया) के खराब होने के कारण मुंह से दुर्गंध आने लगती है। ऐसे में रोगी को प्रतिदिन भोजन करने के बाद सुबह-शाम आधा चम्मच सौंफ चबाकर खाना चाहिए। इससे मुंह की बदबू खत्म होती है और बैठी हुई आवाज खुल जाती है।

♦️खूनी बवासीर 

सौंफ और मिश्री को पीसकर आधा चम्मच की मात्रा में प्रतिदिन दूध के साथ लेने से खूनी बवासीर का रोग ठीक होता है।

♦️अधिक नींद और ऊंघ आना
 
लगभग 10 ग्राम सौंफ को 500 मिलीलीटर पानी में उबालें और जब पानी केवल एक चौथाई रह जाए तो इसमें थोड़ा-सा नमक मिलाकर सेवन करें। इस तरह काढ़ा बनाकर सुबह-शाम 5 दिनों तक सेवन करने से नींद कम हो जाती है और सुस्ती भी दूर होती है।

♦️नकसीर 

25 ग्राम सौंफ को 25 मिलीलीटर गुलाब के रस मे मिलाकर खाने से नकसीर (नाक से खून बहना) रुक जाता है।

♦️खाज-खुजली 

सौंफ व धनियां थोड़ी सी मात्रा में पीस लें और इसमें डेढ़ गुना घी और दुगना चीनी मिलाकर रख लें। यह प्रतिदिन सुबह-शाम 30-30 ग्राम की मात्रा में सेवन करने से सभी प्रकार की खुजली ठीक होती है।

♦️पेट का भारीपन 

नींबू के रस में भीगी हुई सौंफ मिलाकर भोजन के बाद खाने से पेट का भारीपन दूर होता है। इससे भूख खूब लगती है और मल भी साफ होता है।

♦️धूम्रपान छूट जाए 

आप सिगरेट, बीड़ी पीना छोडना चाहते है तो सौंफ को घी में सेंक कर शीशी में भर लें। जब भी सिगरेट पीने का मन हो तो इसी सौंफ को आधा-आधा चम्मच की मात्रा में चबाकर खाएं। इससे सिगरेट पीने की आदत छूट जाती है।

♦️हिचकी का बार-बार आना  सौंफ का रस और गुलाबजल बराबर मात्रा में मिलाकर पीने से हिचकी में लाभ मिलता है। या 10 ग्राम पिसी सौंफ में 10 ग्राम खांड (चीनी) मिलाकर आधा ग्राम दूध या पानी के साथ सुबह-शाम सेवन करने से हिचकी बंद होती है।

♦️हृदय की कमजोरी 

10 ग्राम सौंफ को 100 मिलीलीटर पानी में रात को भिगो दें। सुबह सौंफ को इसी पानी में मसलकर छान लें और चीनी मिलाकर सेवन करें। इसका सेवन प्रतिदिन सुबह करने से हृदय की कमजोरी दूर होती है।

♦️पसीना लाने के लिए 

सौंफ के पत्तों को पीसकर पानी मे मिलाकर रोगी को बार-बार पिलाने से पसीना आने लगता है।

सोमवार, १७ जून, २०२४

वीज भौतिकशास्त्राचे नियम पाळते..*

*वीज भौतिकशास्त्राचे नियम पाळते..*

पावसाळ्याच्या आधी आणि पावसाळा संपताना विजा चमकतात. विजा पडल्याने जीवित, वित्तहानी होण्याच्या; तसेच विद्युत उपकरणे जळण्याच्या घटना दरवर्षी घडतात. वीज हा निसर्गचक्राचा भाग आहे. ‘कमीत कमी रोध असेल अशा वस्तू, ठिकाण किंवा व्यक्तीवर कोसळणे’ हा भौतिकशास्त्राचा नियम पाळण्याचे काम वीज करते. जीवघेणी वीज कधी, कुठे, कशी कोणावर कोसळते हे जाणून घेणे, त्यापासून स्वतःचे संरक्षण करणे आणि इतरांवर वीज कोसळलीच तर त्या व्यक्तीला मदत करून तिचे प्राण वाचविणे एवढेच या निसर्गचक्रात आपल्या हाती आहे. याबाबत घरच्या घरी *कशी खबरदारी घ्यावी याबाबतच्या काही सूचना..*

*ओल्या भिंती आणि धातूंचे फर्निचर* 

•  घरातील ओल आलेल्या भिंती आणि त्यांच्या संपर्कात ठेवलेले टेबल, खुर्च्या, सोफा, दिवाण, कपाटे आदी धातूंच्या वस्तू विद्युत संवाहक आहेत. घराबाहेर वीज पडली, तरी क्षणाचाही विलंब न करता या वस्तूंच्या माध्यमाने ती घरात व घरातील वस्तूंच्या संपर्काने आपल्यापर्यंत पोहचू शकते. 

•  घरात लाकडी फर्निचरचा उपयोग करणे आणि भिंतींना ओल येऊ नये म्हणून पावसाळ्याआधीच त्या दुरुस्त करून घेणे स्व संरक्षणासाठी नक्कीच लाभदायी ठरेल.

*पाण्याचे नळ* 

•  प्रत्येक घरात वापराच्या अथवा पिण्याच्या पाण्याची सोय ही धातूच्या पाइप आणि नळातूनच होत असते. दूर कोठेही या पाइपवर वीज कोसळली तरी विद्युत संवाहक असल्याकारणाने प्रचंड विद्युतधारा या नळाच्या पाइपवाटे व्यक्तीपर्यंत पोहचून जीवघेणी ठरू शकते. म्हणून गच्चीवर पाणी साठविण्याच्या टाक्यांचे गज व पाइप बाहेर निघालेले नसावेत. 

•  तसेच विजा चमकत असताना वाहत्या पाण्याचा उपयोग न करणे सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. 

•  विजा चमकताना स्वयंपाक घरात जेवण तयार करणे, भांडी स्वच्छ करणे आदी कामे काही काळासाठी थांबवावे. तसेच गॅस गिझर, शेगडी आदीचे गॅस सिलेंडरचे नॉब बंद करून ठेवावेत. 

•  विजा चमकत असताना स्विमिंग टँ‌क किंवा बाथरूममध्ये आंघोळीसाठी जाऊ नये.

*विद्युत उपकरणे* 

•  विजांची वादळे सुरू असताना सातत्याने विजा पडत असतात. विद्युत खांब उंच असल्याने त्यावर विजा पडण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. याशिवाय जमिनीवर पडणाऱ्या विजा जमिनीखाली असणाऱ्या विद्युतवाहक केबल्स ( अंडरग्राऊंड ) मधूनही घरातील विद्युत उपकरणापर्यंत पोहचून होणाऱ्या दुर्घटनांची संख्या मोठी आहे. म्हणून विजा कडाडत असताना विद्युत उपकरणे बंद ठेवणे, तसेच त्यांच्या संपर्कापासून दूर राहणे जास्त उपयोगी आहे. सर्वच विद्युत उपकरणे सॉकेटमधून विलग ( अनप्लग ) करून ठेवावीत. याशिवाय टीव्ही अँटिनाचे कनेक्शन टीव्हीपासून वेगळे करावे. ऑप्टिकल फायबर केबल विद्युत वाहक तारांपेक्षा सुरक्षित असतात. तरीही विद्युत प्रवाह देण्यासाठी येणाऱ्या विद्युततारा उपकरणे असुरक्षित बनवितात. 

•  टेलीफोनच्या खांबांवर व तारांवरही विजा कोसळतात. म्हणून तारा असलेल्या टेलीफोनचा वापर करणे हे सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत धोक्याचे आहे. 

•  विजा चमकत असताना टीव्ही प्रक्षेपण नेहमीच खराब दिसते. अशावेळी टीव्ही अँटेना फिरविण्यास गेल्याने व वीज कोसळल्यामुळे अनेकांनी आपले जीव गमावले आहे. 

•  गच्चीवर लाइटनिंग अरेस्टर सर्वाधिक उंचीवर लावणे आणि त्याचे अर्थिंग स्वतंत्र व उपकरणांपासून दूर करायला हवे अन्यथा लायटनिंग अरेस्टरने झेललेली वीज उलट्या मार्गाने येऊन उपकरणे जाळून टाकते.

*धातूच्या तारा* 

•  कधी गच्चीवर, तर कधी घराच्या बाहेर व्हरांड्यात झाडांना तारा बांधलेल्या असतात. विजा चमकू लागल्या की, महिला वर्ग पावसाने कपडे भिजतील व पुन्हा धुवावे लागतील म्हणून तारांवरील ( वळणीवरील ) कपडे काढण्यासाठी धाव घेतात. या तारांवर अथवा झाडांवर विजा कोसळून शेकडो लोक दगावले आहेत. कपडे धुण्याचा त्रास टाळण्यासाठी जीवावर उदार होणे म्हणजे शूरपणा नक्कीच नव्हे. तसेच कपडे वाळविण्यासाठी धातूंच्या तारांचा वापर करू नये, तर नायलॉनची दोरी वापरावी.

*सुरक्षितता कशी बाळगावी?*

*•  वाहते पाणी*

हे विद्युत संवाहक आहे. वाहत्या पाण्यात किंवा ओल्या जागी थांबू नये. दूर पडलेल्या विजेच्या विद्युतधारा वाहत येवून या पाण्यात उभी राहणारी व्यक्ती दुर्घटनाग्रस्त होऊ शकते. पाण्यासाठी हातपंपाचा किंवा शेतीत-मळ्यात वीजपंपाचा वापर करू नये. पोहण्याचे तलाव, विह‌िरीतदेखील उतरू नये. मच्छिमारांनीही ताबडतोब बाहेर निघावे.

*•  उंच झाडे* 

पावसामुळे ओली झालेली झाडे ही अत्यंत असुरक्षित आसरा आहेत. म्हणून विजा चमकताना झाडांखाली थांबणे अत्यंत धोकादायक असते. त्यामुळे विजा चमकत असताना झाडांखाली मुळीच थांबू नये. झाडावर वीज कोसळली, तरी झाडाच्या माध्यमाने विजेच्या शलाका निघून झाडाखाली थांबणाऱ्या व्यक्तीच्या शरीराच्या संपर्कात येतात व विजेचा शॉक लागून व्यक्ती दगावते.

*•  खेळांची मैदाने* 

खेळांची मैदाने, शेत, मळे, टेकड्या किनारपट्टी इत्यादी उघड्या ठिकाणी कधीही थांबू नये. विजांचा गडगडाट कानी पडण्याआधीच येथून दूर जावे. 

पक्की इमारत, घर, ऑफिस अशा कोरड्या ठिकाणी आसरा घ्यावा. 

धातूची दांडी असलेल्या छत्रीचा वापर करू नये. 

विजा कमीत कमी रोधकाचा व लहानात लहान मार्ग आपल्या प्रवासात निवडतात. 

मोकळ्या मैदानामध्ये आपली उंची सर्वाधिक असल्याने वीज आपल्यावर कोसळण्याची शक्यता जास्त असते. काहीच पर्याय न आढळल्यास जवळपासच्या उंच गोष्टींपेक्षा आपली उंची कमी करावी. अंगावर वीज कोसळण्याची शक्यता कमी करण्यासाठी खाली बसणे अथवा जमिनीवर सरळ लेटणे हा उपायही अनेकदा उपयोगी ठरू शकतो.

*•  कानांची सुरक्षितता*

विजा पडतात, तेव्हा त्या हवेला अक्षरशः जाळीत मार्गक्रमण करतात. परिणामी हवेची निर्वात पोकळी निर्माण होते. ही निर्वात पोकळी भरून काढण्यासाठी आजूबाजूची हवा प्रचंड वेगाने एकाच पोकळीत शिरू पाहते आणि हवेचे थर एकमेंकावर आदळल्याने प्रचंड गडगडाट ऐकू येतो. यातून निर्माण होणाऱ्या ‘ॲकॉस्टिक शॉक वेव्हज’ या खिडक्यांची काचेची तावदानेही तोडून टाकतात. या आवाजामध्ये कानाचा नाजूक पडदा फाडून टाकण्याएवढी ऊर्जा असते. म्हणून कानात बोटे घालून कानाच्या पडद्याचे संरक्षण करणे हा उत्तम उपाय होय.

*असुरक्षित जागा*

विजांचा कडकडाट-गडगडाट सुरू असताना असुरक्षित गोष्टींच्या यादीत खालील बाबी येतात..

•  गोल्फ, फूटबॉल, क्रिकेटची मैदाने.

•  उंच जागा, पहाड, टेकड्या, पाण्याच्या टाक्या, ओले शेत-मळे इत्यादी.

•  उंच झाडे

•  धातूचे शेड, धातूचे बसस्टॉप

•  धातूच्या तारा, धातूच्या तारांचे कुंपण इत्यादी.

•  खुले पिकनिक स्पॉट

•  समुद्र किनारा, किनारपट्टी 

•  ओल्या भिंती, वाहते पाणी.

•  मोबाइल टॉवर.

•  पाण्याचे पाइप व नळ.

शरीरातील आयर्न ची कमतरता ■*

*■  शरीरातील आयर्न ची कमतरता  ■*

➖➖➖➖➖➖➖➖
*जिवन संजीवनी* ★ 🌼
_आरोग्यपूर्ण आयुष्याची माहिती _ 

➖➖➖➖➖➖➖➖

आयर्न हे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे असते. ते शरीराला मजबूत ठेवण्याचे काम करते. आयर्न हे शरीरातील हिमोग्लोबिन चा महत्वाचा घटक आहे. सामान्यतः पुरुषांमध्ये आयर्न १३.५ ते १७.५ ग्रॅम असले पाहिजे. तसेच स्त्रियांमध्ये याचे प्रमाण १२.० ते १५.५ ग्रॅम असले पाहिजे. आयर्नलाच 'ऍनिमिया' असे देखील म्हटले जाते. जे शाकाहारी आणि विगन आहेत त्यांना आयर्न ची कमतरता जाणवतेच. कॅल्शियम सुद्धा आयर्न वर परिणाम करू शकतो. स्त्रियांना तर पिरियडमुळे देखील आयर्न ची कमतरता वाढते. गरोदरपणात देखील स्त्रियांना आयर्नची खूप गरज असते. तसेच डिलिव्हरी नंतर तर त्यांना आयर्नची कमतरता वाढवते.

*आयर्न कमी होण्याची लक्षणे*
*१)* थकवा जाणवणे.
*२)* केसगळती होणे.
*३)* त्वचेचा रंग फिकट होणे.
*४)* रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे.
*५)* जीभ सुजणे आणि लाल होणे.
*६)* HB कमी होणे आणि त्यामुळे आयर्न च्या पेशी ह्या विकृत होऊ लागतात.
*७)* संसर्ग लगेच होणे.

*आयर्न कमतरतेवरील उपाय*
यासाठी आयर्नची तपासणी करावी लागते. त्यामध्ये हिमोग्लोबिन, रक्त तपासणी आणि हेमेटोक्राइट तपासणी करण्याची गरज असते. आयर्न असलेले सी फूड आहारात घेणे. तसेच आयर्न असलेले टॅबलेट आहेत त्याचा उपयोग करणे गरजेचे असते. तसेच डॉक्टरांच्या सल्याने औषध घ्यावीत. आयर्न कमतरता असणाऱ्यांनी दूध आणि दूधजन्य पदार्थ टाळले पाहिजेत. आयर्न कमतरतेच्या औषधांमुळे बद्धकोष्ठता होऊ शकते. आहारात हिरव्या पालेभाज्या रोज खाव्यात. तसेच पेरू, चिक्कू, सफरचंद, बीट,आंबा ह्या फळात आयर्न भरपूर प्रमाणात असते. मसूर, मूग, मोड आलेले कडधान्य, नारळ, शेंगदाणे, तीळ, गुळ हे आवश्य आहारात घ्यावेत. तसेच मासे, अंडी, मटण हे हि आहारात घ्यावेत. या सगळ्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.



★ *तीन महिने अमृत ज्यूस घ्या आणि निरोगी रहा* ★

गुरुवार, १३ जून, २०२४

*❀ १४ जून ❀**संशोधक कार्ल लैंडस्टैनर जन्मदिन

*❀ १४ जून ❀*
*संशोधक कार्ल लैंडस्टैनर जन्मदिन*

जन्म - १४ जून १८६८ (ऑस्ट्रिया)
स्मृती - २६ जून १९४३ (न्यूयॉर्क,अमेरिका)

संशोधक कार्ल लैंडस्टैनर का जन्मदिन जागतिक रक्तदाता दिन के रूप मे मनाया जाता है। कार्ल लैंडस्टैनर आस्ट्रिया के एक जीववैज्ञानिक तथा चिकित्सक थे। सन १९०० मे उन्होने रक्त के मुख्य समूहो की पहचान की। जागतिक रक्तदान दाता दिन विशेष तौर पर एबीओ ब्लड ग्रुप प्रणाली के खोजकर्ता महान जीव-विज्ञानी और चिकित्सक कार्ल लैंडस्टैनर के जन्मदिन को समर्पित है, क्योंकि इस दिन 14 जून 1868 को कार्ल लैंडस्टैनर का जन्म आस्ट्रिया के शहर वियाना मे पिता लियोपोलड के घर माता फैनी से हुआ था। पिता लिओपोलड वियाना शहर के मशहूर पत्रकार थे। कार्ल लैंडस्टीनर ने प्रमाणित किया कि सभी मनुष्यो का खून एक तरह का ही होता है और अपनी दुर्लभ खोज के द्वारा यह पता लगाया था कि, किसी एक व्यक्ति का खून दूसरे को नही चढ़ाया जा सकता। हरेक व्यक्ति के खून का ग्रुप एक खास किस्म का होता है। दो व्यक्तियो के विभिन्न ब्लड ग्रुप संपर्क मे आने के साथ रक्त अणुओ पर विपरीत प्रभाव पड़ता है। सन 1900-1901 दौरान कार्ल लैंडस्टीनर ने इंसानी खून के एबीओ रक्त समूह और रक्त मे मिलने वाले एक अहम तत्व आरएच फैक्टर की खोज की। इसीलिए आज एबी ब्लड ग्रुप वाला व्यक्ति दूसरे ब्लड ग्रुप प्राप्त कर सकता है ओर ओ ग्रुप वाला दूसरे ब्लड ग्रुप वालो को रक्तदान कर सकता है। इनकी तरफ से की गई इस महान खोज के कारण ही आज दुनिया भर मे मरीजो की जिंदगी को खतरे मे डाले बिना ब्लॅड ट्रांसफ्यूजन का काम चल रहा है। सन 1930 मे इस महान विज्ञानी को शरीर क्रिया विज्ञान और मेडिसन के क्षेत्र मे की गई महान खोजों के लिए प्रसिद्ध नोबेल पुरस्कार भी मिला। इनको ट्रांसफ्यूजन मेडिसन के पितामह भी कहा जाता है।

*संकलन : गजानन गोपेवाड*
*संदर्भ : इंटरनेट*

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...