बुधवार, ८ डिसेंबर, २०२१

ज्ञान विज्ञान मृत्यूनंतर मृतदेह कडक का होतो ?


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

📙 *मृत्यूनंतर मृतदेह कडक का होतो ?* 


माणूस मेल्यानंतर सुरुवातीला त्याचे स्नायू शिथिल होतात व शरीर सैल पडते. ही अवस्था तीन ते चार तास राहते. त्यानंतर मात्र शरीरात काही बदल घडून येतात. स्नायूंतील बदलांमुळे मृतदेह कडक होतो. 


स्नायूंमध्ये मायोसीन आणि अॅक्टिन नावाचे तंतू असतात. त्यांच्या आकुंचन प्रसरणामुळेच स्नायूंचे आकुंचन प्रसरण होत असते. आकुंचन पावल्यानंतर स्नायू कडक होतात तर प्रसरणामुळे शिथिल होतात. मृत्यूनंतर शरीरात, स्नायूंमध्ये ऊर्जेची निर्मिती होऊ शकत नाही. त्यामुळे मायोसिन व अॅक्टीन हे तंतू एक दुसऱ्यात मिसळून त्यांचे निर्जलीकरण होऊन एक कडक पदार्थ तयार होतो. साहजिकच या तंतूचे आकुंचन प्रसरण थांबते व स्नायू व पर्यायाने मृतदेह कडक होतो. या प्रक्रियेला इंग्रजीत रायगर माॅर्टीस असे म्हणतात.


भारतात मृतदेह कडक होण्याची प्रक्रिया मरणानंतर दोन ते तीन तासांनी सुरू होते. ही प्रक्रिया पूर्ण व्हायला सुमारे १२ तास लागतात. त्यानंतर १२ तासांत शरीर परत शिथील होते. मायोसिन व अॅक्टीनचे विघटन झाल्यामुळे स्नायूंचा कडकपणा जातो. 


रायगर माॅर्टिसमुळे मृत्यूच्या वेळेसंबंधी अंदाज बांधता येतो. दुसरे म्हणजे मरणाच्या वेळी व्यक्तीची काय अवस्था होती, हेही कळू शकते. असे हे रायगर माॅर्टिस म्हणजेच मृतदेहांचे कडक होणे. गुन्ह्याचा शोध घेण्यासाठी याद्वारे जणू मृतदेहही मदत करतो !


*-डाॅ.बाळ फोंडके यांच्या'का?'या पुस्तकातुन* 

═══════════════════════


ज्ञान विज्ञान 🦟डास चावल्यानं एड्स का होत नाही?🦟


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

*🦟डास चावल्यानं एड्स का होत नाही?🦟*

************************************

डास जेव्हा आपल्याला चावतात तेव्हा ते आपलं रक्त शोषून घेतात. त्यामुळे ज्याला मलेरिया झाला आहे अशा व्यक्तीला डासानं चावा घेतला असल्यास मलेरियास कारणीभूत असणारे रोगजंतू त्या रक्तातून डासांच्या शरीरात शिरतात. असे डास इतरांना चावले तर त्या चाव्यातून मलेरियाचे रोगजंतू त्या निरोगी व्यक्तीच्या शरीरात शिरतात. तिलाही मलेरियाची बाधा होते.


आपण याचा अनुभव घेतलेला असतो. तर मग असा प्रश्न पडतो, की ज्या व्यक्तीला एड्स झाला आहे अशा व्यक्तीला चावलेला डास इतर कोणाला चावला तर त्या चाव्यातून एड्सची लागण होणार नाही का? एड्स झालेल्या व्यक्तीच्या रक्तात एड्सला कारणीभूत असणारे एचआयव्ही जातीचे विषाणू वावरत असतात हे खरं आहे. म्हणून तर अशा व्यक्तीला इंजेक्शन देताना वापरलेली सिरिंज दुसऱ्या कोणाला तरी इंजेक्शन देण्यासाठी वापरली तर त्या व्यक्तीलाही एड्सची बाधा होऊ शकते. एवढंच काय, पण एड्स झालेल्या व्यक्तीची दाढी किंवा मुंडण करण्यासाठी वापरलेला वस्तरा निर्जंतुक न करता दुसऱ्यासाठी वापरला तरीही त्या वस्तऱ्याला चिकटलेल्या रक्ताच्या थेंबांमधून एचआयव्हीचा शिरकाव दुसऱ्याच्या शरीरात होऊ शकतो, तर मग तो डासांच्या चाव्यामधून का नाही होणार, हा प्रश्न म्हणूनच सयुक्तिक वाटतो. कोणतेही विषाणू परोपजीवी असतात. त्यांना जगण्यासाठी आणि आपल्या वाढीसाठी विशिष्ट यजमान पेशींची गरज भासते. एचआयव्हीचे विषाणू मानवी शरीरातल्या टी-लिम्फ पेशींना आपले यजमान बनवतात. त्यांच्या जिवावर आपली गुजराण करत ते रक्तात वाढत राहतात. अशा रक्ताचा घास जेव्हा एखादा डास घेतो तेव्हा त्यातले काही विषाणू डासाच्या शरीरात निश्चितच प्रवेश करतात; पण तिथं त्या विषाणूंना आपल्या यजमान पेशी सापडत नाहीत. डासाच्या शरीरातल्या पेशींवर ते विषाणू जगू शकत नाहीत. मलेरियाच्या रोगजंतूंच्या वाढीतला काही भाग डासाच्या शरीरातच होत असतो. त्यामुळे ते तगून राहतात. तशी परिस्थिती एड्सच्या रोग्याच्या रक्ताचा घास घेणाऱ्या डासाबाबतीत नसते. त्यामुळे डासाच्या शरीरात शिरलेल्या एचआयव्हीच्या विषाणूंची वाढ तर होतच नाही; पण डासाच्या पचनसंस्थेकडून त्या विषाणूंचं विघटन होऊन त्यांचा नायनाट होतो. त्यामुळे असा डास जेव्हा दुसऱ्या निरोगी

व्यक्तीला चावतो तेव्हा त्या व्यक्तीच्या शरीरात टोचण्यासाठी एचआयव्ही विषाणू हजरच नसतात. अर्थात, अशा डासांच्या चाव्यामुळं त्या निरोगी व्यक्तीला एड्सची बाधा होण्याची शक्यताच उरत नाही.


*-डाॅ.बाळ फोंडके यांच्या'का?'या पुस्तकातुन* 


कुतुहल वैश्विक स्थाननिर्धारण प्रणाली*


           *🤔 【 कुतूहल 】 🤔*  

______________________________

*🖥️✒️संकलन✒️💻*

गजानन गोपेवाड 

~==========================~


*कुतूहल : वैश्विक स्थाननिर्धारण प्रणाली*


जीपीएसच्या साहाय्याने पत्ता शोधण्यासाठी ‘स्मार्ट-फोन’धारक अभ्यस्त झाले आहेत. जीपीएस-साहाय्यभूत साधनात (जीपीएस-एनेबल्ड डिव्हाइस) जीपीएस-ग्राही (जीपीएस रिसिव्हर) म्हणजेच उपग्रह दिक्चालन प्रणाली (सॅटेलाइट नेव्हिगेशन सिस्टीम) समाविष्ट केल्यामुळे स्थानाची समुद्रसपाटीपासूनची उंची व अक्षांश, रेखांश समजू शकतात. ही प्रणाली कशी मदत करते? त्रिकोणाचे दोन शिरोबिंदू आणि दोन भुजांची लांबी माहीत असल्यास, प्रतलावरील अज्ञात स्थान किती अंतरावर आहे ते काढण्यासाठी भौमितिक शास्त्रातील ‘त्रिभुजीय’ पद्धती वापरली जाते. त्यामुळे वैश्विक स्थान निर्धारणासाठी दोन उपग्रहांची आवश्यकता आहे. उपग्रहाच्या कक्षेत येणारे प्रत्येक स्थान उपग्रहापासून त्रिज्येच्या अंतरावर असते. आकृती १ मध्ये दाखवलेल्या दोन उपग्रहांच्या कक्षांच्या त्रिज्या अनुक्रमे ‘अ’ आणि ‘ब’ आहेत. दोन उपग्रहांचे आंतरछेद-क्षेत्र खंडांश असल्यामुळे एकापेक्षा जास्त संभाव्य स्थाने कक्षेत असू शकतील. तीन नैकरेषीय बिंदू प्रतल निश्चित करतात. त्यामुळे तीन उपग्रहांच्या साहाय्याने स्थान निश्चित केल्यास आंतरछेदातील असंभव स्थाने कमी करण्यास मदत होते. आकृती २ मध्ये तिसऱ्या उपग्रहाची त्रिज्या ‘क’ दर्शवली आहे. अ, ब, आणि क उपग्रहांच्या कक्षांचा आंतरछेद ‘ग’ आणि ‘घ’ असे दोन बिंदू येतात. ‘घ’ भूभागावर नसल्याने ‘ग’ हा बिंदू निश्चित करून स्थानिक निर्देशांक ठरवले जातात.


पृथ्वीवर स्थाननिश्चयन करण्यासाठी उपग्रहापासून अंतर कसे मोजले जाते ते पाहू. प्रत्येक उपग्रह अणु-कालदर्शीच्या (अ‍ॅटॉमिक क्लॉक) साहाय्याने अचूक कालमापन करतो. उपग्रहाने पाठवलेल्या संकेत-संदेशाची निश्चिात वेळ ‘क्ष’ आणि जीपीएसग्राही साधनाला संदेश मिळण्याची वेळ ‘स’ समजू. उपग्रह प्रकाशाच्या वेगाने (‘प’ किमी/से) संकेत-संदेश पाठवत असल्याने साधनाचे उपग्रहापासूनचे अंतर दोन्ही वेळेतील फरक गुणिले प्रकाशाचा वेग इतके येईल. [(ड=(स-क्ष) गुणिले प]. जीपीएसग्राही, साधनातील वेळेची तुलना उपग्रहाच्या वेळेशी करतात. जीपीएसग्राही साधनावर अणु-कालदर्शी नसल्याने उपग्रहाची वेळ आणि साधनांची वेळ यांच्यातील फरक भरून काढण्यासाठी चौथ्या उपग्रहाची मदत घेतली जाते. त्यामुळे जीपीएस समूहातील उपग्रह प्रदक्षिणा करताना, किमान चार उपग्रहांच्या कक्षेत पृथ्वीवरील प्रत्येक स्थान येईल अशी संरचना केली आहे.


जीपीएसची वेळ मोजण्याची अचूकता १४ नॅनोसेकंद तर स्थान निर्धारण ५ मीटर आहे. भारताच्या ‘नाविक’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वायत्त प्रादेशिक उपग्रह प्रणालीची (आयआरएनएसएस) व्याप्ती भारताचा भूभाग आणि सभोवतालचा १५०० किमी परिसर, इतकी आहे. तंत्रज्ञान आणि गणित यांच्या साहाय्याने पृथ्वी, आकाश आणि अवकाशातील वस्तूंची स्थाननिश्चिती सुकर झाली आहे.


–– वैशाली फाटक-काटकर

मराठी विज्ञान परिषद, मुंबई.

Written By_लोकसत्ता टीम

संकेतस्थळ : www.mavipa.org      

ईमेल : office@mavipamumbai.org

4

सोमवार, ६ डिसेंबर, २०२१

हुतात्मा भास्कर पांडुरंग कर्णिक

 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿  

              *हुतात्मा*

    *भास्कर पांडुरंग कर्णिक*

       भारतीय क्रांतिकारक

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

    *जन्म : ७ डिसेंबर १९१३*

    (करूळ, रत्‍नागिरी, महाराष्ट्र )


 *मृत्यू : ३० जानेवारी, १९४३*

            (पुणे, महाराष्ट्र) 


📖 *शिक्षण*


त्यांचे प्राथमिक शिक्षण करूळ गावी, तर माध्यमिक शिक्षण गुलबर्गा येथे झाले. त्यांनी मुंबई विद्यापीठातून त्यांनी बी.एस्‌सी. केले आणि १९४२ साली ते पुण्याजवळच्या देहूरोड येथील ॲम्युनिशन फॅक्टरीत नोकरीस लागले.


💣 *अर्धा ट्रक बॉम्ब*


देहूरोड येथील एच. डेपोमध्ये असताना भास्कर कर्णिक यांनी तेथून बॉम्ब पळवायला सुरुवात केली. बाजूला काढून ठेवलेल्या बॉम्बच्या खोक्यांतला एक बॉम्ब रोज जेवणाच्या डब्यातून बाहेर आणला जाई. अश्या पद्धतीने कर्णिक यांच्याकडे अर्धा ट्रक भरेल एवढे बॉम्ब जमा झाले होते. या बॉम्बपैकी काही बॉम्ब पुढे पुणे कॅन्टॉन्मेन्टमधील कॅपिटॉल चित्रपटगृहात टाकण्यात आले. बॉम्ब टाकण्याच्या कटात सामील असलेले बापू साळवी, बाबूराव चव्हाण, एस.टी. कुलकर्णी, रामसिंग, दत्ता जोशी आणि हरिभाऊ लिमये असे सहा जण जेलमध्ये गेले, पैकी दत्ता जोशी जेलमध्येच वारले, बाकीचे काही काळानंतर सुटले.


⏳ *फरासखान्यात मृत्यू*


कॅपिटॉलमध्ये सापडलेल्या बॉम्बच्या अवशेषांवरून हे बॉम्ब कोठून आले याचा पोलिसांनी शोध घेतला, आणि त्यांनी भास्कर पांडुरंग कर्णिक, भालचंद्र दामोदर बेंद्रे, अनंत आगाशे, वामन कुलकर्णी आणि रामचंद्र तेलंग या पाच जणांना पकडून पुण्याच्या फरासखाना पोलीस चौकीत आणले. आणल्यानंतर कर्णिक लघुशंकेच्या निमित्ताने किंचित दूर गेले आणि त्यांनी खिशातली सायनाईडची पूड खाल्ली. त्यांचे निधन झाले. त्यांच्या या कृत्यामुळे कर्णिकांकडून मोठी माहिती मिळेल असे वाटणार्‍या पोलिसांची निराशा झाली. कर्णिकांच्या बलिदानामुळे मोठ्या संख्येने क्रांतिकारक वाचले.


💣 *हुतात्मा भास्कर पांडुरंग कर्णिक*


‘कॅपिटल व वेस्टएंड’ ही पुण्यातील दोन सिनेमागृहे होती. तिथे गोरे अधिकारी परिवारासह सिनेमा पहायला जात. कॅपिटल म्हणजे आजचे VICTORY सिनेमागृहात प्रचंड बॉम्बस्फोट झाला. त्यात चार युरोपियन्स ठार झाले व १४ जण जखमी झाले. त्यावेळी हॅमंड व रोच या गोऱ्या अधिकाऱ्यांची माथी भडकली. दारूगोळा कुठून आला? बॉम्ब कसे बनवले? याबाबत हैराण झाले. त्यानंतर अनेकांची धरपकड झाली.

प्रथम हाती लागला तो आगाशे नावाचा तरूण. त्याच्याकडून जोगेश्वरीच्या देवळाचे पुजारी भालचंद्र बेंद्रे यांचे नाव समजले. मध्यरात्रीनंतर देवळाला वेढा देऊन झोपेत असताना बेंद्रेंना पकडले. तर दुसऱ्या दिवशी जंगली महाराजांच्या देवळासमोरील जज्ज पाटील यांच्या घरात भाड्याने राहणाऱ्या भास्कर पांडुरंग कर्णिक नावाच्या तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. पिस्तुल रोखून उलट सुलट तपासणी केली. खोलीची झडती घेतली असता खॉटखाली ढिगभर बॉम्ब सापडले. हॅन्ड ग्रेनेड्स बनवायची स्फोटके सापडली.

त्यानंतर भास्कर कर्णिकला हॅमंडचे फरासखान्यात मुसक्या बांधून आणले व पोलिसांना इशारा दिला. बाहेर केसरीचे वार्ताहर वि. स. माडीवाले व सकाळचे भि. न. ठाकोर बातम्या मिळविण्यासाठी आले होते. त्यांनी भास्करला पोलिसांच्या गराड्यात पाहिले. भास्कर शांतपणे म्हणाला, साहेब तुम्ही मला पकडलेच आहे. आता मी काय लपवणार? तुम्हाला मी माझ्या सहकाऱ्यांची सर्व नावे सांगतो, पण मला खूप लघवीला लागली आहे. जरा जाऊन येतो. पोलिसांनी खुश होऊन परवानगी दिली. पुढेमागे पोलीस ठेवून भास्कर कर्णिक यांना शौचालयात जाऊ दिले. त्याने दार लोटून घेतले आणि १० मिनिटातच बाहेर आला आणि फरासखान्याच्या पहिल्या चौकाच्या अलिकडे धाडकन खाली कोसळला. काय झाले कुणालाच कळेना. पोलीसही चक्रावून गेले.

हॅमंड साहेबांनी तातडीने डॉ. जेजुरीकरांना बोलावून भास्करला तपासायला लावले. पण भास्करचे प्राण कधीच गेले होते. हॅमंडच्या अमानुष मारहाणीपुढे कदाचित आपला टिकाव लागला नाही आणि चुकूनसुद्धा आपल्या सहकाऱ्यांची नावे तोंडातून जाऊ नयेत यासाठी हुतात्मा भास्कर कर्णिक याने योजना आखून ठेवली होती.

त्याने पोटॅशियम सायनाईटच्या जहाल विषाची कुपी मुद्दाम वाढवलेल्या नखामध्ये लपवून ठेवली होती. लघवीच्या निमित्ताने शौचालयात जाऊन ते विष पिऊन टाकले आणि पोलिसांच्या कचाट्यातून आणि पुढील लढ्यासाठी आपल्या इतर सहकाऱ्यांची सुटका केली. ३० जानेवारी १९४३ रोजी भास्कर पांडुरंग कर्णिक याने हौतात्म्य पत्करले.

🇮🇳🇮🇳🇮🇳 *जयहिंद*🇮🇳🇮🇳🇮🇳

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड  

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *शुभ प्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

मार्गशीर्ष मास,शुक्ल पक्ष, *चतुर्थी*,उ.षा.नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,हेमन्त ऋतु,युगाब्द ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

मंगलवार, ०७ डिसेंबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


        *"जब तक विचारों में एकता नही होती, तब तक आकाँक्षाओं और भावनाओं का प्रवाह एक दिशा में नही होता, एवं तब तक किसी भी संगठन में मजबूती असंभव है।*

      *यह स्थापित सत्य है कि किसी भी संगठन का प्राण उसके आदर्शों और सिद्धांतों के प्रति अटूट निष्ठा ही होती है। आस्थावान एवं  समर्पित व्यक्ति ही किसी संगठन अथवा समाज की  रीढ़ होते हैं।"*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

कमलाकांत वामन केळकर

 *कमलाकांत वामन केळकर*

*********************************

*भारतीय भुवैज्ञानिक*

*********************************

*स्मृतीदिन - ६ डिसेंबर १९७१*


भारतीय भूवैज्ञानिक, मराठी विश्वकोशाच्या विज्ञान व तंत्रविद्या कक्षेचे प्रभारी विभाग संपादक, शिक्षक व प्रशासक. त्यांनी पश्चिम भारतातील भूविज्ञानाच्या अध्ययनाचा पाया घातला. त्यांचा जन्म गोकाकजवळील धूपधाळ गावी व शिक्षण बेळगाव आणि पुणे येथे झाले. १९२३ साली ते मुंबई विद्यापीठाचे पदवीधर झाले. त्याच वर्षी ते पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात अध्यापक म्हणून दाखल झाले. ‘गोकाकभोवतालचे रूपांतरित खडक व त्यांच्यातील अग्निज भित्ती’ या विषयावर त्यांनी मुंबई विद्यापीठाला सादर केलेला प्रबंध मान्य होऊन त्यांना १९३० साली एम्.एस्‌सी. पदवी विशेष प्रावीण्यासह देण्यात आली. १९३३ साली ते डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्य आणि फर्ग्युसन महाविद्यालयाच्या भूविज्ञान विभागाचे प्रमुख झाले. १९४८ मध्ये पुणे विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर फर्ग्युसन महाविद्यालयात विद्यापीठाचा पदव्युत्तर भूविज्ञान विभाग सुरू करण्यात येऊन त्यांची या विभागाचे प्रभारी प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. १९६२ साली निवृत्त होईपर्यंत ते वरील दोन्ही पदांवर होते. त्यांनी महाविद्यालयीन लष्करी छात्रसेनेत (यू.टी.सी.) अधिकारी म्हणून काम केले (१९३३ - ४७) आणि शेवटी मेजर होऊन निवृत्त झाले. १९४२ - ५३ या काळात ते फर्ग्युसन महाविद्यालयाचे उपप्राचार्य होते. १९३८ - ५८ या काळात ते सृष्टिज्ञान या विज्ञानविषयक मासिकाचे संपादक आणि पुढे शेवटपर्यंत सल्लागार होते. पुणे विद्यापीठाच्या परिभाषा समितीवरही त्यांची नियुक्ती झाली होती. १९५९ - ७० दरम्यान ते मिनरॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष होते. १९६२ पासून अखेरपर्यंत ते मराठी विश्वकोश कार्यालयात विज्ञान व तंत्रविद्या कक्षेचे प्रमुख होते.


आपल्या विद्यार्थ्यांना अन्वेषणामध्ये (संशोधनामध्ये) मार्गदर्शन करीत असताना त्यांनी फोंडा ते कारवार, सावंतवाडी, बेळगाव, खानापूर, लोंढा, बागलकोट, सौंदत्ती, जमखंडी, बिळगी इ. भागांचे व गोव्याचेही भूवैज्ञानिक सर्वेक्षण व तेथील खडकांचे अध्ययन केले. या अध्ययनांवर आधारलेले अन्वेषणात्मक लेख अन्वेषण-नियतकालिकांमध्ये त्यांनी लिहिले असून ते संदर्भ साहित्य म्हणून उपयुक्त आहेत. त्यांनी सृष्टिज्ञान मासिकात अनेक लेख व लेखमाला, तसेच मराठी विश्वकोशांतील विविध शास्त्रीय विषयांतील अनेक नोंदी लिहिल्या. त्यांनी इतरत्रही लेखन केले असून एका भूवैज्ञानिक पुस्तकाचा मराठीत अनुवादही केला आहे.


फर्ग्युसन महाविद्यालयातून बी.एस्‌सी. परीक्षेत भूविज्ञान विषयात आणि पुणे विद्यापीठाच्या एम्.एस्‌सी. (भूविज्ञान) परीक्षेत सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक अशी दोन ‘प्रा. क. वा. केळकर पारितोषिके’ ठेवली असून फर्ग्युसन महाविद्यालयाच्या भूविज्ञान विभागात ‘प्रा. क. वा. केळकर भूवैज्ञानिक संग्रहालय’ सुरू करण्यात आले आहे. ते वाई येथे मृत्यू पावले.

🌞💥🌞 शुभ प्रभात🌞💥🌞

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६


प्रभात दर्शन

 🌳⛳ *शुभ प्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

मार्गशीर्ष मास,शुक्ल पक्ष,*तृतीय*,पू.षा.नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,हेमन्त ऋतु,युगाब्द ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

सोमवार, ०६ डिसेंबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

        *समाज में परस्पर सहयोग, सहृदयता एवं संगठन का भाव बढ़ाने के लिए हम सब एक दूसरे के प्रति शिष्ट एवं यथोचित व्यवहार करने के लिए कर्त्तव्यबद्ध हैं। किन्तु यदि हम कृत्रिम व्यवहार और दिखावटी शिष्टाचार करते हैं तो निश्चय ही समाज में विघटन, संदेह, संशय एवं शत्रुता के बीज बोते हैं, जिसके विषफल अपने साथ व पूरे समाज के हित में घातक होंगे।*

        *हमारी सभ्यता, नागरिकता और मानवता इसी में है कि हम सबके साथ यथोचित शिष्टाचार का व्यवहार करें।"*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

शनिवार, ४ डिसेंबर, २०२१

रॉबर्ट

 *📡📡📡राबर्ट वाॕटसन्-वाॕट📡📡📡*

📡📡📡📡📡📡📡📡📡📡📡

*📡📡📡रडारची निर्मिती📡📡📡*


     *मृत्यू - ५ डिसेंबर १९७३*

************************************

📡📡📡📡 *रडार* 📡📡📡📡

************************************


   प्रतिध्वनीचे तत्त्व वापरून रडारची निर्मिती केली गेली आहे.१९३५ साली रॉबर्ट वॉटसन - वाॅट यांनी पहिली रडार यंत्रणा वापरात आणली. ही यंत्रणा मुख्यत: विमानांचा शोध ती दूरवर असतानाच घेण्यासाठी तयार केली गेली होती. अत्यंत वेगाने येणारे शत्रूचे विमान दूरवर असतानाच त्याबद्दलची माहिती या पद्धतीने मिळू लागली. आज याच यंत्रणेचा वापर सर्व ठिकाणी अज्ञात गोष्टींचा ठावठिकाणा घेण्यासाठी केला जातो.


 रडार म्हणजे *रेडिओ डिटेक्शन अँड रेंजिंग.* रेडिओ लहरींचा वापर करून ही यंत्रणा काम करते. अर्थातच दृश्य स्वरूपात वस्तू दिसण्याची गरज त्यामुळे राहत नाही. धुळ, धुके, पाऊस, रात्र वा अंधार या कशाचाही या यंत्रणेवर परिणाम होत नसल्याने ही अत्यंत उपयोगी व खात्रीलायक यंत्रणा म्हणून समुद्रावरील बोटी, विमाने, क्षेपणास्त्रे यांसाठी वापरली जाते.


 रडारचे काम रेडिओलहरींद्वारे चालते. सर्व दिशांना सातत्याने पाठवल्या जाणाऱ्या रेडिओलहरी एखाद्या वस्तूवर (विमानावर) आदळतात. त्यांतील परतणार्‍यांतील काही पुन्हा ग्रहण केल्या जातात. या परतणार्‍या लहरींचे, विद्युतभारातून प्रकाशात रूपांतर केले जाते. गोलाकार पडद्यावर चमकदार प्रकाशकण अशा स्वरूपात हे रूपांतर रडार वापरणार्‍याला दिसते. रेडिओलहरींचे प्रक्षेपण व ग्रहण यांमधील कालावधी मोजून ग्रहणकेंद्र व वस्तू यातील अंतर मोजले जाते. सेकंदाचा हजारावा भाग जर यासाठी लागत असेल, तर विमान दीडशे किलोमीटरवर आहे, असा हिशोब केला जातो. अर्थातच यामुळे मिळणार्‍या सूचनेमुळे त्या विमानाचा समाचार घेणे किंवा जनतेला त्यापासून सावध करणे सहज शक्य होते. रडारची सूचना व विमान पोहोचणे या दरम्यान सहसा पंधरा ते वीस मिनिटे सहज मिळू शकत असल्याने त्याचा खूपच फायदा होऊ शकतो.


रडारवर दिसणारा ठिपका, त्याची तीव्रता, स्पष्टता व त्यामुळे निर्माण होणाऱ्या आवाजाचा 'बीप' असा संदर्भ या सर्वांवरून दिशा, गती, उंची यांचा खुलासा कॉम्प्युटरमुळे सध्या झटकन मिळू शकतो. विमानात बसवलेल्या रडारमुळे समोरून येणारी विमाने, विमानतळावरील यंत्रणा, हवेतील वादळे, टाळायला आवश्यक असलेले ढग किंवा पर्वतशिखरे यांचा पत्ता विमानातील नेव्हिगेटरला लगेच लागतो. बोटीवर पाण्यातील पातळीवर लहरींचे प्रक्षेपण करून निर्वेध प्रवास चालू राहतो. अनेकदा दाट धुक्यामध्ये वेगात बोट चालवणेही रडारमुळे शक्य झाले आहे.


 रडारचा वापर सुरू झाला आणि अचानक होणारे विमानांचे हल्ले थांबले. जागरूक रडार यंत्रणेमुळे वैमानिक व शत्रूची रडार यंत्रणा या दोघांनाही एकमेकांचे अस्तित्व कळले आहे,हे आता प्रथम लक्षात येते. या प्रकारावर मात करण्यासाठी रेडिओलहरीच शोषुन घेतल्या जातील, असे द्रावण वा असा पृष्ठभाग शोधण्याचा सतत प्रयत्न चालू आहे. त्याला अंशतः यश मिळाले आहे. पण व्यावहारिक उत्पादन अजून जमलेले नाही. प्रचंड वेग, कमी उंची व असा पृष्ठभाग यांचे एकत्रित स्वरूप करण्याचाही प्रयत्न केला गेला आहे. अर्थात हे सर्व लष्करी स्वरूपाचे प्रयत्न आहेत.


 रडारची यंत्रणा,तिची माहिती गोळा करण्याची क्षमता व पल्ला हा ठराविक असतो. त्यामुळे सरहद्दीवर अनेकदा रडार यंत्रणेचे सक्षम जाळे बसवले जाते. या जाळ्याला भेदून एखादे अज्ञात विमान जेव्हा प्रवेश करते, तेव्हा सारी संरक्षण यंत्रणा तातडीने जागी होण्याची व्यवस्था जागरूक देशात केली जाते. भारतातही या स्वरुपाची यंत्रणा सर्व सरहद्दींचे सतत जागरूकपणे रक्षण करत असते.

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड  

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रदात दर्शन

 🌳⛳ *शुभ प्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

मार्गशीर्ष मास,शुक्ल पक्ष, *१/२*,ज्येष्ठा/मूल नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,हेमन्त ऋतु,युगाब्द ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

रविवार, ०५ डिसेंबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

         *समय की एक बड़ी विशेषता यह है कि समय कैसा भी हो, अच्छा या बुरा, व्यतीत हो ही जाता है।*

        *समय की दूसरी विशेषता यह है कि समय दिखाई नही देता किन्तु समय बहुत कुछ दिखा जाता है"*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

गाथा बलिदानाची व्येंकटरमण

 


➿➿➿➿➿➿➿➿➿➿

              *गाथा बलिदानाची*

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

  

              *रामस्वामी वेंकटरमण*


*(भारत के ७ वें उपराष्ट्रपती और भारत के ८ वें राष्ट्रपती)*


      *जन्म : ४ दिसंबर १९१०*

    (पट्टीकोट्टय तंजौर, तमिलनाडु)


      *मृत्यु : २७ जनवरी २००९*

             (नई दिल्ली, भारत)


राजनैतिक पार्टी : भारतीय राष्ट्रीय 

                            कांग्रेस

जीवनसंगी : जानकी वेंकटरमण


    *भारत के आठवें राष्ट्रपति*

              *कार्य काल*

२५ जुलाई १९८७ – २५ जुलाई १९९२

उप राष्ट्रपति  : शंकर दयाल शर्मा

पूर्ववर्ती : जैल सिंह

उत्तरावर्ती : शंकर दयाल शर्मा


रामस्वामी वेंकटरमण, (रामास्वामी वेंकटरमन, रामास्वामी वेंकटरामण या रामास्वामी वेंकटरमण) भारत के ८ वें राष्ट्रपती थे। वे १९८७ से १९९२ तक इस पद पर रहे। राष्ट्रपती बनने के पहले वे ४ वर्षों तक भारत के उपराष्ट्रपती रहे। मंगलवार को २७ जनवरी को लंबी बीमारी के बाद उनका निधन हो गया। वे ९८ वर्ष के थे। राष्ट्रपति, उपराष्ट्रपती और प्रधानमंत्री समेत देश भर के अनेक राजनेताओं ने उनके निधन पर शोक व्यक्त किया है। उन्होंने २:३० बजे दिल्ली में सेना के रिसर्च एंड रेफरल हॉस्पिटल में अंतिम साँस ली। उन्हें मूत्राशय में संक्रमण (यूरोसेप्सिस) की शिकायत के बाद विगत १२ जनवरी को अस्पताल में भर्ती कराया गया था। वे साँस संबंधी बीमारी से भी पीड़ित थे। उनका कार्यकाल १९८७ से १९९२ तक रहा। राष्ट्रपति पद पर आसीन होने से पूर्व वेंकटरमन करीब चार साल तक देश के उपराष्ट्रपति भी रहे।


💁‍♂ *प्रारंभिक जीवन*


वेंकटरमन का जन्‍म ४ दिसंबर, १९१० को तमिलनाडु में तंजौर के निकट पट्टुकोट्टय में हुआ था। उनकी ज्‍यादातर शिक्षा-दीक्षा राजधानी चेन्नई (तत्‍कालीन मद्रास) में ही हुई।  उन्होंने अर्थशास्त्र से स्नातकोत्तर उपाधि मद्रास विश्वविद्यालय से प्राप्त की। इसके बाद उन्होंने मद्रास के ही लॉ कॉलेज से कानून की पढ़ाई की। शिक्षा पूरी करने के बाद उन्होंने मद्रास उच्च न्यायालय में सन १९३५ से वकालत शुरू की और १९५१ से उन्होंने उच्चतम न्यायालय में वकालत शुरू की। वकालत के दौरान ही उन्होंने देश के स्वतंत्रता आंदोलन में भाग लिया और १९४२ के भारत छोड़ो आंदोलन में सक्रिय भूमिका निभाई। स्वतंत्रता के बाद वकालत में उनकी श्रेष्ठता को देखते हुए भारत सरकार ने उन्हें देश के उत्कृष्ट वकीलों की टीम में स्थान दिया। १९४७ से १९५० तक वे मद्रास प्रान्त की बार फेडरेशन के सचिव पद पर रहे। कानून की जानकारी और छात्र राजनीति में सक्रिय होने के कारण वे जल्द ही राजनीति में आ गए। सन १९५० में उन्हें आजाद भारत की अस्थायी संसद के लिए चुना गया। उसके बाद १९५२ से १९५७ तक वे देश की पहली संसद के सदस्य रहे। वे सन १९५३ से १९५४ तक कांग्रेस पार्टी में सचिव पद पर भी रहे।


✴ *राजनीतिक जीवन*


१९५७ में संसद के लिए चुने जाने के बावजूद रामस्वामी वेंकटरमन ने लोक सभा सीट से इस्तीफा देकर मद्रास सरकार में एक मंत्री का पद भार ग्रहण किया। इस दौरान उन्होंने उद्योगों, समाज, यातायात, अर्थव्यस्था व जनता की भलाई के लिए कई विकासपूर्ण कार्य किए। १९६७ में उन्हें योजना आयोग का सदस्य नियुक्त किया गया और उन्हें उद्योग, यातायात व रेलवे जैसे प्रमुख विभागों का उत्तरदायित्व सौंपा गया। १९७७ में दक्षिण मद्रास की सीट से उन्हें लोकसभा का सदस्य चुना गया। जिसमें उन्होंने विपक्षी नेता की भूमिका निभाई। १९८० में वे लोकसभा का सदस्य चुने जाने के बाद इंदिरा गांधी की सरकार में उन्हें वित्त मंत्रालय का कार्यभार सौंपा गया और उसके बाद उन्हें रक्षा मंत्री बनाया गया। उन्होंने पश्चिमी और पूर्वी यूरोप के साथ ही सोवियत यूनियन, अमेरिका, कनाडा, दक्षिण पश्चिमी एशिया, जापान, ऑस्ट्रेलिया, न्यूजीलैंड, यूगोस्लाविया और मॉरिशस की आधिकारिक यात्राएँ कीं। वे अगस्त १९८४ में देश के उप राष्ट्रपति बने। इसके साथ ही वे राज्यसभा के अध्यक्ष भी रहे। इस दौरान वे इंदिरा गांधी शांति पुरस्कार व जवाहरलाल नेहरू अवार्ड फॉर इंटरनेशनल अंडरस्टैंडिंग के निर्णायक पीठ के अध्यक्ष रहे। उन्होंने २५ जुलाई १९८७ को देश के आठवें राष्ट्रपति के रूप में शपथ ली।


⌛ *अंतिम समय*


केंद्र सरकार ने पूर्व राष्ट्रपति आर. वेंकटरमन के सम्मान में देशमें सात दिन का राष्ट्रीय शोक घोषित किया है। एक सरकारी प्रवक्ता ने बताया कि इस अवधि में कोई भी सरकारी मनोरंजन कार्यक्रम नहीं होगा और सभी सरकारी इमारतों पर तिरंगा आधा झुका रहेगा। इसके साथ ही गणतंत्र दिवस समारोह के बाद होने वाले बीटिंग रट्रीट तथा राष्ट्रीय कैडेट कोर की प्रधानमंत्री रैली समेत सभी सरकारी कार्यक्रम रद्द कर दिए गए।  बुधवार २९ जनवरी को नई दिल्ली में एकता स्थल पर पूरे राजकीय सम्मान के साथ उनकी अन्त्येष्टि की गई। उनके दामाद केबी वेंकट ने उन्हें मुखाग्नि दी। सर्वधर्म प्रार्थना और २१ तोपों की सलामी के बीच वेंकटरमन का पार्थिव शरीर पंचतत्व में विलीन हो गया। इससे पहले राष्ट्रपति प्रतिभा पाटिल ने उनको श्रद्धांजलि दी। शुक्रवार ३० जनवरी को पूर्व राष्ट्रपति की अस्थियाँ हरिद्वार में गंगा नदी में प्रवाहित की गई। उनके दामाद डॉ॰ के वेंकटरमन और प्रोफेसर आर रामचंद्रन तथा पुत्री लक्ष्मी वी वेंकटेश्वर दिल्ली से उनकी अस्थियाँ लेकर यहाँ पहुँचे। विशिष्ट घाट पर उत्ताराखंड के शिक्षा मंत्री मदन कौशिक, हरिद्वार के जिलाधिकारी, शैलेश बागोली और एसएसपी संजय गुंज्याल भी उपस्थित थे। पूर्व राष्ट्रपति के परिवार के सदस्यों के साथ दिल्ली से आए पंडित सुंदर राघव शर्मा ने घाट पर पूजा-अर्चना की और बाद में नदी में अस्थियाँ प्रवाहित की गई। इससे पहले सेना की छठी आर्टिलरी ब्रिगेड के शीर्ष अधिकारियों ने पवित्र शहर के बाहरी ओर स्थित रायवाला क्षेत्र में वेंकटरमन के अस्थिकलश पर पुष्प माला अर्पित की।

    

              🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳


   🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

संकलन -)

गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *शुभ प्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

कार्तिक मास,कृष्ण पक्ष,*अमावस्या*,अनुराधा नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,हेमन्त ऋतु,युगाब्द ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

शनिवार, ०४ डिसेंबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


अप्रशस्तानि कार्याणि

                 यो मोहादनुतिष्ठति,

स तेषां विपरिभ्रंशाद्

                 भ्रंश्यते जीवितादपि।।


*भावार्थ :-- जो व्यक्ति मोह-माया में पड़कर अन्याय का साथ देता है, वह अपने जीवन को नरक-तुल्य बना लेता है।*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

बोट मोडतांना आवाज का येतो


═════════════════════ संकलन गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

📙 *बोटं मोडताना आवाज का येतो ?* 📙


एखाद्यावर राग काढायचा असला, की त्याच्या नावानं बोटं मोडली जातात. त्या प्रत्येक वेळी आवाज का येत नाही हे नाही सांगता यायचं; पण बोटांमध्ये तणाव निर्माण झाला असला तरी तो मोकळा करण्यासाठी आपण बोटात ताणतो त्यावेळी मात्र हमखास कडकड असा आवाज येतो. कोणाच्या बाबतीत मोठ्यानं येतो, कोणाच्या बाबतीत ऐकू येईल न येईल असा येतो; पण येतो खरा. 


वास्तविक असा आवाज केवळ बोटांच्या बाबतीतच येतो असं नाही. कोणत्याही हाडांच्या सांध्याच्या बाबतीतही तो येत असतो. सांध्याच्या ठिकाणी दोन हाडं एकमेकांशी जोडलेली असतात; पण या सांध्यांची हालचाल होते तेव्हा ही हाडं निरनिराळ्या कोनांमधून फिरतात. ते सहजसाध्य व्हावं म्हणून जिथं ही हाडं जोडलेली असतात तिथे एक स्नायूंचा जाडसर थर असतो, अस्तरासारखा. तो नसला तर ती हाडं एकमेकांवर घासून त्यांची झीज होईल. शिवाय त्यांची मोडतोडही होण्याची शक्यता असते. तरीही ते थर एकमेकांवर घासतात ते घर्षणापायी उष्णता निर्माण होतेच. आपले तळवे आपण एकमेकांवर घासले तर ते गरम होतात. त्याचं कारणही हेच.


या उष्णतेचा त्या थरांवर अनिष्ट परिणाम होतोच. त्यांची हालचालही मोकळी होत नाही. तशी ती व्हावी म्हणून तिथं एक प्रकारचं वंगण असतं. एक तेलासारखा पातळ स्निग्ध पदार्थ असतो. त्या वंगणात ऑक्सिजन, कार्बन डायॉक्साइड, नायट्रोजन यांसारखे वायू विरघळलेल्या स्थितीत असतात.


बराच वेळ वापर झाला की ते सांधे थकल्यासारखे होतात. त्यांची मोकळी हालचाल होत नाही. कारण त्या हालचालीला मदत करणारे स्नायू जखडल्यासारखे होतात. त्या स्थितीत ते जरा ताणले तर सैलावतात. त्यांची परत मोकळी हालचाल होऊ शकते. पण तसे ते ताणले की त्या वंगणाच्या पिशव्याही फुगल्यासारख्या होतात. त्यांच्यामध्ये विरघळलेल्या स्थितीत असलेले वायू मोकळे होऊन त्यांचे बुडबुडे तयार होतात. ते फुटतात आणि त्यांचाच तो आवाज होतो. किती वेगानं हे बुडबुडे तयार होऊन फुटतात तसंच किती बुडबुडे तयार होतात, त्यावर किती मोठा आवाज होणार हे अवलंबून असतं. 


कोणत्याही सांध्याच्या वंगणाच्या बाबतीत हीच परिस्थिती असते; पण बोटांच्या सांध्यामध्ये बुडबुडे लवकर तयार होतात आणि पटकन फुटतातही. त्यामुळे त्यांचा आवाजही सहजगत्या होतो. शिवाय बोटांना तीन पेरं असतात. त्या तिन्ही पेरांची स्वतंत्र हालचाल होऊ शकते. म्हणजेच प्रत्येक बोटाला एकूण तीन सांधे असतात. ते जवळजवळही असतात. आपण जेव्हा बोटं ताणतो तेव्हा ते सगळेच सांधे ताणले जातात. सर्व ठिकाणच्या वंगणातल्या वायुंचे बुडबुडे तयार होऊन ते फुटतात. त्यामुळे बोटं ताणल्यानं नेहमीच कडकड असा आवाज होतो.


*-डाॅ.बाळ फोंडके यांच्या'का?'या पुस्तकातुन* 

═══════════════════════

  

ज्ञान विज्ञान सूर्यास्ताच्या वेळी लाल रंग का असतो


══════════════════════

    संकलन गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

*📙सूर्यास्ताचा रंग लाल शेंदरी का असतो?* 


चौपाटीच्या वाळूत मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून प्रेमाच्या आणाभाका घेण्याचा आपल्या कथा कादंबरीतील नायक नायिकांचा प्रघात आहे. अशा वेळी त्यासंध्यासमयीचा लालिमा आपल्या प्रेयसीच्या गालावर पसरलेला नायकानं पाहिला, असंही ललितलेखक आपल्याला सांगत असतात. यातल्या संध्यासमयीच्या लालिम्याचं त्यांचं वर्णन शंभर टक्के सत्य असतं, यात शंका नाही. आपणही मावळत्या सूर्याकडे पाहत असताना आकाश लाल, शेंदरी, पिवळ्या रंगाने उजळून गेलेलं पाहतो. सूर्योदयाच्या वेळीही असेच रंग दिसत असतात.


हे असंच का समजून घ्यायचं तर, इतर वेळी आकाश निळं दिसतं, याचा विचार करायला हवा. त्याचं उत्तर नोबेल पुरस्कारविजेते सुब्रमण्यम चंद्रशेखर यांनी देऊन ठेवलेलं आहे. त्यांच्या भाषेत सांगायचं तर याला 'रॅले स्कॅटरिंग' हा नैसर्गिक आविष्कार कारणीभूत आहे.


आपल्या धरतीच्या वातावरणात अनेक वायू आहेत. त्या वायूंचे रेणू प्रकाशकिरणांना विखुरत असतात. कारण जेव्हा प्रकाशकिरण हा या रेणूंवर पडतात तेव्हा त्यांच्यातील काही ऊर्जा या रेणुंकडुन शोषली जाते. त्यामुळे ते रेनो उत्तेजित होतात; पण काही काळ गेला की ते रेणू ती वाढीव ऊर्जा बाहेर फेकून परत मूळपदावर येतात. तसं करताना ते परत प्रकाशकिरणच बाहेर टाकत असतात. मात्र या किरणांची ऊर्जा मूळ ऊर्जेपेक्षा कमी असते. कारण मूळ ऊर्जेतल्या काहीचं उष्णतेत रूपांतर झालेलं असतं. हे होताना अर्थात ते प्रकाशकिरण मूळ दिशेपेक्षा वेगळ्याच दिशेला फेकले जातात. ते विखुरले जातात.


सूर्यप्रकाशात सात निरनिराळ्या रंगांचा प्रकाश असतो. त्यातल्या जांभळ्या किंवा निळ्या रंगाच्या प्रकाशात जास्त उष्णता असते. साहजिकच जास्त ऊर्जा असलेले किरण जास्त प्रमाणात विखुरले जातात. त्यामुळे आकाश निळं दिसतं. पण इतर रंगांचे किरणही विखुरले जात असतात, फक्त त्यांचं प्रमाण कमी असतं. ज्यावेळी सूर्य आपल्या डोक्यावर असतो तेव्हा त्याला वातावरणातून धरतीपर्यंतचा प्रवास करताना कमी अंतर पार करावं लागतं. त्यामुळे निळ्या रंगाचे किरणच जास्त विखुरलेले दिसतात; पण सूर्यास्ताच्या किंवा सूर्योदयाच्या वेळी सूर्यकिरणांना वातावरणातून अधिक अंतर पार करावं लागतं. साहजिकच ते अंतर पार करेपर्यंत निळ्या किंवा हिरव्या रंगाचे किरण विखरून गेलेले असतात. लाल किंवा शेंदरी रंगाच्या किरणांचं विखुरणंच जास्त दिसतं. आकाश त्याच रंगांनी न्हाऊन निघतं.


*-डाॅ.बाळ फोंडके यांच्या'का?'या पुस्तकातुन* 

═══════════════════════

  

शुक्रवार, ३ डिसेंबर, २०२१

गाथा बलिदानाची मेजर शैतान सिंग भाटि

 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿

🇮🇳🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳🇮🇳                                                    

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

💥💥🏅🎖️🇮🇳👨‍✈️🇮🇳🎖️🏅💥💥       

       

         *मेजर शैतान सिंह भाटी*

(भारतीय सेना अधिकारी एवं परमवीर चक्र से सम्मानित)

      *जन्म : १ दिसम्बर १९२४*

(जोधपुर, राजस्थान, ब्रिटिश भारत)

     *देहांत : १८ नवम्बर १९६२* (उम्र ३७)

(रेज़ांग ला, जम्मू और कश्मीर, भारत)

निष्ठा : भारत

सेवा/शाखा :  भारतीय सेना

सेवा वर्ष : १९४९-१९६२

उपाधि : मेजर

सेवा संख्यांक : IC-६४००

दस्ता : कुमाऊं रेजिमेंट

युद्ध/झड़पें : भारत-चीन युद्ध

सम्मान :  परम वीर चक्र

                मेजर शैतान सिंह भाटी भारतीय सेना के एक अधिकारी थे। इन्हें वर्ष १९६३ में मरणोपरांत परमवीर चक्र का सम्मान दिया गया। इनका निधन १९६२ के भारत-चीन युद्ध में हुआ था, इन्होंने अपने वतन के लिए काफी संघर्ष किया लेकिन अंत में शहीद हो गये तथा भारत देश का नाम रौशन कर गये। मेजर सिंह स्नातक स्तर की पढ़ाई पूरी करने पर सिंह जोधपुर राज्य बलों में शामिल हुए। जोधपुर की रियासत का भारत में विलय हो जाने के बाद उन्हें कुमाऊं रेजिमेंट में स्थानांतरित कर दिया गया। उन्होंने नागा हिल्स ऑपरेशन तथा १९६१ में गोवा के भारत में विलय में हिस्सा लिया था।                                                              १९६२ में भारत-चीन युद्ध के दौरान, कुमाऊं रेजिमेंट की १३ वीं बटालियन को चुशूल सेक्टर में तैनात किया गया था। सिंह की कमान के तहत सी कंपनी रेज़ांग ला में एक पोस्ट पर थी। १८ नवंबर १९६२ की सुबह चीनी सेना ने हमला कर दिया। सामने से कई असफल हमलों के बाद चीनी सेना ने पीछे से हमला कर किया। भारतीयों ने आखिरी दौर तक लड़ा परन्तु अंततः चीनी हावी हो गए। युद्ध के दौरान सिंह लगातार पोस्टों के बीच सामंजस्य तथा पुनर्गठन बना कर लगातार जवानों का हौसला बढ़ाते रहे। चूँकि वह एक पोस्ट से दूसरी पोस्ट पर बिना किसी सुरक्षा के जा रहे थे अतः वह गंभीर रूप से घायल हो गए और वीर गति को प्राप्त हो गए। उनके इन वीरता भरे देश प्रेम को सम्मान देते हुए भारत सरकार ने वर्ष १९६३ में उन्हें परमवीर चक्र से सम्मानित किया।


💁🏻‍♂️ *प्रारंभिक जीवन*

शैतान सिंह भाटी का जन्म 1 दिसम्बर १९२४ को राजस्थान के जोधपुर जिले के बंसार गांव के एक राजपूत परिवार में हुआ था। उनके पिता लेफ्टिनेंट कर्नल हेम सिंह थे जिन्होंने प्रथम विश्व युद्ध के दौरान फ्रांस में भारतीय सेना के साथ सेवा की और ब्रिटिश सरकार द्वारा ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर (ओबीई) से सम्मानित किए गए थे l


सिंह ने जोधपुर के राजपूत हाई स्कूल में अपनी मैट्रिक तक की पढाई की । स्कूल में वह एक फुटबॉल खिलाड़ी के रूप में अपने कौशल के लिए जाने जाते थे। १९४३ में स्कूल की पढ़ाई पूरी करने के बाद सिंह जसवंत कॉलेज गए और उन्होंने १९४७ में स्नातक किया। १ अगस्त १९४९ को वह एक अधिकारी के रूप में जोधपुर राज्य बलों में शामिल हो गए।


👨‍✈️ *सैन्य जीवन*

जोधपुर की रियासत का भारत में विलय हो जाने के बाद उन्हें कुमाऊं रेजिमेंट में स्थानांतरित कर दिया गया। उन्होंने नागा हिल्स ऑपरेशन तथा १९६१ में गोवा के भारत में विलय में हिस्सा लिया था। उन्हें ११ जून १९६२ को उन्हें मेजर पद के लिए पदोन्नत किया गया था।


🔥 *भारत-चीन युद्ध*

हिमालय क्षेत्र में विवादित सीमाओं पर लंबे समय से भारत और चीन के बीच असहमति थी। विवादित क्षेत्र में बढ़ते चीनी घुसपैठ का सामना करने के लिए, भारत के प्रधान मंत्री जवाहरलाल नेहरू ने उनसे निपटने के लिए रणनीतियों के बारे में पूछा। हालांकि, भारतीय सेना द्वारा प्रस्तुत प्रस्ताव को खारिज कर दिया गया था। इसके बजाय उन्होंने "फॉरवर्ड पॉलिसी" नामक एक नौकरशाह द्वारा प्रस्तावित एक योजना को मंजूरी दी जिसमे चीनी सीमा के क्षेत्र में कई छोटी-छोटी पोस्टों की स्थापना के लिए कहा गया था। चीनी घुसपैठ के खिलाफ सार्वजनिक आलोचना में गंभीर वृद्धि के कारण नेहरू ने सेना की सलाह के खिलाफ "फॉरवर्ड पॉलिसी" को लागू कर दिया। चीन को भौगोलिक लाभ प्राप्त था और यह सेना के लिए चिंता का विषय था। अतिरिक्त चीनी हमले के समय कई छोटी-छोटी पोस्टों को बनाए रखना असंगत था। इस पर नेहरू ने यह मान लिया था कि चीनी हमला नहीं करेंगे। लेकिन चीन ने चीन-भारत युद्ध की शुरुआत कर दी।


💥 *रेज़ांग ला का युद्ध*

युद्ध के दौरान कुमाऊं रेजिमेंट की १३ वीं बटालियन को चूसुल सेक्टर में तैनात किया गया था। समुद्र तल से ५,००० मीटर (१६,००० फीट) की ऊंचाई पर, सिंह की कमान में सी कंपनी रेज़ांग ला में एक स्थान पर थी, और इस क्षेत्र को पांच प्लाटून पोस्टों द्वारा बचाव किया जा रहा था। १८ नवंबर १९६२ की सुबह चीनी सेना ने हमला कर दिया पर भारतीयों ने आक्रामक तरीके से तैयारी की थी क्योंकि उन्होंने चीनी सेना को सुबह ५ बजे के मंद प्रकाश में आगे बढ़ते हुए देखा था। जैसे ही भारतीयों ने दुश्मन को पहचाना, उन पर लाइट मशीन गन, राइफल्स, मोर्टार और ग्रेनेड से हमला कर दिया और कई चीनी सैनिक मार गिराए।


५:४० बजे चीनी सेना ने पुनः मोर्टार से हमले करने शुरू कर दिए और लगभग ३५० चीनी सैनिकों ने आगे बढ़ना शुरू किया। चीनी सेना द्वारा सामने से किए गए हमले असफल होने के बाद लगभग चार सौ चीनी सैनिकों ने पीछे से हमला किया। साथ ही ८ वीं प्लाटून पर मशीन गन और मोर्टार से पोस्ट के तार बाड़ के पीछे से हमला किया गया और ७ वीं प्लाटून पर १२० चीनी सैनिकों ने पीछे से हमला किया। भारतीयों ने ३ इंच (७६ मिमी) मोर्टार के गोले से मुकाबला किया और कई चीनी सैनिकों को मार दिया। जैसे ही आखिरी २० जीवित लोग बचे, भारतीयों ने अपनी खाइयों से बाहर निकल कर चीनी सैनिकों के साथ हाथ से हाथ से लड़ने लड़ने लग गए। हालांकि प्लाटून जल्द ही चीन के अतिरिक्त सैनिकों के आगमन से घेर ली गई और आखिरकार ७ वीं और ८ वीं प्लाटून में से कोई जीवित नहीं बचा।


युद्ध के दौरान मेजर सिंह भाटी लगातार पोस्टों के बीच सामंजस्य तथा पुनर्गठन बना कर लगातार जवानों का हौसला बढ़ाते रहे। चूँकि वह एक पोस्ट से दूसरी पोस्ट पर बिना किसी सुरक्षा के जा रहे थे अतः वह गंभीर रूप से घायल हो गए और वीर गति को प्राप्त हो गए। इस युद्ध में भारत के १२३ में से १०९ सैनिक शहीद हुए थे। वीरगति को प्राप्त होने के बाद इनके पार्थिव शरीर को जोधपुर लाया गया था और सैन्य सम्मान के साथ अंतिम संस्कार किया गया।


🎖️ *सम्मान*

मेजर शैतान सिंह भाटी के वीरता भरे देश प्रेम को सम्मान देते हुए भारत सरकार ने वर्ष १९६३ में उन्हें मरणोपरांत परमवीर चक्र से सम्मानित किया जो १८ नवम्बर १९६२ से प्रभावी हुआ।

 🇮🇳🇮🇳🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳🇮🇳🇮🇳

🙏🌹 *विनम्र अभिवादन*🌹🙏

संकलन -)

गजानन गोपेवाड  

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

ज्ञान विज्ञान


══════════════════════

   * संकलन *

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

📙 *बोटं मोडताना आवाज का येतो ?* 📙


एखाद्यावर राग काढायचा असला, की त्याच्या नावानं बोटं मोडली जातात. त्या प्रत्येक वेळी आवाज का येत नाही हे नाही सांगता यायचं; पण बोटांमध्ये तणाव निर्माण झाला असला तरी तो मोकळा करण्यासाठी आपण बोटात ताणतो त्यावेळी मात्र हमखास कडकड असा आवाज येतो. कोणाच्या बाबतीत मोठ्यानं येतो, कोणाच्या बाबतीत ऐकू येईल न येईल असा येतो; पण येतो खरा. 


वास्तविक असा आवाज केवळ बोटांच्या बाबतीतच येतो असं नाही. कोणत्याही हाडांच्या सांध्याच्या बाबतीतही तो येत असतो. सांध्याच्या ठिकाणी दोन हाडं एकमेकांशी जोडलेली असतात; पण या सांध्यांची हालचाल होते तेव्हा ही हाडं निरनिराळ्या कोनांमधून फिरतात. ते सहजसाध्य व्हावं म्हणून जिथं ही हाडं जोडलेली असतात तिथे एक स्नायूंचा जाडसर थर असतो, अस्तरासारखा. तो नसला तर ती हाडं एकमेकांवर घासून त्यांची झीज होईल. शिवाय त्यांची मोडतोडही होण्याची शक्यता असते. तरीही ते थर एकमेकांवर घासतात ते घर्षणापायी उष्णता निर्माण होतेच. आपले तळवे आपण एकमेकांवर घासले तर ते गरम होतात. त्याचं कारणही हेच.


या उष्णतेचा त्या थरांवर अनिष्ट परिणाम होतोच. त्यांची हालचालही मोकळी होत नाही. तशी ती व्हावी म्हणून तिथं एक प्रकारचं वंगण असतं. एक तेलासारखा पातळ स्निग्ध पदार्थ असतो. त्या वंगणात ऑक्सिजन, कार्बन डायॉक्साइड, नायट्रोजन यांसारखे वायू विरघळलेल्या स्थितीत असतात.


बराच वेळ वापर झाला की ते सांधे थकल्यासारखे होतात. त्यांची मोकळी हालचाल होत नाही. कारण त्या हालचालीला मदत करणारे स्नायू जखडल्यासारखे होतात. त्या स्थितीत ते जरा ताणले तर सैलावतात. त्यांची परत मोकळी हालचाल होऊ शकते. पण तसे ते ताणले की त्या वंगणाच्या पिशव्याही फुगल्यासारख्या होतात. त्यांच्यामध्ये विरघळलेल्या स्थितीत असलेले वायू मोकळे होऊन त्यांचे बुडबुडे तयार होतात. ते फुटतात आणि त्यांचाच तो आवाज होतो. किती वेगानं हे बुडबुडे तयार होऊन फुटतात तसंच किती बुडबुडे तयार होतात, त्यावर किती मोठा आवाज होणार हे अवलंबून असतं. 


कोणत्याही सांध्याच्या वंगणाच्या बाबतीत हीच परिस्थिती असते; पण बोटांच्या सांध्यामध्ये बुडबुडे लवकर तयार होतात आणि पटकन फुटतातही. त्यामुळे त्यांचा आवाजही सहजगत्या होतो. शिवाय बोटांना तीन पेरं असतात. त्या तिन्ही पेरांची स्वतंत्र हालचाल होऊ शकते. म्हणजेच प्रत्येक बोटाला एकूण तीन सांधे असतात. ते जवळजवळही असतात. आपण जेव्हा बोटं ताणतो तेव्हा ते सगळेच सांधे ताणले जातात. सर्व ठिकाणच्या वंगणातल्या वायुंचे बुडबुडे तयार होऊन ते फुटतात. त्यामुळे बोटं ताणल्यानं नेहमीच कडकड असा आवाज होतो.


*-डाॅ.बाळ फोंडके यांच्या'का?'या पुस्तकातुन* 

═══════════════════════

कुतुहल गणित उपग्रहाचे

​🇸​🇸🔭

══════════════════

           *🤔 【 कुतूहल 】 🤔*  

______________________________

*🖥️✒️संकलन✒️💻*

_*श्री.गजानन गोपेवाड 

~==========================~


*कुतूहल : गणित – उपग्रह प्रक्षेपकांचे!*


सध्याच्या अंतराळयुगात अग्निबाणाच्या साहाय्याने उपग्रह अंतराळात सोडतात. सर्व कृत्रिम उपग्रह एकसारख्या कक्षांमध्ये पृथ्वीभोवती भ्रमण करीत नाहीत, तर त्यांच्या कार्यानुसार कक्षा ठरवली जाते. कृत्रिम उपग्रहाला त्याच्या निर्धारित कक्षेत स्थापित करण्यासाठी उपग्रह प्रक्षेपकांचा (सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल) उपयोग केला जातो. १९८० साली रोहिणी हा ३५ किलोग्रॅम वजनाचा उपग्रह भारताने एसएलव्ही-३ या प्रक्षेपकामार्फत अवकाशात पाठविला. पीएसएलव्ही – ध्रुवीय (पोलर) आणि जीएसएलव्ही – भूस्थिर (जिओस्टेशनरी) असे उपग्रह प्रक्षेपण वाहकांचे आणखी दोन प्रकार आहेत. उपग्रह प्रक्षेपकाचे कार्य न्यूटनच्या गतीविषयक तिसऱ्या नियमावर आधारित आहे. प्रक्षेपकात वापरलेल्या विशिष्ट प्रकारच्या इंधनाच्या ज्वलनाने निर्माण होणारा वायू शेपटाकडून प्रचंड वेगाने बाहेर पडतो. त्याची प्रतिक्रिया म्हणून प्रक्षेपकावर एक रेटा (थ्रस्ट) कार्य करतो, ज्यामुळे प्रक्षेपक अवकाशात झेपावतो. उपग्रहाचे वजन आणि तो प्रस्थापित करायच्या कक्षेची उंची यावर प्रक्षेपकाचा आराखडा व त्याचे टप्पे (कमीतकमी दोन ते चापर्यंत) ठरतात. उपग्रहाला भूपृष्ठापासून विशिष्ट उंचीवर फिरते ठेवण्यासाठी उपग्रह प्रक्षेपकामार्फत त्या उंचीपर्यंत नेण्यात येते. त्यानंतर उपग्रहाला त्याच्या निर्धारित कक्षेत प्रस्थापित करण्यासाठी कक्षेच्या स्पर्शरेषेच्या दिशेने देण्यात येणाऱ्या कमीतकमी प्रक्षेपण वेगास (वक) क्रांतिक वेग (क्रिटिकल व्हेलॉसिटी) म्हणतात. हा वेग मिळताच उपग्रह पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालू लागतो.पृथ्वीच्या गुरुत्वीय क्षेत्राच्या प्रभावातून मुक्त होण्यासाठी ज्या कमीतकमी वेगाने उपग्रह वरच्या दिशेने प्रक्षेपित केला जातो, त्या वेगास मुक्तिवेग (एस्केप व्हेलॉसिटी) (वम) म्हणतात.


मऊ वस्तुमानाचा उपग्रह, रप त्रिज्या आणि मप वस्तुमानाच्या पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ह उंचीवर म्हणजे र =(रप + ह) त्रिज्या असलेल्या वर्तुळाकार कक्षेत फिरण्यासाठी, प्रक्षेपणाची गतिज (कायनेटिक) ऊर्जा = उपग्रहाची बंधनकारी (बाइंडिंग) ऊर्जा. यासंबंधीचा गणिती भाग चौकटीतील विवेचनावरून समजेल. प्रक्षेपणाचा वेग क्रांतिक वेगाइतका असल्यास उपग्रह पृथ्वीभोवती वर्तुळाकार कक्षेत फिरतो. प्रक्षेपणाचा वेग मुक्तिवेगापेक्षा कमी पण क्रांतिक वेगापेक्षा जास्त असेल तर उपग्रह लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतो. हे गणित आणि तंत्रज्ञान आत्मसून भारताने प्रक्षेपण क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी केलेली आहे.


–डॉ. सुनंदा ज. करंदीकर

मराठी विज्ञान परिषद, मुंबई.

Written By_लोकसत्ता टीम

संकेतस्थळ : www.mavipa.org      

ईमेल : office@mavipamumbai.org


कुतुहल गणित उपग्रहाचे


══════════════════

           *🤔 【 कुतूहल 】 🤔*  

______________________________

*🖥️✒️संकलन✒️💻*

_*श्री.गजानन गोपेवाड 

~==========================~


*कुतूहल : गणित – उपग्रह प्रक्षेपकांचे!*


सध्याच्या अंतराळयुगात अग्निबाणाच्या साहाय्याने उपग्रह अंतराळात सोडतात. सर्व कृत्रिम उपग्रह एकसारख्या कक्षांमध्ये पृथ्वीभोवती भ्रमण करीत नाहीत, तर त्यांच्या कार्यानुसार कक्षा ठरवली जाते. कृत्रिम उपग्रहाला त्याच्या निर्धारित कक्षेत स्थापित करण्यासाठी उपग्रह प्रक्षेपकांचा (सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल) उपयोग केला जातो. १९८० साली रोहिणी हा ३५ किलोग्रॅम वजनाचा उपग्रह भारताने एसएलव्ही-३ या प्रक्षेपकामार्फत अवकाशात पाठविला. पीएसएलव्ही – ध्रुवीय (पोलर) आणि जीएसएलव्ही – भूस्थिर (जिओस्टेशनरी) असे उपग्रह प्रक्षेपण वाहकांचे आणखी दोन प्रकार आहेत. उपग्रह प्रक्षेपकाचे कार्य न्यूटनच्या गतीविषयक तिसऱ्या नियमावर आधारित आहे. प्रक्षेपकात वापरलेल्या विशिष्ट प्रकारच्या इंधनाच्या ज्वलनाने निर्माण होणारा वायू शेपटाकडून प्रचंड वेगाने बाहेर पडतो. त्याची प्रतिक्रिया म्हणून प्रक्षेपकावर एक रेटा (थ्रस्ट) कार्य करतो, ज्यामुळे प्रक्षेपक अवकाशात झेपावतो. उपग्रहाचे वजन आणि तो प्रस्थापित करायच्या कक्षेची उंची यावर प्रक्षेपकाचा आराखडा व त्याचे टप्पे (कमीतकमी दोन ते चापर्यंत) ठरतात. उपग्रहाला भूपृष्ठापासून विशिष्ट उंचीवर फिरते ठेवण्यासाठी उपग्रह प्रक्षेपकामार्फत त्या उंचीपर्यंत नेण्यात येते. त्यानंतर उपग्रहाला त्याच्या निर्धारित कक्षेत प्रस्थापित करण्यासाठी कक्षेच्या स्पर्शरेषेच्या दिशेने देण्यात येणाऱ्या कमीतकमी प्रक्षेपण वेगास (वक) क्रांतिक वेग (क्रिटिकल व्हेलॉसिटी) म्हणतात. हा वेग मिळताच उपग्रह पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालू लागतो.पृथ्वीच्या गुरुत्वीय क्षेत्राच्या प्रभावातून मुक्त होण्यासाठी ज्या कमीतकमी वेगाने उपग्रह वरच्या दिशेने प्रक्षेपित केला जातो, त्या वेगास मुक्तिवेग (एस्केप व्हेलॉसिटी) (वम) म्हणतात.


मऊ वस्तुमानाचा उपग्रह, रप त्रिज्या आणि मप वस्तुमानाच्या पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ह उंचीवर म्हणजे र =(रप + ह) त्रिज्या असलेल्या वर्तुळाकार कक्षेत फिरण्यासाठी, प्रक्षेपणाची गतिज (कायनेटिक) ऊर्जा = उपग्रहाची बंधनकारी (बाइंडिंग) ऊर्जा. यासंबंधीचा गणिती भाग चौकटीतील विवेचनावरून समजेल. प्रक्षेपणाचा वेग क्रांतिक वेगाइतका असल्यास उपग्रह पृथ्वीभोवती वर्तुळाकार कक्षेत फिरतो. प्रक्षेपणाचा वेग मुक्तिवेगापेक्षा कमी पण क्रांतिक वेगापेक्षा जास्त असेल तर उपग्रह लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतो. हे गणित आणि तंत्रज्ञान आत्मसून भारताने प्रक्षेपण क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी केलेली आहे.


–डॉ. सुनंदा ज. करंदीकर

मराठी विज्ञान परिषद, मुंबई.

Written By_लोकसत्ता टीम

संकेतस्थळ : www.mavipa.org      

ईमेल : office@mavipamumbai.org


गाथा बलिदानाची खुदिराम बोस

 


➿➿➿➿➿➿➿➿➿➿

    *गाथा बलिदानाची*

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

        *🇮🇳 खुदीराम बोस 🇮🇳*

*भारतीय स्वतंत्रता संग्राम सेनानी*


     *जन्म : ३ दिसंबर १८८९*

   (बहुवैनी, मिदनापूर, प. बंगाल)


    *फांशी : ११ अगस्त १९०८*

            (मुजफ्फरपूर जेल)


युवा क्रान्तिकारी खुदीराम बोस  भारतीय स्वाधीनता के लिये मात्र १९ साल की उम्र में भारतवर्ष की आजादी के लिये फाँसी पर चढ़ गये। कुछ इतिहासकारों की यह धारणा है कि वे अपने देश के लिये फाँसी पर चढ़ने वाले सबसे कम उम्र के ज्वलन्त तथा युवा क्रान्तिकारी देशभक्त थे। लेकिन एक सच्चाई यह भी है कि खुदीराम से पूर्व १७ जनवरी १८७२ को ६८ कूकाओं के सार्वजनिक नरसंहार के समय १३ वर्ष का एक बालक भी शहीद हुआ था। उपलब्ध तथ्यानुसार उस बालक को, जिसका नम्बर ५०वाँ था, जैसे ही तोप के सामने लाया गया, उसने लुधियाना के तत्कालीन डिप्टी कमिश्नर कावन की दाढी कसकर पकड ली और तब तक नहीं छोडी जब तक उसके दोनों हाथ तलवार से काट नहीं दिये गये बाद में उसे उसी तलवार से मौत के घाट उतार दिया गया था। 


💁‍♂ *जन्म व प्रारम्भिक जीवन*


खुदीराम का जन्म ३ दिसंबर १८८९ को पश्चिम बंगाल के मिदनापुर जिले के बहुवैनी नामक गाँव में बाबू त्रैलोक्यनाथ बोस के यहाँ हुआ था। उनकी माता का नाम लक्ष्मीप्रिया देवी था। बालक खुदीराम के मन में देश को आजाद कराने की ऐसी लगन लगी कि नौवीं कक्षा के बाद ही पढ़ाई छोड़ दी और स्वदेशी आन्दोलन में कूद पड़े। छात्र जीवन से ही ऐसी लगन मन में लिये इस नौजवान ने हिन्दुस्तान पर अत्याचारी सत्ता चलाने वाले ब्रिटिश साम्राज्य को ध्वस्त करने के संकल्प में अलौकिक धैर्य का परिचय देते हुए पहला बम फेंका और मात्र १९ वें वर्ष में हाथ में भगवद गीता लेकर हँसते - हँसते फाँसी के फन्दे पर चढकर इतिहास रच दिया।


♻ *क्रान्ति के क्षेत्र में*


स्कूल छोड़ने के बाद खुदीराम रिवोल्यूशनरी पार्टी के सदस्य बने और वन्दे मातरम् पैफलेट वितरित करने में महत्वपूर्ण भूमिका निभायी। १९०५ में बंगाल के विभाजन (बंग-भंग) के विरोध में चलाये गये आन्दोलन में उन्होंने भी बढ़-चढ़कर भाग लिया।


⚛ *राजद्रोह के आरोप से मुक्ति*


फरवरी १९०६ में मिदनापुर में एक औद्योगिक तथा कृषि प्रदर्शनी लगी हुई थी। प्रदर्शनी देखने के लिये आसपास के प्रान्तों से सैंकडों लोग आने लगे। बंगाल के एक क्रांतिकारी सत्येंद्रनाथ द्वारा लिखे ‘सोनार बांगला’ नामक ज्वलंत पत्रक की प्रतियाँ खुदीरामने इस प्रदर्शनी में बाँटी। एक पुलिस वाला उन्हें पकडने के लिये भागा। खुदीराम ने इस सिपाही के मुँह पर घूँसा मारा और शेष पत्रक बगल में दबाकर भाग गये। इस प्रकरण में राजद्रोह के आरोप में सरकार ने उन पर अभियोग चलाया परन्तु गवाही न मिलने से खुदीराम निर्दोष छूट गये।


इतिहासवेत्ता मालती मलिक के अनुसार २८ फरवरी १९०६ को खुदीराम बोस गिरफ्तार कर लिये गये लेकिन वह कैद से भाग निकले। लगभग दो महीने बाद अप्रैल में वह फिर से पकड़े गये। १६ मई १९०६ को उन्हें रिहा कर दिया गया।


६ दिसंबर १९०७ को खुदीराम ने नारायणगढ़ रेलवे स्टेशन पर बंगाल के गवर्नर की विशेष ट्रेन पर हमला किया परन्तु गवर्नर बच गया। सन १९०८ में उन्होंने दो अंग्रेज अधिकारियों वाट्सन और पैम्फायल्ट फुलर पर बम से हमला किया लेकिन वे भी बच निकले।


☣ *न्यायाधीश किंग्जफोर्ड को मारने की योजना*


मिदनापुर में ‘युगांतर’ नाम की क्रांतिकारियों की गुप्त संस्था के माध्यम से खुदीराम क्रांतिकार्य पहले ही में जुट चुके थे। १९०५ में लॉर्ड कर्जन ने जब बंगाल का विभाजन किया तो उसके विरोध में सडकों पर उतरे अनेकों भारतीयों को उस समय के कलकत्ता के मॅजिस्ट्रेट किंग्जफोर्ड ने क्रूर दण्ड दिया। अन्य मामलों में भी उसने क्रान्तिकारियों को बहुत कष्ट दिया था। इसके परिणामस्वरूप किंग्जफोर्ड को पदोन्नति देकर मुजफ्फरपुर में सत्र न्यायाधीश के पद पर भेजा। ‘युगान्तर’ समिति कि एक गुप्त बैठक में किंग्जफोर्ड को ही मारने का निश्चय हुआ। इस कार्य हेतु खुदीराम तथा प्रफुल्लकुमार चाकी का चयन किया गया। खुदीराम को एक बम और पिस्तौल दी गयी। प्रफुल्लकुमार को भी एक पिस्तौल दी गयी। मुजफ्फरपुर में आने पर इन दोनों ने सबसे पहले किंग्जफोर्ड के बँगले की निगरानी की। उन्होंने उसकी बग्घी तथा उसके घोडे का रंग देख लिया। खुदीराम तो किंग्जफोर्ड को उसके कार्यालय में जाकर ठीक से देख भी आए


 💣 *अंग्रेज अत्याचारियों पर पहला बम*


३० अप्रैल १९०८ को ये दोनों नियोजित काम के लिये बाहर निकले और किंग्जफोर्ड के बँगले के बाहर घोडागाडी से उसके आने की राह देखने लगे। बँगले की निगरानी हेतु वहाँ मौजूद पुलिस के गुप्तचरों ने उन्हें हटाना भी चाहा परन्तु वे दोनाँ उन्हें योग्य उत्तर देकर वहीं रुके रहे। रात में साढे आठ बजे के आसपास क्लब से किंग्जफोर्ड की बग्घी के समान दिखने वाली गाडी आते हुए देखकर खुदीराम गाडी के पीछे भागने लगे। रास्ते में बहुत ही अँधेरा था। गाडी किंग्जफोर्ड के बँगले के सामने आते ही खुदीराम ने अँधेरे में ही आगे वाली बग्घी पर निशाना लगाकर जोर से बम फेंका। हिन्दुस्तान में इस पहले बम विस्फोट की आवाज उस रात तीन मील तक सुनाई दी और कुछ दिनों बाद तो उसकी आवाज इंग्लैंड तथा योरोप में भी सुनी गयी जब वहाँ इस घटना की खबर ने तहलका मचा दिया। यूँ तो खुदीराम ने किंग्जफोर्ड की गाडी समझकर बम फेंका था परन्तु उस दिन किंग्जफोर्ड थोडी देर से क्लब से बाहर आने के कारण बच गया। दैवयोग से गाडियाँ एक जैसी होने के कारण दो यूरोपियन स्त्रियों को अपने प्राण गँवाने पडे। खुदीराम तथा प्रफुल्लकुमार दोनों ही रातों - रात नंगे पैर भागते हुए गये और २४ मील दूर स्थित वैनी रेलवे स्टेशन पर जाकर ही विश्राम किया।

 

🌀 *गिरफ्तारी*


अंग्रेज पुलिस उनके पीछे लग गयी और वैनी रेलवे स्टेशन पर उन्हें घेर लिया। अपने को पुलिस से घिरा देख प्रफुल्लकुमार चाकी ने खुद को गोली मारकर अपनी शहादत दे दी जबकि खुदीराम पकड़े गये। ११ अगस्त १९०८ को उन्हें मुजफ्फरपुर जेल में फाँसी दे दी गयी। उस समय उनकी उम्र मात्र १८+ साल थी।

 

📿 *फाँसी का आलिंगन*


दूसरे दिन सन्देह होने पर प्रफुल्लकुमार चाकी को पुलिस पकडने गयी, तब उन्होंने स्वयं पर गोली चलाकर अपने प्राणार्पण कर दिये। खुदीराम को पुलिस ने गिरफ्तार कर लिया। इस गिरफ्तारी का अन्त निश्चित ही था। ११ अगस्त १९०८ को भगवद्गीता हाथ में लेकर खुदीराम धैर्य के साथ खुशी - खुशी फाँसी चढ गये। किंग्जफोर्ड ने घबराकर नौकरी छोड दी और जिन क्रांतिकारियों को उसने कष्ट दिया था उनके भय से उसकी शीघ्र ही मौत भी हो गयी।


फाँसी के बाद खुदीराम इतने लोकप्रिय हो गये कि बंगाल के जुलाहे एक खास किस्म की धोती बुनने लगे। इतिहासवेत्ता शिरोल के अनुसार बंगाल के राष्ट्रवादियों के लिये वह वीर शहीद और अनुकरणीय हो गया। विद्यार्थियों तथा अन्य लोगों ने शोक मनाया। कई दिन तक स्कूल कालेज सभी बन्द रहे और नौजवान ऐसी धोती पहनने लगे, जिनकी किनारी पर खुदीराम लिखा होता था।


🗽 *स्मारक का उद्घाटन*


क्रान्तिवीर खुदीराम बोस का स्मारक बनाने की योजना कानपुर के युवकों ने बनाई और उनके पीछे असंख्य युवक इस स्वतन्त्रता-यज्ञ में आत्मार्पण करने के लिये आगे आये। इस प्रकार के अनेक क्रान्तिकारियों के त्याग की कोई सीमा नहीं थी।


💮 *लोकप्रियता*


मुज़फ्फरपुर जेल में जिस मजिस्ट्रेट ने उन्हें फाँसी पर लटकाने का आदेश सुनाया था, उसने बाद में बताया कि खुदीराम बोस एक शेर के बच्चे की तरह निर्भीक होकर फाँसी के तख़्ते की ओर बढ़ा था। जब खुदीराम शहीद हुए थे तब उनकी आयु १८+ वर्ष थी। शहादत के बाद खुदीराम इतने लोकप्रिय हो गए कि बंगाल के जुलाहे उनके नाम की एक ख़ास किस्म की धोती बुनने लगे।


उनकी शहादत से समूचे देश में देशभक्ति की लहर उमड़ पड़ी थी। उनके साहसिक योगदान को अमर करने के लिए गीत रचे गए और उनका बलिदान लोकगीतों के रूप में मुखरित हुआ। उनके सम्मान में भावपूर्ण गीतों की रचना हुई जिन्हें बंगाल के लोक गायक आज भी गाते हैं।

             🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳



*🙏🙏विनम्र अभिवादन🙏🙏*

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *शुभ प्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

कार्तिक मास,कृष्ण पक्ष, *चतुर्दशी*,विशाखा नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,हेमन्त ऋतु,युगाब्द ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

शुक्रवार, ०३ डिसेंबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


यस्य नास्ति स्वयंप्रज्ञा 

              शास्त्रंतस्य करोति किम्,

लोचनाभ्यांविहीनस्य 

              दर्पणः किं करिष्यति॥


*भावार्थ :- जिस प्रकार अन्धे व्यक्ति के लिए दर्पण कुछ नहीं कर सकता। उसी प्रकार जिसके पास अपनी बुद्धि एवं विवेक नही है, उसके लिए समस्त वेद और शास्त्र मिलकर भी उसका कोई भला नही कर सकते।*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सोमवार, २९ नोव्हेंबर, २०२१

ज्ञान विज्ञान थकवा का येतो


══════════════════════

    @ संकलन 

  श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

😰 *थकवा का येतो ?* 😰

"""""""""""""""""""""""""""""""""""""

काही काही शब्द आपण सहजपणे वापरतो. 'थकलो रे आज' असं म्हणणं त्याच जातकुळीतलं आहे. कारण काहीही न करता काही मंडळींना थकायला होत असतं. पण इथं आपल्याला ज्या थकव्याचा विचार करायचा आहे तो अंगमेहनतीचं काम केल्यानंतर येणारा. सकाळी जॉगिंग करणाऱ्याला काही विशिष्ट अंतरानंतर थकवा जाणवायला लागतो किंवा तालमीत जोर बैठका काढणार्याला किंवा वजन उचलण्याचा व्यायाम करणाऱ्यालाही थकवा जाणवायला लागतो. भर उन्हात शेतकी खेळ करणाऱ्या महेंद्रसिंग धोनीलाही शतक पूर्ण करता करताच थकवा जाणवायला लागतो. तो का ? 


अंगमेहनतीचं काम करताना आपण आपल्या शरीरातल्या स्नायूंना कामाला लावत असतो. हे काम करण्यासाठी अर्थात स्नायूंना ऊर्जेची गरज भारत भासते. ती एटीपी या रसायनातून त्यांना मिळते. अंगातल्या ग्लुकोज या इंधनाचं ज्वलन झालं की त्या जीवारासायनिक प्रक्रियेतून एटीपीची निर्मिती होते; पण त्या ज्वलनासाठी सहाजिकच ऑक्सिजनची गरज असते. रक्तातून त्याचा पुरवठा होतो; पण आपण स्नायूंना अधिक वेगानं काम करायला लावलं की त्याची ऑक्सिजनची गरजही वाढते. ती हृदय, अधिक वेगानं काम करून पुरवतं. आपल्या श्वासोच्छवासाचा वेगही वाढवावा लागतो; पण याला मर्यादा असते. स्नायूंचा काम करायचा वेग त्या मर्यादेपलीकडे वाढला की मग या प्रक्रियेकडून होणारी एटीपीची निर्मिती पुरेशी पडत नाही.

तसं झालं की शरीर एटीपीचे उत्पादन करणाऱ्या पर्यायी ऑक्सीजनविरहित प्रक्रियेला चालना देतं. त्या प्रक्रियेत ग्लूकोज ऐवजी शरीरात साठवलेल्या ग्लायकोजेनचा इंधन म्हणून वापर केला जातो. त्या प्रक्रियेत ग्लायकोजेनचे ग्लुकोज आणि पायरुव्हिक आम्ल या दोन घटकांमध्ये विभाजन होतं. त्यातल्या पायरुव्हिक आम्लाचं रूपांतर मग लॅक्टिक आम्लात होतं. आपल्या भाषेत याला दुधाचं आम्ल म्हणायला हरकत नाही.


हे लॅक्टिक आम्ल स्नायूंना विषासारखं असतं. त्यांच्या आकुंचन प्रसारणाच्या क्रियेत बाधा अाणतं. लॅक्टिक आम्ल जसजसं साठत जातं तसतसे जास्तीत जास्त स्नायू त्याच्या प्रभावाखाली येतात. त्यांची काम करण्याची क्षमता घटत जाते. त्या आम्लाचा निचरा करणारी यंत्रणा कामाला लागते. त्यामुळे ते आम्ल रक्तात उतरतं. त्यातून मग ते जे स्नायू प्रत्यक्ष काम करत नसतात त्यांच्यापर्यंतही पोहोचतं. तसं झालं की ते स्नायूही आखडल्यासारखे होतात.  आपल्याला थकवा जाणवायला लागतो.


उत्तम खेळाडू अर्थात नियमित व्यायाम करून आपल्या हृदयाची कार्यक्षमता वाढवत असतात. त्यामुळे स्नायूंना ऑक्सिजन पुरविण्याचे काम ते अधिक काळ करू शकतात. साहजिकच त्यांच्या शरीरात लॅक्टिक आम्ल जमायला वेळ लागतो. त्यांना लवकर थकवा जाणवत नाही. त्यांचा दम अधिक टिकतो.



*-डाॅ.बाळ फोंडके यांच्या'का?'या पुस्तकातुन* 

═══════════════════════

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...